Last Updated: Saturday, January 2, 2016 - 14:32
नवी दिल्ली : पठाणकोट हल्ला आयएसआयनं घडवला आहे. पंजाब, जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे पुढे आलेय. डिसेंबर २०१५मध्ये आयएसआयची बैठक झाली होती. आयएसआयनं अतिरेकी संघटनांना हाताशी धरुन हा हल्ला घडवलाय. आयएसआयनं जैश-अ-महमद, हिज्बुल अतिरेक्यांना पैसे दिल्याचे पुढे आलेय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा