For Advertise in this Section please connect 9422264829 or mail at sainik.darpan@gmail.com

Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan Sainik Darpan Prakashan Sainik Darpan Prakashan Sunita Plastics Pratibha Packaging Pratibha Packaging Pratibha Packaging Colldge of Nursing College_of_Nursing New Light Academy New Light Academy Mauli Career Academy Pratibha Packaging For Advertisement contact 9422264829 or mail us at sainik.sarpan@gmail.com Contact_Sainik_darpan

रविवार, २७ डिसेंबर, २०१५

भूमाफियांविरोधात नौसेना सरसावली

नेतिवलीपासून ते खोणी, मलंगपट्टी, नेवाळी भागात संरक्षण दलाची एका पट्टय़ात सलग १६०० एकर जमीन प्रतिनिधी, कल्याण | December 25, 2015 2:55 AM

 या जमिनीवर दुसऱ्या महायुद्धामध्ये विमानतळ होता. आत या भागात भूमाफियांनी बेकायदेशीरपणे घरे बांधली आहेत.  

नेवाळी विमानतळावरील अनधिकृत रहिवाशांना कारवाईचा इशारा;बिनदिक्कतपणे चाळी, इमारतींची उभारणी


कल्याण पूर्वेतील नेतिवलीपासून ते खोणी, मलंगपट्टी, नेवाळी भागात संरक्षण दलाची एका पट्टय़ात सलग १६०० एकर जमीन आहे. दुसऱ्या महायुद्धात या जमिनीवर विमानतळ होते. महसूल विभागाच्या सातबारा उताऱ्यावर संरक्षण दलाची (विमानतळ) नोंद आहे. या जमिनीवर गेल्या तीन वर्षांपासून भूमाफियांनी बेसुमार इमारती, चाळी, गाळे बांधण्याचा उद्योग सुरू केला आहे. या भागातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर लावून माळरानाची ही जमीन खणून भातशेती करण्यास सुरुवात केली आहे. विमानतळाच्या जागेवरील या बेसुमार अतिक्रमणांची गंभीर दखल नौसेनेने घेतली आहे. नौसेना पश्चिम परिक्षेत्राचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ यांनी विमानतळाच्या जमिनीवरील अतिक्रमणे भूमाफिया, रहिवाशांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ गाव परिसरातील २९ सव्‍‌र्हे क्रमांक व हिश्याची जमीन ही भारतीय नौसेनेच्या (संरक्षण दल) ताब्यात आहे. संरक्षण मंत्रालय हे एकमेव या जमिनीचे मालक आहेत. नौसेना अधिकाऱ्यांची परवानगी न घेता विमानतळाच्या जमिनीवर कोणतेही अतिक्रमण, लागवड किंवा बांधकाम केल्यास संबंधितांवर बेकायदा जमिनीचा ताबा घेतला म्हणून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. संबधितांना त्या जमिनीवरून हुसकावून लावण्यात येईल, असे नौसेना अधिकाऱ्याने म्हटले आहे.


नेवाळी, मलंगपट्टी, मांगरुळ, खरड पट्टय़ाची प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी केली असता, या जमिनींवर भूमिपुत्र, गावगुंड आणि भूमाफियांनी संगनमताने कोणत्याही परवानग्या न घेता चाळी, इमारती, व्यापारी गाळ्यांची बेकायदा बांधकामे केली आहेत. विमानतळाची जमीन कल्याण पूर्व भागातील नेतिवली, भाल, वसार, नेवाळी, मलंगपट्टी, मांगरुळ ते खोणी या पट्टय़ात पसरली आहे. १६०० एकर जमिनीचा सलग पट्टा या भागात आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्करी विमाने उतरविण्यासाठी तयार केलेल्या धावपट्टय़ा आणि खंदकांचे अवशेष आजही या ठिकाणी आहेत. स्थानिक पातळीवर नौसेनेचे कार्यालय नसल्याने संरक्षण खात्याचे या जमिनीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचा फायदा घेत भूमाफियांनी गेल्या तीन वर्षांत या भागातील जमिनींवर बेकायदा चाळी, व्यापारी गाळे, इमारती बांधल्या आहेत.

‘नवीन धारावी’ची भिती


नौसेनेने ही बांधकामे येत्या काळात रोखली नाहीत तर नवीन धारावी कल्याण परिसरात तयार होईल. या भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढेल. ती रोखणे मग पोलिसांना अशक्य होईल, अशी भीती या भागातील सुजाण ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. केवळ झटपट पैसे मिळतात म्हणून या भागातील काही भूमाफिया या बेकायदा बांधकामांच्या मागे लागला आहे. आपण कोणाला आपल्या भागात राहण्यास जागा देत आहोत, याचे भान या बांधकाम व्यावसायिकांना नाही, असे येथील काही ग्रामस्थ सांगतात.


अंबरनाथ तहसीलदार, तलाठी, मंडल अधिकारी यांचा नियमित या भागात वावर असतो. पण त्यांच्याकडूनही ही बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत नसल्याबद्दल ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत. अधिक माहितीसाठी अंबरनाथ तहसील कार्यालयाशी संपर्क साधला, पण प्रतिक्रियेसाठी कोणी उपलब्ध झाले नाही.

अधिकृत कागदपत्रे न पाहताच खरेदी

चाळीतील एक खोली दोन ते अडीच लाख रुपयांना मिळते. इमारतीमधील एक सदनिका तीन ते चार लाख आणि व्यापारी गाळा तीन ते चार लाख रुपयांना विकण्यात येत आहे, असे या भागातील ग्रामस्थांनी सांगितले. स्वस्तात घर मिळत असल्याने, मुंबईतील देवनार, तुर्भे, चेंबूर, मानखुर्द भागातील झोपडपट्टीतील रहिवासी अधिक संख्येने या भागात राहण्यासाठी आले आहेत. जमिनीची कोणतीही अधिकृत कागदपत्रे न पाहता रहिवासी या जागा खरेदी करीत आहेत. बांधकामाखालील जमीन मालकीहक्काची आहे, असे बनावट कागदपत्रांद्वारे दाखवून घरे खरेदी करणाऱ्यांची फसवणूक केली जात आहे. गेल्या तीन वर्षांत या भागात घरे खरेदी करणाऱ्या अनेक ग्राहकांची भूमाफियांनी पैसे उकळून घर न देता फसवणूक केली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रारी दाखल आहेत.

First Published on December 25, 2015 2:53 am

[Loksatta]

भूमाफियांविरोधात नौसेना सरसावली

नेतिवलीपासून ते खोणी, मलंगपट्टी, नेवाळी भागात संरक्षण दलाची एका पट्टय़ात सलग १६०० एकर जमीन प्रतिनिधी, कल्याण | December 25, 2015 2:55 AM

 या जमिनीवर दुसऱ्या महायुद्धामध्ये विमानतळ होता. आत या भागात भूमाफियांनी बेकायदेशीरपणे घरे बांधली आहेत.  

नेवाळी विमानतळावरील अनधिकृत रहिवाशांना कारवाईचा इशारा;बिनदिक्कतपणे चाळी, इमारतींची उभारणी


कल्याण पूर्वेतील नेतिवलीपासून ते खोणी, मलंगपट्टी, नेवाळी भागात संरक्षण दलाची एका पट्टय़ात सलग १६०० एकर जमीन आहे. दुसऱ्या महायुद्धात या जमिनीवर विमानतळ होते. महसूल विभागाच्या सातबारा उताऱ्यावर संरक्षण दलाची (विमानतळ) नोंद आहे. या जमिनीवर गेल्या तीन वर्षांपासून भूमाफियांनी बेसुमार इमारती, चाळी, गाळे बांधण्याचा उद्योग सुरू केला आहे. या भागातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर लावून माळरानाची ही जमीन खणून भातशेती करण्यास सुरुवात केली आहे. विमानतळाच्या जागेवरील या बेसुमार अतिक्रमणांची गंभीर दखल नौसेनेने घेतली आहे. नौसेना पश्चिम परिक्षेत्राचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ यांनी विमानतळाच्या जमिनीवरील अतिक्रमणे भूमाफिया, रहिवाशांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ गाव परिसरातील २९ सव्‍‌र्हे क्रमांक व हिश्याची जमीन ही भारतीय नौसेनेच्या (संरक्षण दल) ताब्यात आहे. संरक्षण मंत्रालय हे एकमेव या जमिनीचे मालक आहेत. नौसेना अधिकाऱ्यांची परवानगी न घेता विमानतळाच्या जमिनीवर कोणतेही अतिक्रमण, लागवड किंवा बांधकाम केल्यास संबंधितांवर बेकायदा जमिनीचा ताबा घेतला म्हणून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. संबधितांना त्या जमिनीवरून हुसकावून लावण्यात येईल, असे नौसेना अधिकाऱ्याने म्हटले आहे.


नेवाळी, मलंगपट्टी, मांगरुळ, खरड पट्टय़ाची प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी केली असता, या जमिनींवर भूमिपुत्र, गावगुंड आणि भूमाफियांनी संगनमताने कोणत्याही परवानग्या न घेता चाळी, इमारती, व्यापारी गाळ्यांची बेकायदा बांधकामे केली आहेत. विमानतळाची जमीन कल्याण पूर्व भागातील नेतिवली, भाल, वसार, नेवाळी, मलंगपट्टी, मांगरुळ ते खोणी या पट्टय़ात पसरली आहे. १६०० एकर जमिनीचा सलग पट्टा या भागात आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्करी विमाने उतरविण्यासाठी तयार केलेल्या धावपट्टय़ा आणि खंदकांचे अवशेष आजही या ठिकाणी आहेत. स्थानिक पातळीवर नौसेनेचे कार्यालय नसल्याने संरक्षण खात्याचे या जमिनीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचा फायदा घेत भूमाफियांनी गेल्या तीन वर्षांत या भागातील जमिनींवर बेकायदा चाळी, व्यापारी गाळे, इमारती बांधल्या आहेत.

‘नवीन धारावी’ची भिती


नौसेनेने ही बांधकामे येत्या काळात रोखली नाहीत तर नवीन धारावी कल्याण परिसरात तयार होईल. या भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढेल. ती रोखणे मग पोलिसांना अशक्य होईल, अशी भीती या भागातील सुजाण ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. केवळ झटपट पैसे मिळतात म्हणून या भागातील काही भूमाफिया या बेकायदा बांधकामांच्या मागे लागला आहे. आपण कोणाला आपल्या भागात राहण्यास जागा देत आहोत, याचे भान या बांधकाम व्यावसायिकांना नाही, असे येथील काही ग्रामस्थ सांगतात.


अंबरनाथ तहसीलदार, तलाठी, मंडल अधिकारी यांचा नियमित या भागात वावर असतो. पण त्यांच्याकडूनही ही बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत नसल्याबद्दल ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत. अधिक माहितीसाठी अंबरनाथ तहसील कार्यालयाशी संपर्क साधला, पण प्रतिक्रियेसाठी कोणी उपलब्ध झाले नाही.

अधिकृत कागदपत्रे न पाहताच खरेदी

चाळीतील एक खोली दोन ते अडीच लाख रुपयांना मिळते. इमारतीमधील एक सदनिका तीन ते चार लाख आणि व्यापारी गाळा तीन ते चार लाख रुपयांना विकण्यात येत आहे, असे या भागातील ग्रामस्थांनी सांगितले. स्वस्तात घर मिळत असल्याने, मुंबईतील देवनार, तुर्भे, चेंबूर, मानखुर्द भागातील झोपडपट्टीतील रहिवासी अधिक संख्येने या भागात राहण्यासाठी आले आहेत. जमिनीची कोणतीही अधिकृत कागदपत्रे न पाहता रहिवासी या जागा खरेदी करीत आहेत. बांधकामाखालील जमीन मालकीहक्काची आहे, असे बनावट कागदपत्रांद्वारे दाखवून घरे खरेदी करणाऱ्यांची फसवणूक केली जात आहे. गेल्या तीन वर्षांत या भागात घरे खरेदी करणाऱ्या अनेक ग्राहकांची भूमाफियांनी पैसे उकळून घर न देता फसवणूक केली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रारी दाखल आहेत.

First Published on December 25, 2015 2:53 am

[Loksatta]

Text of PM’s “Mann ki Baat” programme on All India Radio

मेरे प्यारे देशवासियो, आप सबको नमस्कार। 2015 - एक प्रकार से मेरी इस वर्ष की आख़िरी ‘मन की बात’। अगले ‘मन की बात’ 2016 में होगी। अभी-अभी हम लोगों ने क्रिसमस का पर्व मनाया और अब नये वर्ष के स्वागत की तैयारियाँ चल रही हैं। भारत विविधताओं से भरा हुआ है। त्योहारों की भी भरमार लगी रहती है। एक त्योहार गया नहीं कि दूसरा आया नहीं। एक प्रकार से हर त्योहार दूसरे त्योहार की प्रतीक्षा को छोड़कर चला जाता है। कभी-कभी तो लगता है कि भारत एक ऐसा देश है, जहाँ पर ‘त्योहार Driven Economy’ भी है। समाज के ग़रीब तबक़े के लोगों की आर्थिक गतिविधि का वो कारण बन जाता है। मेरी तरफ़ से सभी देशवासियों को क्रिसमस की भी बहुत-बहुत शुभकामनायें और 2016 के नववर्ष की भी बहुत-बहुत शुभकामनायें। 2016 का वर्ष आप सभी के लिए ढेरों खुशियाँ ले करके आये। नया उमंग, नया उत्साह, नया संकल्प आपको नयी ऊंचाइयों पर पहुंचाए। दुनिया भी संकटों से मुक्त हो, चाहे आतंकवाद हो, चाहे ग्लोबल वार्मिंग हो, चाहे प्राकृतिक आपदायें हों, चाहे मानव सृजित संकट हो। मानव जाति सुखचैन की ज़िंदगी पाये, इससे बढ़कर के खुशी क्या हो सकती है|


आप तो जानते ही हैं कि मैं Technology का भरपूर प्रयोग करता रहता हूँ उससे मुझे बहुत सारी जानकारियाँ भी मिलती हैं। ‘MyGov.’ मेरे इस portal पर मैं काफी नज़र रखता हूँ।

पुणे से श्रीमान गणेश वी. सावलेशवारकर, उन्होंने मुझे लिखा है कि ये season, Tourist की season होती है। बहुत बड़ी मात्रा में देश-विदेश के टूरिस्ट आते हैं। लोग भी क्रिसमस की छुट्टियाँ मनाने जाते हैं। Tourism के क्षेत्र में बाकी सब सुविधाओं की तरफ़ तो ध्यान दिया जाता है, लेकिन उन्होंने कहा है कि जहाँ-जहाँ Tourist Destination है, Tourist place है, यात्रा धाम है, प्रवास धाम है, वहाँ पर स्वच्छता के संबंध में विशेष आग्रह रखना चाहिये। हमारे पर्यटन स्थल जितने साफ़-सुथरे होंगे, दुनिया में भारत की छवि अच्छी बनेगी। मैं गणेश जी के विचारों का स्वागत करता हूँ और मैं गणेश जी की बात को देशवासियों को पहुंचा रहा हूँ और वैसे भी हम ‘अतिथि देवो भव’ कहते हैं, तो हमारे यहाँ तो जब अतिथि आने वाला होता है तो घर में हम कितनी साज-सज्जा और सफाई करते हैं। तो हमारे पर्यटन स्थल पर, Tourist Destination पर, हमारे यात्रा धामों पर, ये सचमुच में एक विशेष बल देने वाला काम तो है ही है। और मुझे ये भी खुशी है कि देश में स्वच्छता के संबंध में लगातार ख़बरें आती रहती हैं। मैं Day one से इस विषय में मीडिया के मित्रों का तो धन्यवाद करता ही रहता हूँ, क्योंकि ऐसी छोटी-छोटी, अच्छी-अच्छी चीजें खोज-खोज करके वो लोगों के सामने रखते हैं। अभी मैंने एक अखबार में एक चीज़ पढ़ी थी। मैं चाहूँगा कि देशवासियों को मैं बताऊँ।

मध्य प्रदेश के सीहोर जिले के भोजपुरा गाँव में एक बुज़ुर्ग कारीगर दिलीप सिंह मालविया। अब वो सामान्य कारीगर हैं जो meson का काम करते हैं, मज़दूरी करते हैं। उन्होंने एक ऐसा अनूठा काम किया कि अखबार ने उनकी एक कथा छापी। और मेरे ध्यान में आई तो मुझे भी लगा कि मैं इस बात को आप तक पहुचाऊँ। छोटे से गाँव के दिलीप सिंह मालविया, उन्होंने तय किया कि गाँव में अगर कोई material provide करता है तो शौचालय बनाने की जो मज़दूरी लगेगी, वो नहीं लेंगे और वो मुफ़्त में meson के नाते काम करते हुए शौचालय बना देंगे। भोजपुरा गाँव में उन्होंने अपने परिश्रम से, मज़दूरी लिये बिना, ये काम एक पवित्र काम है इसे मान करके अब तक उन्होंने 100 शौचालयों का निर्माण कर दिया है। मैं दिलीप सिंह मालविया को ह्रदय से बहुत-बहुत बधाई देता हूँ, अभिनन्दन देता हूँ। देश के संबंध में निराशा की बातें कभी-कभी सुनते हैं। लेकिन ऐसे कोटि-कोटि दिलीप सिंह हैं इस देश में जो अपने तरीक़े से कुछ-न-कुछ अच्छा कर रहे हैं। यही तो देश की ताकत है। यही तो देश की आशा है और यही तो बातें हैं जो देश को आगे बढ़ाती हैं और तब ‘मन की बात’ में दिलीप सिंह का गर्व करना, उनका गौरव करना बहुत स्वाभाविक लगता है।
अनेक लोगों के अथक प्रयास का परिणाम है कि देश बहुत तेज़ गति से आगे बढ़ रहा है। क़दम से क़दम मिला करके सवा सौ करोड़ देशवासी एक-एक क़दम ख़ुद भी आगे बढ़ रहे हैं, देश को भी आगे बढ़ा रहे हैं। बेहतर शिक्षा, उत्तम कौशल एवं रोज़गार के नित्य नए अवसर। चाहे नागरिकों को बीमा सुरक्षा कवर से लेकर बैंकिंग सुविधायें पहुँचाने की बात हो। वैश्विक फ़लक पर ‘Ease of Doing Business’ में सुधार, व्यापार और नये व्यवसाय करने के लिए सुविधाजनक व्यवस्थाएँ उपलब्ध कराना। सामान्य परिवार के लोग जो कभी बैंक के दरवाज़े तक नहीं पहुँच पाते थे, ‘मुद्रा योजना’ के तहत आसान ऋण उपलब्ध करवाना।

हर भारतीय को जब ये पता चलता है कि पूरा विश्व योग के प्रति आकर्षित हुआ है और दुनिया ने जब ‘अन्तरराष्ट्रीय योग दिवस’ मनाया और पूरा विश्व जुड़ गया तब हमें विश्वास पैदा हो गया कि वाह, ये तो है न हिन्दुस्तान। ये भाव जब पैदा होता है न, ये तब होता है जब हम विराट रूप के दर्शन करते हैं। यशोदा माता और कृष्ण की वो घटना कौन भूलेगा, जब श्री बालकृष्ण ने अपना मुँह खोला और पूरे ब्रह्माण्ड का माता यशोदा को दर्शन करा दिये, तब उनको ताक़त का अहसास हुआ। योग की घटना ने भारत को वो अहसास दिलाया है।

स्वच्छता की बात एक प्रकार से घर-घर में गूंज रही है। नागरिकों का सहभाग भी बढ़ता चला जा रहा है। आज़ादी के इतने सालों के बाद जिस गाँव में बिजली का खम्भा पहुँचता होगा, शायद हम शहर में रहने वाले लोगों को, या जो बिजली का उपभोग करते हैं उनको कभी अंदाज़ नहीं होगा कि अँधेरा छंटता है तो उत्साह और उमंग की सीमा क्या होती है। भारत सरकार का और राज्य सरकारों का ऊर्जा विभाग काम तो पहले भी करता था लेकिन जब से गांवों में बिजली पहुँचाने का 1000 दिन का जो संकल्प किया है और हर दिन जब ख़बर आती है कि आज उस गाँव में बिजली पहुँची, आज उस गाँव में बिजली पहुँची, तो साथ-साथ उस गाँव के उमंग और उत्साह की ख़बरें भी आती हैं। अभी तक व्यापक रूप से मीडिया में इसकी चर्चा नहीं पहुँची है लेकिन मुझे विश्वास है कि मीडिया ऐसे गांवों में ज़रूर पहुंचेगा और वहाँ का उत्साह-उमंग कैसा है उससे देश को परिचित करवाएगा और उसके कारण सबसे बड़ा तो लाभ ये होगा कि सरकार के जो मुलाज़िम इस काम को कर रहे हैं, उनको एक इतना satisfaction मिलेगा, इतना आनंद मिलेगा कि उन्होंने कुछ ऐसा किया है जो किसी गाँव की, किसी की ज़िंदगी में बदलाव लाने वाला है। किसान हो, ग़रीब हो, युवा हो, महिला हो, क्या इन सबको ये सारी बातें पहुंचनी चाहिये कि नहीं पहुंचनी चाहिये? पहुंचनी इसलिये नहीं चाहिये कि किस सरकार ने क्या काम किया और किस सरकार ने काम क्या नहीं किया! पहुंचनी इसलिये चाहिए कि वो अगर इस बात का हक़दार है तो हक़ जाने न दे। उसके हक़ को पाने के लिए भी तो उसको जानकारी मिलनी चाहिये न! हम सबको कोशिश करनी चाहिये कि सही बातें, अच्छी बातें, सामान्य मानव के काम की बातें जितने ज़्यादा लोगों को पहुँचती हैं, पहुंचानी चाहिए। यह भी एक सेवा का ही काम है। मैंने अपने तरीक़े से भी इस काम को करने का एक छोटा सा प्रयास किया है। मैं अकेला तो सब कुछ नहीं कर सकता हूँ। लेकिन जो मैं कह रहा हूँ तो कुछ मुझे भी करना चाहिये न। एक सामान्य नागरिक भी अपने मोबाइल फ़ोन पर ‘Narendra Modi App’ को download करके मुझसे जुड़ सकता है। और ऐसी छोटी-छोटी-छोटी बातें मैं उस पर शेयर करता रहता हूँ। और मेरे लिए खुशी की बात है कि लोग भी मुझे बहुत सारी बातें बताते हैं। आप भी अपने तरीक़े से ज़रूर इस प्रयास में जुड़िये, सवा सौ करोड़ देशवासियों तक पहुंचना है। आपकी मदद के बिना मैं कैसे पहुंचूंगा। आइये, हम सब मिलकर के सामान्य मानव की हितों की बातें, सामान्य मानव की भाषा में पहुंचाएं और उनको प्रेरित करें, उनके हक़ की चीजों को पाने के लिए।

मेरे प्यारे नौजवान साथियो, 15 अगस्त को लाल किले से मैंने ‘Start-up India, Stand-up India’ उसके संबंध में एक प्राथमिक चर्चा की थी। उसके बाद सरकार के सभी विभागों में ये बात चल पड़ी। क्या भारत ‘Start-up Capital’ बन सकता है? क्या हमारे राज्यों के बीच नौजवानों के लिए एक उत्तम अवसर के रूप में नये–नये Start-ups, अनेक with Start-ups, नये-नये Innovations! चाहे manufacturing में हो, चाहे Service Sector में हो, चाहे Agriculture में हो। हर चीज़ में नयापन, नया तरीका, नयी सोच, दुनिया Innovation के बिना आगे बढ़ती नहीं है। ‘Start-up India, Stand-up India’ युवा पीढ़ी के लिए एक बहुत बड़ा अवसर लेकर आयी है। मेरे नौजवान साथियो, 16 जनवरी को भारत सरकार ‘Start-up India, Stand-up India’ उसका पूरा action-plan launch करने वाली है। कैसे होगा? क्या होगा? क्यों होगा? एक ख़ाका आपके सामने प्रस्तुत किया जाएगा। और इस कार्यक्रम में देशभर की IITs, IIMs, Central Universities, NITs, जहाँ-जहाँ युवा पीढ़ी है, उन सबको live-connectivity के द्वारा इस कार्यक्रम में जोड़ा जाएगा।

Start-up के संबंध में हमारे यहाँ एक सोच बंधी-बंधाई बन गयी है। जैसे digital world हो या IT profession हो ये start-up उन्हीं के लिए है! जी नहीं, हमें तो उसको भारत की आवश्यकताओं के अनुसार बदलाव लाना है। ग़रीब व्यक्ति कहीं मजदूरी करता है, उसको शारीरिक श्रम पड़ता है, लेकिन कोई नौजवान Innovation के द्वारा एक ऐसी चीज़ बना दे कि ग़रीब को मज़दूरी में थोड़ी सुविधा हो जाये। मैं इसको भी Start-up मानता हूँ। मैं बैंक को कहूँगा कि ऐसे नौजवान को मदद करो, मैं उसको भी कहूँगा कि हिम्मत से आगे बढ़ो। Market मिल जायेगा। उसी प्रकार से क्या हमारे युवा पीढ़ी की बुद्धि-संपदा कुछ ही शहरों में सीमित है क्या? ये सोच गलत है। हिन्दुस्तान के हर कोने में नौजवानों के पास प्रतिभा है, उन्हें अवसर चाहिये। ये ‘Start-up India, Stand-up India’ कुछ शहरों में सीमित नहीं रहना चाहिये, हिन्दुस्तान के हर कोने में फैलना चाहिये। और इसे मैं राज्य सरकारों से भी आग्रह कर रहा हूँ कि इस बात को हम आगे बढाएं। 16 जनवरी को मैं ज़रूर आप सबसे रूबरू हो करके विस्तार से इस विषय में बातचीत करूंगा और हमेशा आपके सुझावों का स्वागत रहेगा।

प्यारे नौजवान साथियो, 12 जनवरी स्वामी विवेकानंद जी की जन्म-जयंती है। मेरे जैसे इस देश के कोटि-कोटि लोग हैं जिनको स्वामी विवेकानंद जी से प्रेरणा मिलती रही है। 1995 से 12 जनवरी स्वामी विवेकानंद जयंती को एक National Youth Festival के रूप में मनाया जाता है। इस वर्ष ये 12 जनवरी से 16 जनवरी तक छत्तीसगढ़ के रायपुर में होने वाला है। और मुझे जानकारी मिली कि इस बार की उनकी जो theme है, क्योंकि उनका ये event them based होता है, theme बहुत बढ़िया है ‘Indian Youth on development skill and harmony’. मुझे बताया गया कि सभी राज्यों से, हिंदुस्तान के कोने-कोने से, 10 हज़ार से ज़्यादा युवा इकट्ठे होने वाले हैं। एक लघु भारत का दृश्य वहाँ पैदा होने वाला है। युवा भारत का दृश्य पैदा होने वाला है। एक प्रकार से सपनों की बाढ़ नज़र आने वाली है। संकल्प का एहसास होने वाला है। इस Youth Festival के संबंध में क्या आप मुझे अपने सुझाव दे सकते हैं? मैं ख़ास कर के युवा दोस्तों से आग्रह करता हूँ कि मेरी जो ‘Narendra Modi App’ है उस पर आप directly मुझे अपने विचार भेजिए। मैं आपके मन को जानना-समझना चाहता हूँ और जो ये National Youth Festival में reflect हो, मैं सरकार में उसके लिए उचित सुझाव भी दूँगा, सूचनाएँ भी दूँगा। तो मैं इंतज़ार करूँगा दोस्तो, ‘Narendra Modi App’ पर Youth Festival के संबंध में आपके विचार जानने के लिए।

अहमदाबाद, गुजरात के दिलीप चौहान, जो एक visually challenged teacher हैं, उन्होंने अपने स्कूल में ‘Accessible India Day’ उसको मनाया। उन्होंने मुझे फ़ोन कर के अपनी भावनाएं व्यक्त की हैं: -

“Sir, we celebrated Accessible India Campaign in my school. I am a visually challenged teacher and I addressed 2000 children on the issue of disability and how we can spread awareness and help differently abled people. And the students’ response was fantastic, we enjoyed in the school and the students were inspired and motivated to help the disabled people in the society. I think it was a great initiative by you.”

दिलीप जी, आपका बहुत-बहुत धन्यवाद। और आप तो स्वयं इस क्षेत्र में काम कर रहे हैं। आप भली-भाँति इन बातों को समझते हैं और आपने तो बहुत सारी कठिनाइयाँ भी झेली होंगी। कभी-कभी समाज में इस प्रकार के किसी व्यक्ति से मिलने का अवसर आता है, तो हमारे मन में ढेर सारे विचार आते हैं। हमारी सोच के अनुसार हम उसे देखने का अपना नज़रिया भी व्यक्त करते हैं। कई लोग होते हैं जो हादसे के शिकार होने के कारण अपना कोई अंग गवाँ देते हैं। कुछ लोग होते हैं कि जन्मजात ही कोई क्षति रह जाती है। और ऐसे लोगों के लिए दुनिया में अनेक-अनेक शब्द प्रयोग हुए हैं, लेकिन हमेशा इन शब्दों के प्रति भी चिंतन चलता रहा है। हर समय लोगों को लगा कि नहीं-नहीं-नहीं, ये उनके लिए ये शब्द की पहचान अच्छी नहीं लगती है, सम्मानजनक नहीं लगती है। और आपने देखा होगा कि कितने शब्द आ चुके हैं। कभी Handicapped शब्द सुनते थे, तो कभी Disable शब्द सुनते थे, तो कभी Specially Abled Persons - अनेक शब्द आते रहते हैं। ये बात सही है कि शब्दों का भी अपना एक महत्व होता हैI इस वर्ष जब भारत सरकार ने सुगम्य भारत अभियान का प्रारंभ किया, उस कार्यक्रम में मैं जाने वाला था, लेकिन तमिलनाडु के कुछ ज़िलों में और ख़ास कर के चेन्नई में भयंकर बाढ़ के कारण मेरा वहाँ जाने का कार्यक्रम बना, उस दिन मैं उस कार्यक्रम में रह नहीं पाया था। लेकिन उस कार्यक्रम में जाना था तो मेरे मन में कुछ-न-कुछ विचार चलते रहते थे। तो उस समय मेरे मन में विचार आया था कि परमात्मा ने जिसको शरीर में कोई कमी दी है, कोई क्षति दी है, एकाध अंग ठीक से काम नहीं कर रहा है - हम उसे विकलांग कहते हैं और विकलांग के रूप में जानते हैं। लेकिन कभी-कभी उनके परिचय में आते हैं तो पता चलता है कि हमें आँखों से उसकी एक कमी दिखती है, लेकिन ईश्वर ने उसको कोई extra power दिया होता है। एक अलग शक्ति का उसके अन्दर परमात्मा ने निरूपण किया होता है। जो अपनी आँखों से हम नहीं देख पाते हैं, लेकिन जब उसे देखते हैं काम करते हुए, उसे अपने काबिलियत की ओर तो ध्यान जाता है। अरे वाह! ये कैसे करता है? तो फिर मेरे मन में विचार आया कि आँख से तो हमें लगता है कि शायद वो विकलांग है, लेकिन अनुभव से लगता है कि उसके पास कोई extra power, अतिरिक्त शक्ति है। और तब जाकर के मेरे मन में विचार आया, क्यों न हम हमारे देश में विकलांग की जगह पर “दिव्यांग” शब्द का उपयोग करें। ये वो लोग हैं जिनके पास वो ऐसा एक अंग है या एक से अधिक ऐसे अंग हैं, जिसमें दिव्यता है, दिव्य शक्ति का संचार है, जो हम सामान्य शरीर वालों के पास नहीं है। मुझे ये शब्द बहुत अच्छा लग रहा है। क्या मेरे देशवासी हम आदतन विकलांग की जगह पर “दिव्यांग” शब्द को प्रचलित कर सकते हैं क्या? मैं आशा करता हूँ कि इस बात को आप आगे बढ़ाएंगे।

उस दिन हमने ‘सुगम्य भारत’ अभियान की शुरुआत की है। इसके तहत हम physical और virtual - दोनों तरह के Infrastructure में सुधार कर उन्हें “दिव्यांग” लोगों के लिए सुगम्य बनायेंगे। स्कूल हो, अस्पताल हो, सरकारी दफ़्तर हो, बस अड्डे हों, रेलवे स्टेशन में ramps हो, accessible parking, accessible lifts, ब्रेल लिपि; कितनी बातें हैं। इन सब में उसे सुगम्य बनाने के लिए Innovation चाहिए, technology चाहिए, व्यवस्था चाहिए, संवेदनशीलता चाहिएI इस काम का बीड़ा उठाया हैI जन-भागीदारी भी मिल रहीं है। लोगों को अच्छा लगा है। आप भी अपने तरीके से ज़रूर इसमें जुड़ सकते हैं।

मेरे प्यारे देशवासियो, सरकार की योजनायें तो निरंतर आती रहती हैं, चलती रहती हैं, लेकिन ये बहुत आवश्यक होता है कि योजनायें हमेशा प्राणवान रहनी चाहियें। योजनायें आखरी व्यक्ति तक जीवंत होनी चाहियें। वो फाइलों में मृतप्राय नहीं होनी चाहियें। आखिर योजना बनती है सामान्य व्यक्ति के लिए, ग़रीब व्यक्ति के लिए। पिछले दिनों भारत सरकार ने एक प्रयास किया कि योजना के जो हक़दार हैं उनके पास सरलता से लाभ कैसे पहुँचे। हमारे देश में गैस सिलेंडर में सब्सिडी दी जाती है। करोड़ों रुपये उसमें जाते हैं लेकिन ये हिसाब-किताब नहीं था कि जो लाभार्थी है उसी के पास पहुँच रहे हैं कि नहीं पहुँच रहे हैं। सही समय पर पहुँच रहे हैं कि नहीं पहुँच रहे हैं। सरकार ने इसमें थोड़ा बदलाव किया। जन-धन एकाउंट हो, आधार कार्ड हो, इन सब की मदद से विश्व की सबसे बड़ी, largest ‘Direct Benefit Transfer Scheme’ के द्वारा सीधा लाभार्थियों के बैंक खाते में सब्सिडी पहुँचना। देशवासियों को ये बताते हुए मुझे गर्व हो रहा है कि अभी-अभी ‘गिनीज़ बुक ऑफ़ वर्ल्ड रिकॉर्ड’ में इसे स्थान मिल गया कि दुनिया की सबसे बड़ी ‘Direct Benefit Transfer Scheme’ है, जो सफलतापूर्वक लागू कर दी गई है। ‘पहल’ नाम से ये योजना प्रचलित है और प्रयोग बहुत सफल रहा है। नवम्बर अंत तक करीब-करीब 15 करोड़ LPG उपभोक्ता ‘पहल’ योजना के लाभार्थी बन चुके हैं, 15 करोड़ लोगों के खाते में बैंक एकाउंट में सरकारी पैसे सीधे जाने लगे हैं। न कोई बिचौलिया, न कोई सिफ़ारिश की ज़रूरत, न कोई भ्रष्टाचार की सम्भावना। एक तरफ़ आधार कार्ड का अभियान, दूसरी तरफ़ जन-धन एकाउंट खोलना, तीसरी तरफ़ राज्य सरकार और भारत सरकार मिल कर के लाभार्थियों की सूची तैयार करना। उनको आधार से और एकाउंट से जोड़ना। ये सिलसिला चल रहा है। इन दिनों तो मनरेगा जो कि गाँव में रोजगार का अवसर देता है, वो मनरेगा के पैसे, बहुत शिकायत आती थी। कई स्थानों पर अब वो सीधा पैसा उस मजदूरी करने वाले व्यक्ति के खाते में जमा होने लगे हैं। Students को Scholarship में भी कई कठिनाइयाँ होती थीं, शिकायतें भी आती थीं, उनमें भी अब प्रारंभ कर दिया है, धीरे-धीरे आगे बढ़ाएंगे। अब तक करीब-करीब 40 हज़ार करोड़ रूपये सीधे ही लाभार्थी के खाते में जाने लगे हैं अलग-अलग योजनाओं के माध्यम से। एक मोटा-मोटा मेरा अंदाज़ है, करीब-करीब 35 से 40 योजनायें अब सीधी-सीधी ‘Direct Benefit Transfer’ के अंदर समाहित की जा रही हैं।

