For Advertise in this Section please connect 9422264829 or mail at sainik.darpan@gmail.com

Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan

बुधवार, २३ ऑगस्ट, २०१७

ले. कर्नल पुरोहित पुन्हा होणार लष्करात रुजु?

 

मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची सोमवारी जामीनावर सुटका करण्यात आली आहे. कर्नल पुरोहित यांना सुप्रीम कोर्टाने 9 वर्षांनी जामीन मंजूर केला. दरम्यान, कर्नल पुरोहित पुन्हा लष्करात रुजु होणार आहेत. मात्र त्यासाठी त्यांना न्यायालयाच्या आदेशाची प्रत लष्कराला द्यावी लागणार आहे.

सप्टेंबर 2008 मधील मालेगाव स्फोटानंतर कर्नल पुरोहित यांना लष्करी सेवेतून निलंबित करण्यात आले होते. मात्र दोष सिद्ध न झाल्यामुळे त्यांना आजही 75 टक्के पगार आणि भत्ते मिळतात. पुरोहित हे 1994 साली सैन्यामध्ये रुजू झाले. मराठा लाईट इन्फ्रंट्रीमधून त्यांना देशसेवेची संधी मिळाली. चेन्नईतल्या प्रशिक्षणानंतर त्यांची पहिली पोस्टिंग थेट काश्‍मीरमध्ये करण्यात आली. पण आजारी पडल्याने त्यांना दहशतवादविरोधी पथकाच्या गुप्तचर खात्यात पाठवण्यात आले होते.

प्रसाद पुरोहित यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, माझा न्यायालयीन प्रक्रियेवर पूर्ण विश्‍वास असून न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने ही आनंदी आहे. आता मला माझ्या कुटुंबाला भेटायचे आहे. मला दोन कुटुंब आहेत. एक म्हणजे माझी मातृभूमी म्हणजे माझी लष्करी सेवा आणि दुसरे म्हणजे माझे स्वत:चे कुटुंब, माझी आई, बहीण, बायको, दोन मुले, असे त्यांनी सांगितले.

मात्र 2008 च्या मालेगाव स्फोटाचे धागेदोरे कर्नल पुरोहितांकडे पोहोचल्यानंतर, त्यांना अटक करण्यात आली. मध्य प्रदेशातल्या पंचमढीतल्या लष्करी प्रशिक्षण केंद्रातून त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. अरबी शिकण्यासाठी ते तिकडे गेले होते. पण ते त्यावेळी मुंबईतील कुलाबा आर्मी हेडक्वॉर्टरमध्ये कार्यरत होते. त्यामुळे कर्नल पुरोहित हे इथूनच पुन्हा ड्युटी जॉईन करण्याची शक्‍यता आहे.

तांत्रिकदृष्ट्या कर्नल पुरोहित हे आजही लष्करी सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे ते पुन्हा रुजु झाल्यानंतर त्यांची बदली होण्याची चिन्हे आहेत. मात्र त्यांना रुजु करुन घ्यायचे की निलंबितच ठेवायचे, याबाबतचा निर्णय त्यांचा कमांडिंग ऑफिसर घेतील, अशी माहिती सुत्रांनी दिली

मनाच्या भूमीवरील युद्धाचे तंत्र

अजेय लेले (सामरिक विश्‍लेषक) मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

भूतानमधील डोकलामवर नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असलेला चीन या प्रकरणी भारताबरोबर मानसिक खेळ खेळत असल्याचे काही विश्‍लेषकांचे मत आहे. अशाच प्रकारच्या घटना उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यादरम्यान सुरू आहेत. परस्परांवर शाब्दिक हल्ले चढवत अमेरिका आणि उत्तर कोरिया एकमेकांना वारंवार धमक्‍या आणि इशारे देताना दिसत आहेत. हादेखील मानसशास्त्रीय युद्धाचाच भाग आहे. तात्त्विकदृष्ट्या मानसशास्त्रीय युद्ध ही संकल्पना नेमकी काय आहे, त्याची सुरवात नेमकी कशी झाली किंवा मागच्या काही वर्षांमध्ये ही संकल्पना जाणीवपूर्वक निर्माण केली गेली का? युद्धाचा हा प्रकार 21व्या शतकात कितपत प्रस्तुत वाटतो, असे प्रश्‍न या संदर्भात उपस्थित होतात.

सामान्यपणे, प्रोपोगंडा (विशिष्ट मतांचा प्रसार), धमक्‍या आणि इतर मानसिक तंत्रे वापरून विरोधकाला नामोहरण करणे, भरकटविणे, मनोधैर्य खच्ची करणे किंवा विरोधकाचे विचार, वर्तणुकीवर प्रभाव टाकणे आदींचा मानसशास्त्रीय युद्धामध्ये समावेश होतो. यात प्रतिस्पर्ध्याची मते, भावना, दृष्टिकोन आणि वर्तणुकीवर प्रभाव टाकण्याच्या मुख्यत्वे उद्देश असतो. मानसशास्त्रीय युद्धाप्रमाणेच युद्धाची अनेक अत्याधुनिक तंत्रे सध्या अस्तित्वात आहेत. प्रोपोगंडा ऑपरेशन्स, माहिती युद्ध, प्राणघातक नसलेले प्रमाणविरहित डावपेच किंवा आकलन व्यवस्थापन अशा अनेक आधुनिक युद्धतंत्रांचा सध्या वापर करण्यात येतो. या विविध तंत्रांची मानसशास्त्रीय युद्धाच्या संकल्पनेत सरमिसळ करून वापर केल्याची अनेक उदाहरणे आढळून येतात. उदाहरणार्थ, विरोधकाच्या लष्करी डावपेचांवर प्रभाव टाकण्यासाठी "माहिती युद्धा'चा परिणामकारक वापर केला जातो. या संकल्पनांवर अमेरिकेत मागील अनेक वर्षांपासून अनेक "थिंक-टॅंक'कडून संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनाचा वापर करून शत्रूला गुंतवून ठेवण्यासाठीची धोरणे व व्यूहरचना तयार करण्यात येते. धोरणकर्ते आणि लष्करी नेतृत्वाला अशा संशोधनाची मदत होते. युद्धात मानसशास्त्रातील अनेक बाबींचा वापर केला जातो. शत्रूच्या मानसशास्त्रीय वर्तनाच्या आकृतिबंधांचा, कच्च्या दुव्यांचा, मर्मस्थानांचा अभ्यास करण्यात येतो आणि त्या माध्यमातून शत्रूच्या विरोधात नेमका काय "प्रोपोगंडा' राबवायचा हे ठरविण्यात येते, त्यासाठी कशा प्रकारच्या संवादमाध्यमांची निवड करावी, हे अगोदरच निश्‍चित करता येते.

मानसशास्त्रीय युद्धाचे मुळातील स्वरूप हे अहिंसक आहे. शत्रूपासून कुठल्या प्रकारचा धोका आहे हे शोधून त्यानुसार मानसशास्त्रीय युद्धाचा कशा प्रकारे वापर करायचा, याचा निर्णय देश किवा लष्करी नेतृत्वाकडून घेण्यात येतो. युद्धातील डावपेचांच्या टप्प्यावर लष्कराच्या मुख्य कारवाईला मदत म्हणून किंवा शत्रुपक्षाला गोंधळात टाकण्यासाठी मानसशास्त्रीय युद्धनीतीचा वापर करण्यात येतो. मानसशास्त्रीय युद्धाच्या संकल्पनेचा वापर महाभारतामध्ये करण्यात आला होता. अत्यंत कुशल धनुर्धर अशा द्रोणांनी शस्त्र खाली टाकावीत, म्हणून त्याचा पुत्र अश्वथामा हा मारला गेला असल्याचा भास निर्माण केला गेला. भीमाने अश्वथामा नावाचा हत्ती मारला होता, मात्र नक्की हत्ती मारला की माणूस याबाबत आपल्याला खात्री नाही, असे सांगत युधिष्ठिराने आचार्य द्रोणाचार्यांच्या मनात गोंधळ निर्माण केला होता. (नरोवा कुंजरोवा). मानसिकदृष्ट्या नामोहरम करून त्यांच्यावर मात करण्याचाच हा डाव होता.

या युद्धतंत्राचा वापर प्रामुख्याने तीन पद्धतींनी केला जातो. डावपेचात्मक, धोरणात्मक आणि एकत्रितपणे. कमी कालावधीच्या युद्धांच्या वेळी डावपेचात्मक पद्धतीने, तर मोठ्या युद्धांच्या वेळी गरजेनुसार धोरणात्मक पद्धतीने हे तंत्र वापरतात. कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठीही सरकारी किंवा लष्करी नेतृत्वाकडून एकत्रितपणे या युद्धतंत्राचा वापर होतो. शत्रूची लढण्याची क्षमता घटविण्यासाठी आणि नैतिक खच्चीकरण करण्यासाठी ही सर्व तंत्रे फायदेशीर ठरतात. शत्रूची ताकद अधिक असतानाही त्यावर वरचढ ठरण्यासाठीचे बळ लष्करी संस्थांना याद्वारे मिळते.

अगदी अलीकडच्या काळात, 1991च्या आखाती युद्धाच्या वेळी आणि लागोपाठच्या पश्‍चिम आशियातील लष्करी कारवायांमध्ये मानसशास्त्रीय युद्धतंत्रांचा (पीएसवायओपी) यशस्वीरीत्या उपयोग करण्यात आला होता. माहितीचा विस्फोट व संवाद, तसेच माहिती तंत्रज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमुळे (आणि आता इंटरनेटमुळेही) मानसशास्त्रीय युद्धधोरणाला नवा आयाम प्राप्त झाला आहे. यात "मल्टिमीडिया'चा वापर मोठ्या प्रमाणात होतो. रेडिओ, टीव्ही प्रक्षेपण, छापील मजकूर, लाउडस्पीकर्स ते सोशल मीडियातील विविध प्रकारच्या पर्यायांचा वापर माहितीचा प्रसार करण्यासाठी किंवा चुकीची माहिती पसरविण्यासाठी केला जातो. सध्या व्हॉट्‌सऍप किंवा यू-ट्यूबसारख्या माध्यमांचा सरकारी संस्थांबरोबरच दहशतवादी संघटनांकडूनही वापर केला जातो. फेरफार केलेली (डॉक्‍टर्ड) छायाचित्रे, व्हिडिओ प्रसारित करण्याचे सोपे पर्याय उपलब्ध झाल्यामुळे मानसशास्त्रीय युद्धतंत्राची व्याप्ती वाढली आहे.

विशिष्ट माहिती स्वीकारण्याचा किंवा नकार देण्याचा पर्याय तंत्रज्ञानाने आज उपलब्ध करून दिला आहे. याच तंत्राचा वापर करून स्थानिक किंवा परदेशी प्रेक्षकांच्या भावना, प्रेरणा आणि तर्कशक्तीवर प्रभाव टाकणे शक्‍य झाले आहे. इंटरनेटमुळे अनेक गोष्टींवर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव टाकण्यास मदत होते आहे. मानसशास्त्रीय युद्ध ही जुनीच संकल्पना असली, तरी तिच्या अंमलबजावणीच्या पद्धतींवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे मानसशास्त्रीय युद्धतंत्राचे स्वरूप आणि मनांवर प्रभाव टाकण्याची त्याची क्षमता लष्करासह उद्योगजगताबरोबरच (ब्रॅंड इमेज) राजकारण्यांनाही खुणावते आहे.

मानसशास्त्रीय युद्धाचे वर्णन युद्धाशिवायच्या लष्करी मोहिमा असे केले जाते. आवश्‍यक त्या गरजांनुसार आंतरराष्ट्रीय सुरक्षा पर्यावरणाला (अल्प किंवा पूर्णपणे) हवा तसा आकार देण्यात मानसशास्त्रीय युद्धतंत्राचे मोठे योगदान आहे. हे तंत्र वापरण्याची नवी आणि वेगवान साधने 21व्या शतकाने उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे मानसशास्त्रीय युद्धमोहिमांचे स्वरूप व चेहरामोहरा मोठ्या प्रमाणात बदलताना दिसतो आहे. माहिती व तंत्रज्ञानाचा विस्फोट झाल्याच्या सध्याच्या काळात स्वरूप बदलले असले, तरी मानसशास्त्रीय युद्धाचा आत्मा मात्र कायम राहिला आहे आणि तो म्हणजे शत्रूची दिशाभूल करणे किंवा त्याच्या मनात दहशत निर्माण करणे.
(अनुवाद ः अशोक जावळे)

पाकच्या मदतीला धावला चीन

वृत्तसंस्था मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

अमेरिकेने खडसावल्यानंतर "ड्रॅगन'कडून जोरदार पाठराखण

बीजिंग: दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावल्यानंतर आपल्या मित्रराष्ट्राचा बचाव करण्यासाठी चीन पुढे सरसावला आहे. दहशतवादाच्या विरोधातील लढ्यात पाकिस्तान आघाडीवर असल्याचे सांगत चीनकडून पाठराखण करण्यात आली आहे.

अफगाणिस्तान आणि दक्षिण आशियाबाबतच्या धोरणांची घोषणा करण्यासाठी अमेरिकेतील नागरिकांना उद्देशून केलेल्या भाषणात ट्रम्प यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली. पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घातले जात असल्याचे स्पष्ट करत ट्रम्प म्हणाले, की पाकिस्तान ज्यांना मदत करतो आहे ते दहशतवादी अमेरिकी नागरिकांना अफगाणिस्तानात ठार करत आहेत. दहशतवादाला थारा दिल्यास पाकिस्तानला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.

ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानच्या मदतीला चीन धावला आहे. ""दक्षिण आशियाई विभागात शांतता, स्थैर्य निर्माण होण्यासाठी अमेरिकेच्या नव्या धोरणांची मदत होईल, अशी आम्हाला आशा आहे. दहशतवादाच्या विरोधातील लढाईमध्ये पाकिस्तान आघाडीवर असून, त्यासाठी पाकिस्तानने मोठा त्याग केला आहे. विभागातील स्थैर्य आणि शांततेसाठी पाकिस्तानचे योगदान मोठे आहे,'' अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयच्या प्रवक्‍त्या हुआ चुनयींग यांनी व्यक्त केली.
दहशतवादाच्या विरोधातील पाकिस्तानच्या प्रयत्नांची दखल आंतरराष्ट्रीय समुदायाने घेतली घ्यायला हवी, असे ही चीनकडून स्पष्ट करण्यात आले. एकूणच अमेरिकेच्या टीकेनंतर चीन पाकिस्तानच्या मदतीला धावला आहे.

समानतेच्या दिशेने

(अग्रलेख) सकाळ वृत्तसेवा

'तिहेरी तलाक'ची प्रथा घटनाबाह्य असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल देशातील मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. भारतीय राज्यघटनेने चौदाव्या कलमानुसार देशातील सर्व नागरिकांना समानतेचा हक्क प्रदान केला आहे. 'धार्मिक स्वातंत्र्या'ची सबब सांगून त्या हक्काची गळचेपी करता येणार नाही, हे या निर्णयामुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लिंगभाव समानतेसाठी लढणाऱ्या देशातील सर्वांनाच एका अर्थाने बळ मिळेल. हा धर्मश्रद्धेचा अविभाज्य भाग असल्याचा दावा करीत 'ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा'ने तिहेरी तलाकची प्रथा रद्द ठरविण्याला न्यायालयात प्रखर विरोध केला होता. मुळात हा न्यायालयीन अधिकारकक्षेच्या बाहेरचा विषय आहे, असाही युक्तिवाद त्यांनी केला होता. पाच न्यायाधीशांच्या पीठातील तिघांनी तो फेटाळून लावताना या प्रथेतील अन्याय्य बाबींवर नेमके बोट ठेवले. त्यामुळेच या निर्णयामागील भूमिका समजावून घेऊन त्याच्या अंमलबजावणीसाठी पूरक वातावरण तयार करण्याचे प्रयत्न मुस्लिम समाजातील धुरीणांनी करायला हवेत आणि सरकारने या संदर्भात सर्वांगीण विचारमंथनाद्वारे कायदा करण्यासाठी पुढाकार घ्यावा. ज्या विविध स्त्री संघटना, सुधारणावादी, परिवर्तनवादी प्रवाहातील कार्यकर्त्यांनी हा प्रश्‍न सातत्याने लावून धरला, त्याचा पाठपुरावा केला, त्यांचे नीतिधैर्य वाढविणारा हा निकाल आहे, यात शंका नाही.

पती-पत्नींमध्ये टोकाचे मतभेद झाले, तर घटस्फोटाच्या मार्गाने जाऊन वेगळे होण्याचा पर्याय उपलब्ध असतो आणि तो असलाही पाहिजे; परंतु त्यात दोघांचेही अधिकार आणि जबाबदाऱ्या समान असल्या पाहिजेत. पण तिहेरी तलाकची प्रथा भेदावर आधारलेली आहे. पतीने तीनदा 'तलाक' असा नुसता तोंडी उच्चार केला, की तो लग्नबंधनातून, पत्नीविषयीच्या उत्तरदायित्वातून आपोआप मोकळा होतो, असे मानणे म्हणजे पुरुष आणि स्त्री यांच्यात उघड भेद करणे. नुसते तेवढेच नाही, तर आपल्याकडचे एकूण सामाजिक वास्तव पाहता प्रत्यक्षात यातून मुस्लिम समाजातील बहुतांश स्त्रियांवर ओढविणारी परिस्थिती खूपच दयनीय बनते. शिक्षणाचा अभाव, आर्थिकदृष्ट्या परावलंबित्व आणि वेगवेगळ्या प्रथा-परंपरांमुळे अनुभवास येणारे दुय्यमत्व अशा परिस्थितीत जगणारी स्त्री जेव्हा स्वतःच्या घराला अचानक पारखी होते, तेव्हा तिच्यावर अक्षरशः आभाळ कोसळते. डोळ्यांवर सांप्रदायिक अभिनिवेशाची पट्टी बांधून याविषयी तटस्थ राहणे म्हणजे साधी मानवी संवेदनशीलताही गमावल्याचे लक्षण आहे. धर्माचा ठेका आपल्याकडेच आहे, असे मानणाऱ्या शक्ती सर्वच धर्मांमध्ये असतात, तशा त्या मुस्लिम समाजातही आहेत आणि त्यांनी ही एक महत्त्वाची सामाजिक-धार्मिक सुधारणा अडवून धरली होती. वास्तविक वेगवेगळ्या 21 मुस्लिम देशातील सरकारांनी या अनिष्ट प्रथेला केव्हाच 'तलाक' दिला आहे. परंतु, भारतात धार्मिकतेच्या नावाखाली या बदलाला विरोध केला गेला. दुर्दैवाने स्वातंत्र्योत्तर काळात बहुतेक राजकीय पक्षांनी वा सरकारांनीही 'जैसे थे' परिस्थितीत फारसा बदल घडविण्यात स्वारस्य दाखविले नव्हते. शहाबानो या इंदूरजवळ लहानशा गावात राहणाऱ्या सत्तरीतल्या एका महिलेने ऐंशीच्या सुमारास आपल्या पोटगीच्या साध्या हक्कासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाने तिला दाद दिलीदेखील; परंतु घटनादुरुस्ती करून तिच्या प्रयत्नांवर पाणी टाकले गेले. तेव्हापासून सुरू असलेल्या लढ्याचे एक आवर्तन आजच्या न्यायालयीन निर्णयामुळे पूर्ण झाले आहे. मात्र अशा एखाद्या निर्णयाने समाज बदलतो, असे मानणे भाबडेपणाचे होईल. खरे आव्हान या पुढेच आहे. बहुपत्नीत्व, हलाल निकाह अशा प्रथांच्या निर्मूलनासाठीही मोठ्या प्रयत्नांची गरज आहे.

या खटल्याच्या निमित्ताने धार्मिक, सामाजिक, कायदेशीर आणि घटनात्मक मुद्द्यांचा विस्ताराने ऊहापोह झाला, ही स्वागतार्ह बाब मानायला हवी. 'मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा'नेही त्यांची बाजू विस्ताराने न्यायालयात मांडली. म्हणजेच सर्व न्यायिक प्रकियांमधून गेल्यानंतर हा निकाल आला आहे, त्यामुळेच त्याचा सर्वच संबंधितांनी आदर केला पाहिजे. केंद्र सरकारने मुस्लिम महिलांना न्याय मिळाला पाहिजे, या बाजूने निःसंदिग्धपणे भूमिका मांडली, याची स्वागतार्ह नोंद घ्यायला हवी. मात्र हा श्रेयवादाचा, राजकीय लाभ-हानीच्या दृष्टिकोनांतून पाहण्याचा विषय नाही. मोदी सरकारने न्यायालयात आपले म्हणणे मांडताना 'धर्मनिरपेक्षता' या मूल्याचा आग्रहाने पुरस्कार केला. ही बाब चांगलीच झाली; पण हीच भूमिका सरकारने सर्व बाबतींत घ्यायला हवी आणि खऱ्याखुऱ्या धर्मनिरपेक्षतेचे आपण पाईक आहोत, हे दाखवून द्यायला हवे. कथित गोरक्षणाच्या नावाखाली देशात हिंसक घटना घडतात, तेव्हादेखील धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर तेवढीच कणखरता दाखवायला हवी. इतरही पक्षांनीही राजकीय रणधुमाळीसाठी वापरण्याचा विषय म्हणून या प्रश्‍नाकडे न पाहता समानता, सामाजिक न्याय आणि व्यक्तीची अंगभूत प्रतिष्ठा या मूल्यांच्या संदर्भात याकडे पाहिले पाहिजे. याचे कारण भारतीय राज्यघटनेची ही गाभ्याची मूल्ये आहेत आणि अशा न्यायालयीन निकालांमुळे ती अधोरेखित होत असतात.

मूर्ती घरात बनवायची; विसर्जन करायचे घरातच

प्रमोद जेरे 

मिरज - घरगुती गणेशोत्सवासाठी घरात मूर्ती बनवायची आणि विसर्जनही घरातच करायचे, अशी निसर्गस्नेही संकल्पना शेकडो कुटुंबांनी अंमलात आणली आहे. ‘निसर्गसंवाद’च्या सात वर्षांतील प्रयत्नांना यंदा चांगले यश आले आहे. प्रतिसादही चांगला मिळतो आहे. २०१० मध्ये केवळ तीन गणेशमूर्तींनी सुरू झालेल्या उपक्रमात यंदा सव्वाशेहून अधिक कुटुंबे सहभागी झाली. सर्व कुटुंबांनी घरच्या गणेशमूर्तीचे विसर्जन घरात करण्याचा संकल्प सोडला आहे; तर काही शाडूच्या मूर्ती बनविलेल्या कुटुंबांनी त्यांच्या मूर्तींचे विसर्जन घरात करून त्याची माती शेतात पसरविण्याचे ठरविले आहे.
सात वर्षांपासून ‘निसर्गसंवाद’ ने या उपक्रमाचा श्रीगणेशा केला. मूर्ती थेट हाताने साकारायची, अशी संकल्पना पुढे आली.

प्रसिद्ध शिल्पकार विजय गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गप्रेमी कुटुंबांची कार्यशाळा घेण्यात आली. त्यानंतर काही कुटुंबांनी यात सातत्य ठेवले. त्यांच्या घरी हाताने मूर्ती साकारण्यात आल्या. काही शेतकरी पार्श्‍वभूमीच्या कुटुंबांनी तर मूळ परंपरेप्रमाणे शेतातील चारही दिशांची माती जमा करून त्याची मूर्ती केली; तर काही कुटुंबांनी शेतातील माती, नदीकाठाची चिकन माती वापरून ‘इको’ गणेशाचे सुंदर रूप साकारले. काही मंडळींना हे जमेना. अशा हौशी मंडळींसाठी साच्यातील गणेशमूर्ती तयार करण्याच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. त्यासाठीही मिरजेत सहा आणि सांगलीत दोन ठिकाणी अर्चना लेले, तेजस जाधव, कल्याणी गाडगीळ आणि  वर्षा चापोरकर यांनी कार्यशाळा घेतल्या. या कार्यशाळांना शेकडो इच्छुक आले.
याच सर्वांनी आपापल्या घरी शाडू आणून साच्यातील मूर्ती तयार केल्या. सध्या सर्वजण याच मूर्तींच्या रंगरंगोटीत व्यस्त आहेत. या साच्यातील मूर्तींची रंगरंगोटीही नैसर्गिक स्वरूपाचीच आहे. घरातीलच उपलब्ध साहित्यांनी साच्यातील मूर्तीस सुबक आकार दिला जातो. त्यानंतर विटकरीचा काव आणि चुना किंवा कोळसा यापासून तयार केलेल्या रंगांनी रंगविले जाते.

मिरजेतील ११० घरांत अशा प्रकारच्या ‘इको’ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाईल. पुढील वर्षी हा आकडा आणखी वाढेल. काही वर्षांत ही चळवळ बनेल, असा विश्‍वास या संकल्पनेसाठी झटणाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

तोंडी तलाकला सर्वोच्च न्यायालयाने ठरविले घटनाबाह्य

वृत्तसंस्था मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : तोंडी तलाकला सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरविले आहे. पाच पैकी तीन न्यायाधीशांनी तोंडी तलाख बेकायदा ठरविला. उर्वरीत दोन न्यायाधीशांनी सरकारने कायदा बनवावा असे मत व्यक्त केले आहे.

सरन्यायाधीश जे. एस. खेहेर यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सलग सहा दिवस सुनावणी झाली होती. खंडपीठाने 18 मे रोजी यावरील निकाल राखून ठेवला होता. आज (मंगळवार) या तोंडी तलाकच्या मुद्द्यावर अंतिम निकाल घेण्यात आला. तोंडी तलाकवर आजपासून बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. संसदेत याबाबत कायदा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत.

या खंडपीठामध्ये सरन्यायाधीश जे. एस. खेहेर, न्या. कुरियन जोसेफ, रोहिंटन एफ. नरिमन, यू. यू. ललित, आणि एस. अब्दुल नाझिर या पाच न्यायाधीशांचा खंडपीठात समावेश होता. खंडपीठामध्ये शीख, ख्रिश्‍चन, हिंदू, मुस्लिम व पारशी धर्माच्या न्यायाधीशांचा समावेश करण्यात आला होता. यातील तीन न्यायाधीशांनी हे घटनाबाह्य असल्याचा निकाल नोंदविला आहे. तर, दोघांनी याबाबतचा संसदेत कायदा करण्याचे आदेश दिले आहेत.

नरिमन, ललित आणि कुरियन या न्यायाधीशांनी दोन न्यायाधीशांच्या निकालाला विरोध दर्शविला. मुस्लिम राष्ट्रांमध्ये तोंडी तलाक संपुष्टात आला असताना भारतात यावर बंदी यावर बंदी का घातली नाही, असे मत नोंदविले.

सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७

डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते ग्राहक पंचायतीच्या राज्यव्यापी मेळाव्याचे उद्घाटन

सोनगीर (धुळे) - दहा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असलेल्या मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे येत्या चार - पाच महिन्यांत उद्घाटन होईल, या मार्गावरील सोनगीरला सर्व सुविधायुक्त भव्य रेल्वे स्थानक बनविण्यात येईल तसेच दिल्ली - मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर 2019 साठी धुळे जिल्ह्याची निवड झाली आहे व इंडस्ट्रीयल झोन हा सोनगीर ते नरडाणा दरम्यान असेल, असे सांगत संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी ग्रामस्थांना आज सुखद धक्का दिला. एवढेच नव्हे तर तापी-जामफळ- कनोली प्रकल्पासाठी 2360 कोटी रुपये मंजूर झाले असून लवकरच कामाला सुरुवात होईल असेही ते म्हणाले.

डॉ.भामरे म्हणाले की, ग्राहकांत जागृती नसल्याने व ते संघटीत नसल्याने त्यांची लुबाडणूक होते. अशा ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचे महान कार्य ग्राहक पंचायत करीत आहे. ग्राहकांचे आठ अधिकार लिहिलेला फलक गावोगावी ग्रामपंचायत कार्यालयात लावावा, ग्राहकांनी सतत जागरूक राहून फसवणूकीला बळी पडू नये.

अक्कलपाडा धरणासाठी 250 व 285 कोटी रुपयांचे  दोन हप्ते मिळवून दिले, सोनगीरला कबरस्थान ट्रस्टचे आवाराची भिंत व  गावातील रस्तेसाठी प्रत्येकी दहा लाख रुपये दिले. पुढेही विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, लवकरच सोनगीरचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन डॉ.भामरेनी दिले.

वेळी राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी गावोगावी ग्राहक मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले. रवींद्र महाजनी यांनीही विचार मांडले. प्रास्ताविक नाशिक विभागीय अध्यक्ष अरुण भार्गवे यांनी केले. सुत्रसंचलन शेखर देशमुख, आरीफखाँ पठाण यांनी केले. डॉ. अजय सोनवणे यांनी आभार मानले. 

आजपासून (ता. 19)दोन दिवसीय ग्राहक पंचायतीचे राज्यव्यापी मेळाव्याचे उद्घाटन डॉ. भामरे यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष डॉ. विजय लाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे अरविंद जाधव, राज्य संघटक सर्जेराव जाधव, नाशिक विभागीय अध्यक्ष मार्तंडराव जोशी, विभागीय संघटक अरुण भार्गवे, सहसंघटक डॉ. योगेश सुर्यवंशी, माजी महापौर मंजुळा गावित,  पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन, उपसरपंच धनंजय कासार, राज्य सचिव अर्जुन वाघमारे, वसंत देशमुख,  राज्य सहसंघटक मेघाताई कुलकर्णी. प्रकाश पाठक, अनिल जोशी, पवन अग्रवाल, डाॅ विजय लाड, सुरेश वाघ, प्रा. डॉ. देसले, सर्जेराव जाधव, अजय भोसरेकर उपस्थित होते. येथील आनंदवन संस्थानच्या सभागृहात मेळावा सुरू आहे.

मेळाव्यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. भामरे यांच्या हस्ते ग्राहक पंचायतीचे मानचिन्हाचे तसेच ग्राहक पंचायतीचे मुखपत्र ग्राहकतीर्थ च्या प्रथम अंकाचे प्रकाशन झाले.

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७

हिजबुल मुजाहिदीन दहशतवादी संघटना- अमेरिकेची घोषणा

वृत्तसंस्था गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

वॉशिंग्टन- काश्मीरमधील दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनला अमेरिकेने परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेचे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधातील हे स्पष्ट धोरण म्हणजे पाकिस्तानला मोठा धक्का मानला जात आहे.

या आधी दोन महिन्यांपूर्वी या संघटनेचा पाकिस्तानस्थित म्होरक्या सईद सलाहुद्दीन याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. आता स्थलांतर आणि राष्ट्रीयत्व कायद्याअंतर्गत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेला 'परदेशी दहशतवादी संघटना' म्हणून घोषित केले आहे.

भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया उघड्या पाडले. यामुळे अमेरिकेच्या या निर्णयामध्ये भारताचे प्रयत्न परिणामकारक ठरल्याचे मानले जात आहे. अमेरिकेने हिजबुल मुजाहिद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित केल्यामुळे या संघटनेच्या अमेरिकेतील सर्व संपत्तीवर टाच येणार आहे.

अमेरिकेच्या या घोषणेमुळे हिजबुलच्या सर्व हालचालींवर आता अनेक निर्बंध येणार आहेत. अलीकडच्या काळात काश्मीरमध्ये हिजबुलच्या दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. "या जागतिक दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश झाल्यामुळे संघटनेला पैसे मिळणाऱ्या स्त्रोतांना अमेरिकेत परवानगी नाकारण्यात येईल," असे अमेरिकन परराष्ट्र विभागाने म्हटले आहे.

रविवार, १३ ऑगस्ट, २०१७

सांकेतिक परिभाषेतील राष्ट्रगीत हा निशब्द करणारा अनुभव - चंद्रकांत पाटील

सांकेतिक परिभाषेतील राष्ट्रगीत चित्रफीतचे पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

कोल्हापूर - विकलांग मुलांसमवेत मा. अमिताभ बच्चन यांचे सांकेतिक परिभाषेत (साईन लॅंग्वेजमध्ये) सादर केलेले राष्ट्रगीत पाहताना आपण एका वेगळ्याच वातावरणात पोहचतो साईन लॅंग्वेजमधील हे राष्ट्रगीत पाहिल्यानंतर आपण निशब्द झाल्याची भावना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

वुई केअर फिल्म फेस्ट व ब्रदरहूड दिल्ली, चेतना अपंगमती विकास संस्था कोल्हापूर, कर्न्सन्ड ×क्‍शन दिल्ली, स्वयंम ग्लोबल सेंटर दिल्ली, आरुशी भोपाल, सामाजिक न्याय मंत्रालय मध्यप्रदेश, एपीजी सत्या युनिव्हर्सिटी गुडगाव यांची निर्मिती असलेल्या विकलांग मुलांसमवेत मा. अमिताभ बच्चन यांचे सांकेतिक परिभाषेत (साईन लॅंग्वेजमध्ये) राष्ट्रगीत, चित्रफीत प्रकाशन समारंभ दिल्ली आणि मध्यप्रदेश याठिकाणी झाला असून महाराष्ट्रात हा समारंभ कोल्हापूर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते केशवराव भोसले नाट्यगृहात झाला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, महापौर हसिना फरास, चेतना संस्थेचे प्राचार्य पवन खेबुडकर, अध्यक्ष नरेश बगरे, उपाध्यक्ष डॉ. सुनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

सांकेतिक परिभाषेतील राष्ट्रगीत सादर होत असताना संपूर्ण सभागृह भारावून गेले होते. राष्ट्रगीतानंतर बोलण्यासाठी उभारलेले पालकमंत्री निशब्द झाले होते. सांकेतिक परिभाषेतील राष्ट्रगीत आणि विकलांग मुला मुलींनी सादर केलेले गीत-नृत्य पाहून आपल्या भावना व्यक्त करताना गहिवरलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाहताना संपूर्ण नाट्यगृह ही स्तब्ध झाले होते. यावेळी पालकमंत्री यांनी दोन्ही खासदारांसह सर्व लोकप्रतिनिधींनी या जिल्ह्यात कोणतेही दुख: राहू नये यासाठी एकत्र येवून काम करुया असे आवाहन केले. चेतना अपंगमती विकास संस्था कोल्हापूर या संस्थेला लवकरच भेट देवून सर्व अडचणी समजून घेवून सोडविल्या जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.

खासदार धनंजय महाडिक यांनी विकलांग मुलांची विविध क्षेत्रातील भरारी अभिमानास्पद आहे. त्यांच्या सक्षमीकरणाबाबत समाजाने संवेदनशिल असणे आवश्‍यक असल्याचे सांगून चेतना संस्थेला त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठील सर्वतोपरी मदत करु. विकलांगांना सहजपणे वावरता येईल अशा सुविधा असल्या पाहिजेत त्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगून, अवयवदानाबद्दलही समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचा उपक्रम हाती घेण्यात येईल, असे सांगितले.

महापौर हसिना फरास यांनी विकलांग मुलेही सामान्य क्षमतेच्या मुलांपेक्षा अधिक जिद्दी व कष्टाळू असतात. त्यांच्यासाठी गेली 32 वर्षे करत असलेले चेतना संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून या कार्याला मदत करण्यासाठी सर्व कोल्हापूरकरांनी पुढे यावे. अवयवदान, नेत्रदान याबाबतही समाजात सजगता निर्माण व्हावी, असे सांगितले.

संस्थेचे प्राचार्य पवन खेबुडकर यांनी सांकेतिक परिभाषेत राष्ट्रगीत या चित्रफीतीत अमिताभ बच्चन यांच्यासह चेतना संस्थेतील आठ मुलांचा सहभाग आहे ही बाब संपूर्ण कोल्हापूर वासियांनसाठी अभिमानास्पद असून या मुलांच्या जीवनात अधिकाधिक आनंद फुलवावा यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरत व्यक्त केली.

यावेळी रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमा पुजानाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्राचार्य पवन खेबुडकर यांनी लिहिलेल्या गीतावर चेतनाच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. मुकबधीर विद्यार्थ्यांनी या चला शरदेला वंदुया ही प्रार्थना गायली. ज्ञान प्रबोधन भवन संचालित अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायीले. हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप संस्थेच्या विद्यार्थ्यांनी व्हील चअर्स वरील नृत्य सादर केले. याप्रसंगी सांकेतिक परिभाषेत राष्ट्रगीत या चित्रफीतीत सहभागी असणारे सुशांत कुंदे, पद्मश्री करकरे, निखिल ढाकणे, अमिता सुतार, विशाल मोरे, आंम्रपाली कांबळे, विनम्र खटावकर, प्रतिक्षा कराळे यांच्यासह आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पवन खेबुडकर यांनी तर आभार डॉ. सुनिल पाटील यांनी मानले तर सुत्रसंचालन सोनाली नवांगुळ यांनी केले.

Dailyhunt

Terrorists in Kashmir now on the run: Jaitley

Terrorists in the Kashmir Valley are now on the run and they cannot continue to terrorise the people for decades, Defence Minister Arun Jaitley said today, maintaining that the government's priority was to clean up the Kashmir Valley of armed militants.
He said the terrorists in Kashmir were "now under great pressure" and the financial crunch caused by demonetisation and the action taken by National Investigation Agency (NIA) on illegal foreign fundings have checked illegal activities in Jammu and Kashmir in large scale.
Jaitley, who was participating in a television programme, however refrained from making any comment on the standoff between India and China in the Dokalam area near the Bhutan trijunction, just saying "let us have full faith on our security forces".
"Today no big militant can dream of committing terror acts and continue to terrorise the Valley for decades, but today their life shelf has dwindled to a few months. I will specifically praise the Jammu & Kashmir police for working hard (towards eliminating terrorists)," he said.
Jaitley said the country faced two serious threats -- one with respect to Jammu and Kashmir with maximum incidents happening from across the border, and second being the problem of Left-Wing Extremism in central parts of the country.
"Since independence, Pakistan has never agreed that Kashmir is an integral part of India. That has been their unfinished agenda. They tried conventional war. But India's capability was way ahead in the conventional war. The wars of 1965, 1971 and Kargil clearly proved this," he said.
Jaitley said in the 1990s, they started changing their strategies and resorted to encouraging terrorism inside the country.
"There is domination of our forces on the Line of Control (LoC) and the international border and it is difficult for terrorists to cross them," he said at the India TV Conclave 'Vande Mataram'.
To a question about beheading and mutilation of Indian security force personnel by Pakistan, Jaitley said "what happened after that, has been seen by everyone". He was apparently referring to the surgical strike inside the parts of Pakistan Occupied Kashmir after the incident.
Jaitley said the forces were dominating the border with the help of technological tools. "After surgical strikes in September last year, our forces are liquidating militants," he said.
The defence minister said that there was a move by the security forces to clean up the Valley of armed terrorists.
He said the money received by terrorists and other such groups has been squeezed post-demonetisation and there has been the effect of the actions taken by the NIA against foreign funding allegedly used for subversive activities.
"Whenever there was an encounter (earlier), hundreds and thousands would come out to throw stones. Many a times, terrorists would escape under the protection of stone throwers. This is now becoming a history.
"Those who were coming in hundred and thousands, today their number is limited to 20, 30 and 50. For the first time in the history, we have been they have started looting banks," he said.
Jaitley said the terrorists are under tremendous pressure. "They are on the run. Their number is also declining. Security forces are dominating them ," he said.
He said India has been by and large free from the threat of the ISIS. "There may be some isolated or exceptional incidents but there has been no influence in India."
The defence minister expressed concern over some instances of glorifying the acts of terrorists or Maoists.

Referring to shouting of 'anti-India slogans by some in Jawaharlal Nehru University last year, he expressed concern over the association of mainstream political parties with those raising such slogans.
Jaitley said a disturbing trend is coming up where efforts are being made to show the Indian state as helpless.
To questions on India's defence production, Jaitley said his ministry was working out ways to boost domestic production for the defence sector.
"We want India to become a global power in defence manufacturing sector, and towards that end, we are encouraging private players to come forward. We will, of course, also continue to strengthen our ordnance factories and defence PSUs," the minister said.

Dailyhunt

जन्माष्टमीच्या सजावटीत चिनी उत्पादने नाही

वृत्तसंस्था : शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

वृंदावन येथील मंदिर संस्थानचा निर्णय

मथुरा- डोकलाम मुद्द्यावरून भारत व चीनमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. याचा परिणाम म्हणजे चिनी उत्पादनांना मागणी घटत आहे. फ्रेंडशिप डे, राखी पौर्णिमेनिमित्त भारतीय बाजारपेठांमध्ये चिनी मालाला फारसा उठाव नसल्याचे दिसून आले. आता जन्माष्टमीच्या सणानिमित्त होणाऱ्या सजावटीत चिनी उत्पादने वापरण्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय वृंदावन येथील श्रीकृष्ण जन्माष्टमी सेवा संस्थानने घेतला आहे.

जन्माष्टमीला संपूर्ण मंदिराची आकर्षक सजावट केली जाते. मात्र यंदा विद्युत रोषणाईसाठी चिनी बनावटीच्या विजेच्या दिव्यांच्या माळा व अन्य सजावटीसाठीचे साहित्य वापरणार नसल्याचे सांगण्यात आले. डोकलाम मुद्यावरून भारत व चीनमध्ये सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे येथील पुजारी व संस्थानच्या अधिकाऱ्यांनी नुकतेच सांगितले.

"जन्माष्टमीला चिनी बनावटीची उत्पादने वापण्यास संत महंताप्रमाणेत सामान्य माणसांचाही विरोध आहे,'' असे संस्थानचे चिटणीस कपिल शर्मा यांनी सांगितले. सरकारनेही चिनी उत्पादनावर बंदी घालावी, असे आवाहन त्यांनी केले. वृंदावनमध्ये सोमवारी (ता.14) कृष्णजन्माचा सोहळा होणार आहे.

काश्‍मीर: दहशतवाद्यांबरोबरील चकमकीत दोन जवान हुतात्मा

वृत्तसंस्था

indian army

श्रीनगर - दक्षिण काश्‍मीरमधील शोपियां जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे दोन जवान हुतात्मा झाले आहेत. या कारवाईत एका दहशतवाद्यासही कंठस्नान घालण्यात आले आहे. त्याचबरोबर एका कॅप्टन दर्जाच्या अधिकाऱ्यासह एकूण तीन जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी दहशतवाद्यांबरोबरील संघर्ष अद्यापी सुरु आहे.

शोपियां जिल्ह्यामधील झैनपुरा भागामधील अवनीरा या गावामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराकडून या भागात मोठी शोधमोहिम हाती घेण्यात आली होती. ही शोधमोहिम सुरु असतानाच दहशतवाद्यांकडून अचानक हल्ला चढविण्यात आला. सुरक्षा दलांकडूनही या हल्ल्यास त्वरित तीव्र प्रत्युत्तर देण्यात आले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना लष्करी तळावरील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी सविस्तर माहितीची अद्यापी प्रतीक्षा आहे.

 

शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७

सुरक्षा दलांकडे कोणतेही आव्हान पेलण्याची क्षमता: जेटली

वृत्तसंस्था शनिवार, 12 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली: डोकलाममधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा दले आगामी काळात उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याची माहिती संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत दिली.

नवी दिल्ली: डोकलाममधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा दले आगामी काळात उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याची माहिती संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत दिली.

चीनच्या तिबेटमधील हालचालीविषयीचा एक अहवाल तसेच, भारतापेक्षा पाकिस्तानमधील संरक्षण उद्योगाची स्थिती उत्तम, असा एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने केलेला दावा, यांवरून उपस्थित केलेल्या प्रश्नास उत्तर देताना जेटली बोलत होते. जेटली म्हणाले, ""भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्याची क्षमता संरक्षण दलांमध्ये असून, त्यासाठी आवश्‍यक सामग्रीही उपलब्ध आहे. यापूर्वीही मी ही बाब स्पष्ट केली असून, याविषयी कोणीही शंका उपस्थित करू नये.''
आवश्‍यक शस्त्रास्त्रे बाहेरून खरेदी करून सुरक्षा दलांच्या गरजा पूर्ण होणार नाहीत; तर त्यांची स्वदेशात निर्मिती होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे दारूगोळा व शस्त्रनिर्मिती करणारे कारखाने सुरूच राहतील, त्यातील कर्मचाऱ्यांमध्ये कोणतीही कपात होणार नाही, असेही जेटली यांनी स्पष्ट केले.