मेरे प्यारे देशवासियो, 26 जनवरी - भारतीय गणतंत्र दिवस का एक सुनहरा पल। ये भी सुखद संयोग है कि इस बार डॉ. बाबा साहब अम्बेडकर, हमारे संविधान के निर्माता, उनकी 125वी जयंती है। संसद में भी दो दिन संविधान पर विशेष चर्चा रखी गई थी और बहुत अच्छा अनुभव रहा। सभी दलों ने, सभी सांसदों ने संविधान की पवित्रता, संविधान का महत्व, संविधान को सही स्वरुप में समझना - बहुत ही उत्तम चर्चा की। इस बात को हमें आगे बढ़ाना चाहिए। गणतंत्र दिवस सही अर्थ में जन-जन को तंत्र के साथ जोड़ सकता है क्या और तंत्र को जन-जन के साथ जोड़ सकता है क्या? हमारा संविधान हमें बहुत अधिकार देता है और अधिकारों की चर्चा सहज रूप से होती है और होनी भी चाहिए। उसका भी उतना ही महत्व है। लेकिन संविधान कर्तव्य पर भी बल देता है। लेकिन देखा ये गया है कि कर्तव्य की चर्चा बहुत कम होती है। ज्यादा से ज्यादा जब चुनाव होते हैं तो चारों तरफ़ advertisement होते हैं, दीवारों पर लिखा जाता है, hoardings लगाये जाते हैं कि मतदान करना हमारा पवित्र कर्तव्य है। मतदान के समय तो कर्तव्य की बात बहुत होती है लेकिन क्यों न सहज जीवन में भी कर्तव्य की बातें हों। जब इस वर्ष हम बाबा साहेब अम्बेडकर की 125वी जयंती मना रहे हैं तो क्या हम 26 जनवरी को निमित्त बना करके स्कूलों में, colleges में, अपने गांवों में, अपने शहर में, भिन्न-भिन्न societies में, संगठनों में - ‘कर्तव्य’ इसी विषय पर निबंध स्पर्द्धा, काव्य स्पर्द्धा, वक्तृत्व स्पर्द्धा ये कर सकते हैं क्या? अगर सवा सौ करोड़ देशवासी कर्तव्य भाव से एक के बाद एक कदम उठाते चले जाएँ तो कितना बड़ा इतिहास बन सकता है। लेकिन चर्चा से शुरू तो करें। मेरे मन में एक विचार आता है, अगर आप मुझे 26 जनवरी के पहले ड्यूटी, कर्तव्य - अपनी भाषा में, अपनी भाषा के उपरांत अगर आपको हिंदी में लिखना है तो हिंदी में, अंग्रेज़ी में लिखना है तो अंग्रेज़ी में कर्तव्य पर काव्य रचनाएँ हो, कर्तव्य पर एसे राइटिंग हो, निबंध लिखें आप। मुझे भेज सकते हैं क्या? मैं आपके विचारों को जानना चाहता हूँ। ‘My Gov.’ मेरे इस पोर्टल पर भेजिए। मैं ज़रूर चाहूँगा कि मेरे देश की युवा पीढ़ी कर्तव्य के संबंध में क्या सोचती है।

एक छोटा सा सुझाव देने का मन करता है। 26 जनवरी जब हम गणतंत्र दिवस मनाते हैं, क्या हम नागरिकों के द्वारा, स्कूल-कॉलेज के बालकों के द्वारा हमारे शहर में जितनी भी महापुरुषों की प्रतिमायें हैं, statue लगे हैं, उसकी सफाई, उस परिसर की सफाई, उत्तम से उत्तम स्वच्छता, उत्तम से उत्तम सुशोभन 26 जनवरी निमित्त कर सकते हैं क्या? और ये मैं सरकारी राह पर नहीं कह रहा हूँ। नागरिकों के द्वारा, जिन महापुरुषों का statue लगाने के लिए हम इतने emotional होते हैं, लेकिन बाद में उसको संभालने में हम उतने ही उदासीन होते हैं| समाज के नाते, देश के नाते, क्या ये हम अपना सहज़ स्वभाव बना सकते हैं क्या, इस 26 जनवरी को हम सब मिल के प्रयास करें कि ऐसे महापुरुषों की प्रतिमाओं का सम्मान, वहाँ सफाई, परिसर की सफाई और ये सब जनता-जनार्दन द्वारा, नागरिकों द्वारा सहज रूप से हो।
प्यारे देशवासियो, फिर एक बार नव वर्ष की, 2016 की ढेर सारी शुभकामनायें। बहुत-बहुत धन्यवाद।

 

[PIB]

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०१५

सदनिका (फ्लॅट) खरेदी करताना या गोष्टींची माहिती ठेवा

१. Carpet area - (कार्पेट एरीआ - चटई क्षेत्र) -कार्पेट एरीआ म्हणजे प्रत्यक्षात वापरात येणारी जागा. याचा अर्थ असा की फ्लॅट मधील जेवढी जागा आपण प्रत्यक्षात राहण्यासाठी वापरु शकतो ती जागा. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे चार भिंतींमधील जागा ज्यावर तुम्ही गालिचा (Carpet) पसरवू शकता.
 
२. Built up Area - ( बिल्ट अप एरीआ) -कार्पेट एरीआ अधिक आतील व बाहेरील भिंतींची जाडी म्हणजे बिल्ट अप एरीआ. बिल्ट अप एरीआ हा साधारणपणे कार्पेट एरीआ पेक्षा १०% ते १५% जास्त असतो.
 
३. Super built up / Saleable area ( SBU - सुपर बिल्ट अप एरीआ) -बिल्ट अप एरीआ अधिक लिफ्ट, जिना यांसाठी वापरण्यात आलेली संयुक्त जागा म्हणजे सुपर बिल्ट अप (SBU). साधारणपणे Super built up area बिल्ट अप एरीआच्या २५% ते ३०% जास्त असतो. सध्याचे बिल्डर्स स्थावर मालमत्ता ४०℅ पर्यंत सुपर बिल्टअप एरीआच्या आधारे विकतात. ( मात्र प्रत्यक्षात खरेदी करारावर कार्पेट एरीआचीच नोंद असते.)समजा तुम्ही बिल्डर कडून खरेदी करणार असलेल्या फ्लॅटचा सुपर बिल्ट अप एरीआ १००० चौरस फूट इतका असेल तर प्रत्यक्षात वापरासाठी मिळणारा कार्पेट एरीआ ६५० ते ७०० चौरस फूट असेल.
 
४. Approved plans - (मान्यताप्राप्तआराखडा)स्थावर मालमत्तेचा आराखडा हा संबंधीत महापालिकेने मंजुर केलेला असतो. यामध्ये प्रकल्पाचा आराखडाआणि प्रत्येक फ्लॅटचा आराखडा समाविष्ट असतो.हा एक महत्त्वाचा दस्तऐवज (Document) असुन बांधकाम कायदेशीर रीत्या करण्यात आले असल्याचा एक मुख्य पुरावा असतो. घर खरेदीचा निर्णय घेण्यापुर्वी मान्यताप्राप्त आराखडा अवश्य तपासून पहावा.
 