विरोधकांबरोबर सत्ताधाऱ्यांनाही बोलण्याची संधी हवी ः रविशंकर प्रसाद
नवी दिल्ली ः संसदेत विरोधकांना बोलण्याचा हक्क आहे, मात्र त्यांबरोबर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनाही बोलण्याची संधी मिळावी. तरच संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालू शकते, असे मत केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज व्यक्त केले. राज्यसभेचे नवनियुक्त अध्यक्ष वेंकय्या नायडू यांचे स्वागत करतानाच सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग होईल, अशी अपेक्षा प्रसाद यांनी व्यक्त केली. नायडू यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण नेते म्हणून उदयास आले, त्यापैकी आपण एक असून, त्याचा आपल्याला अभिमान असल्याचेही प्रसाद यांनी नमूद केले.

Restructure MoD in national interest

The writing has been on the wall for a long time, yet the government hesitates to act. Management of defence at the national level,desperately needs restructuring. The Ministry of Defence (MoD), in its present form is unsuitable for meeting the challenges of the twenty first century. It is the only MoD, amongst all international military powers, which is more suited as a stumbling block, rather than as a supporting, guiding and decision-making organization.

In every government organ, it is the controlling ministry which is responsible to project a correct picture and support its subordinate establishments, which have no direct link with different ministries. The Home Ministry always ensures that the Central Armed Police Forces (CAPF) get their requirements, dues and equipment, essential for fulfilment of tasks. The MoD, on the other hand, is geared for just the opposite.

The seventh pay commission asked for details about the military, wrong inputs were sent by the MoD, without consulting the service HQs, resulting in a skewed release of the pay commission, compelling service chiefs to reject the final award, the first time in Indian history. The PMO had to step in to rectify the anomaly. It delayed the military’s pay commission by over a year.

The Government scrapped rations to officers, the MoD remained silent. It should have protested on behalf of the military stating that these were not ‘free rations’ but ‘entitled rations’ and part of service conditions. Further there is nothing like a ‘peace station’, as all units, irrespective of location, are always prepared to move on six hours’ notice and most spend months out on training and exercises. It led to some service officers, approaching the courts,as the decision involved tampering with conditions of service, which can never be implemented as a one-sided decision.

The army has approached the ministry multiple times to act against those who erred from ordnance factories, resulting in over twenty casualties in the Pulgaon mine blast, thereby preventing similar accidents in the future, but there was no response.The incident occurred over a year ago. A frustrated Vice Chief had to publicly raise the issue of poor quality of products from ordnance factories and the same was also commented upon by the defence minister in parliament.

The latest Government orders, now in the pipeline, on curtailing canteen facilities would result in mass protests from veterans, if implemented, as serving personnel are bound by silence. This again is an authorised entitlement for serving and veterans and cannot be curtailed without justification. The MoD just passes orders from the government for implementation as if it is a post office. It has never stood by the military and requested the Government to reconsider.

CAG reports have repeatedly humiliated the MoD for its poor record in procurements of stores and questioned it over shortfalls of even essentials like bullet proof jackets, boots and helmets. There has only been limited forward movement. Recently, it blamed them for not maintaining requisite ammunition in case of hostilities, an issue which echoed in parliament. But nothing is likely to make the elephant in the MoD move. It desperately needs to be restructured and pushed hard, if it must function and be the organization it was designed to be.

The basic problem of the MoD remains in its structure and composition. It comprises solely of civilians, with very limited knowledge of matters military, who are posted for short tenures. Handling military issues requires an understanding on military matters, which most lack, as the military is specific and has no lateral intake. Hence their knowledge remains limited, resulting in questioning military demands and becoming a stumbling block, rather than a supporting one. It is not their fault but a structural flaw which has never been rectified due to government apathy. Briefly put, the MoD has ‘full control without accountability or responsibility’.

The defence secretary, as per the national war book is responsible for defence of the nation, a line copied from the British. However, our great leaders failed to note, that in the UK, the defence secretary is a politician, whereas in India his counterpart is the defence minister. The Indian defence secretary is a bureaucrat and invariably one who has never earlier served in the ministry, hence lacks knowledge on military organizations, tactics and strategy.

Ideally, the MoD, should have a mix of military and civilians working together in a cohesive manner, to meet demands of national security. In many countries, retired officers have also been absorbed in the MoD, solely to enable the minister and his staff understand matters military at appropriate levels.

The Integrated Defence Staff (IDS), was created to offset this shortcoming, however, has never been accepted as such. The basic cause in India has been the demand for bureaucratic control, rather than political controlas it was meant to be, accompanied by fear of coups. Irrational logic, but true. Most defence minister’s, equally lost on military matters, prefer dealing with civilian bureaucrats, rather than uniformed and stern looking military personnel, speaking a language beyond their comprehension.

Recent times have thrown up a collection of challenges on national security, Doklam, growing Pak interference in Kashmir, rising militancy and a belligerent Chinawhich is increasing its forays into the Indian Ocean. Thus, the MoD and military must work hand in glove, especially as the government still fears appointing a Chief of Defence Staff (CDS). Thus, what India requires now is a cohesive organization at the helm which can work seamlessly with service HQs in management of defence.

Even the Government knows that its present structures are ill-prepared for the future, since it recently sanctioned funds to Vice Chiefs to enhance procurements. However, this sanction comes with many riders, including obtaining clearance from financial advisors, under the MoD. Therefore, stumbling blocks would continue to remain.

I wonder if this Government will act and bring about radical and desperately needed changes in management of defence at the apex level or like the countless prior to it, ignore and let time pass, after all, the military can handle any crisis by itself, as it has never let the nation down. If structural changes do not occur before the next elections, then this would be another ‘run of the mill’ government, surviving on the oratory powers of its leaders, who have failed to secure the nation from future threats and prepared the military for the twenty-first century.

Major General Harsha Kakar (retd)

09 August 2017

The author is a retired Major General of the Indian Army

http://www.dailyexcelsior.com/restructure-mod-in-national-interest/

शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७

कसे ठेवावे एकच पीएफ खाते ?

नवी दिल्ली : नोकरी बदलली की अनेक पीएफ खाती बंद होतात. मात्र, आता तसे होणार नाही. प्रत्येक कर्मचा-याला आता नोंदणीसाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे. त्यामुळे आता जुनं पीएफ खातं बंद होणार नाही. म्हणजेच तुम्ही जर नोकरी सोडली आणि दुस-या कंपनीत गेलात तर तुमचे पीएफ खातंही ट्रान्सफर होईल. महत्वाचे म्हणजे, अर्जाशिवायच त्याचे पीएफ खात्यातले पैसे तीन दिवसांत ट्रान्सफर होतील.