५. Completion Certificate -Occupation certificate (OC) हा एक महत्त्वाचा दाखला असतो. हा दाखला महानगरपालिकेकडून बिल्डरला देण्यात येतो. ईमारतीमध्ये पाणी विजपुरवठ्याची सोय करण्यात आलेली आहे तसेच सुरुवातीस मंजुर केल्याप्रमाणे आणि मान्यताप्राप्त आराखड्याप्रमाणेईमारतीचे बांधकाम केले असल्याचा हा दाखला असतो. या दाखल्याद्वारे महानगरपालिकेने सदर ईमारत राहण्यायोग्य असल्याचेजाहीर केलेले असते.फ्लॅटची पुर्नविक्री करताना ह्या दाखल्याची आवश्यकता बैंकेला सर्वात जास्त असते त्याशिवाय लोन सॅक्शन होत नाही व पुढील व्यवहारात अडचणी येतात त्यामुळे हा दाखला लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न करावा.
 
६. Mortgage (गहाणखत) -गृहकर्ज पुरविणारी बँक आणि खरेदीदार यांमध्ये झालेल्या करारानुसार गृहकर्जाची पुर्ण परतफेड होईपर्यंत विकत घेतलेल्या घराचा ताबा बँकेकडे ठेवला जातो. या करारास गहाणखत किंवा Mortgage deed / Agreement असे म्हणतात.मालमत्तेची सर्व कागदपत्रे कर्ज फिटेपर्यंत बँकेकडेच राहतात.
 
७. Possession letter - (मालकीपत्र)हे पत्रक बिल्डर कडून ग्राहकास देण्यात येते. यामध्ये असे लिहिलेले असते की मालमत्ता राहण्यासाठी पुर्णपणे तयार आहे आणि आता ग्राहकाकडे हस्तांतरीत करण्यात येत आहे. Possession letter (मालकीपत्र) मिळविल्याशिवाय ग्राहकास सदनिकेत राहण्यासाठी जातायेत नाही.
 
८. Registration of an agreement (करार नोंदणी) -बिल्डर आणि ग्राहकामध्ये जागेचा/घराचा जो करार झालेला असतो त्याची Indian registration Act खाली नोंदणी केली जाते. नोंदणी करण्यापुर्वी Stamp duty (मुद्रांकशुल्क) भरणे आवश्यक असते. स्थावर मालमत्ता विकत घेताना झालेला व्यवहार व करार यांची नोंदणी करणे अत्यावश्यक असते.सदर नोंदणी करण्यासाठी रजीस्ट्रेशन चार्जेस (Registration charges) द्यावे लागतात.
 
९. Sales deed (खरेदीखत) -जमिनीचा मूळ मालक/ बिल्डर यांनी ठराविक रकमेच्या मोबदल्यात मालमत्तेचा मालकी हक्क खरेदीदाराच्यानावे हस्तांतरीत करण्यासाठीचा जो करार केला जातो त्यास Sales deed असे म्हणतात. Sales deed ची नोंदणी करणे महत्त्वाचे असते.
 
१०. Stamp Duty - (मुद्रांक शुल्क)नोंदणीकृत विक्री मुल्याच्या (Transaction Value) काही टक्के रक्कम मुद्रांक शुल्काच्या स्वरुपात सरकारला द्यावे लागतात. ग्राहकाने Stamp duty भरलेली आहे आणि त्याच्या/ तिच्या नावावर मालमत्तेची नोंदणी झालेली आहे. Stamp duty विक्री मुल्याच्या५% ते १४% पर्यंत असते. हे दर वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळे असतात.
घरखरेदीसाठी उपयुक्त ठरणारी ही माहिती आपल्याला नक्कीच आवडेल....
 
CONCRETE GRADE:
M5 = 1:4:8
M10= 1:3:6
M15= 1:2:4
M20= 1:1.5:3
M25= 1:1:2
 
CLEAR COVER TO MAIN REINFORCEMENT:
1.FOOTINGS : 50 mm
2.RAFT FOUNDATION.TOP : 50 mm
3.RAFT FOUNDATION.BOTTOM/SIDES : 75 mm
4.STRAP BEAM : 50 mm
5.GRADE SLAB : 20 mm
6.COLUMN : 40 mm
7.SHEAR WALL : 25 mm
8.BEAMS : 25 mm
9.SLABS : 15 mm
10.FLAT SLAB : 20 mm
11.STAIRCASE : 15 mm
12.RET. WALL : 20/ 25 mm on earth
13.WATER RETAINING STRUCTURES : 20/30 mm
WEIGHT OF ROD PER METER LENGTH:
DIA WEIGHT PER METER
6mm = 0.222Kg
8mm = 0.395 Kg
10mm = 0.616 Kg
12mm = 0.888 Kg
16mm = 1.578 Kg
20mm = 2.466 Kg
25mm = 3.853 Kg
32mm = 6.313 Kg
40mm = 9.865 Kg
1bag cement-50kg
1feet-0.3048m
1m-3.28ft
1sq.m-10.76sq.f ¬t
1cu.m-35.28cu.f ¬t
1acre-43560sq.f ¬t
1cent-435.6sq.f ¬t
1hectare-2.47ac ¬re
1acre-100cent-4 ¬046.724sq.m
1ground-2400sq. ¬ft
1unit-100cu.ft- ¬2.83cu.m 1square-100sq.f ¬t
1 M LENGTH STEEL ROD I ITS VOLUME
V=(Pi/4)*Dia x DiaX L=(3.14/4)x D x D X 1 (for
1m length) Density of Steel=7850 kg/ cub meter
Weight = Volume x Density=(3.14/4)x D x D X
1x7850 (if D is in mm ) So = ((3.14/4)x D x D X
1x7850)/(1000x1000) = Dodd/162.27
DESIGN MIX:
M10 ( 1 : 3.92 : 5.62)
Cement : 210 Kg/ M 3
20 mm Jelly : 708 Kg/ M 3
12.5 mm Jelly : 472 Kg/ M 3
River sand : 823 Kg/ M 3
Total water : 185 Kg/ M 3
Fresh concrete density: 2398 Kg/M 3
M20 ( 1 : 2.48 : 3.55)
Cement : 320 Kg/ M 3
20 mm Jelly : 683 Kg/ M 3
12.5 mm Jelly : 455 Kg/ M 3
River sand : 794 Kg/ M 3
Total water : 176 Kg/ M 3
Admixture : 0.7%
Fresh concrete density: 2430 Kg/ M 3
M25 ( 1 : 2.28 : 3.27)
Cement : 340 Kg/ M 3
20 mm Jelly : 667 Kg/ M 3
12.5 mm Jelly : 445 Kg/ M 3
River sand : 775 Kg/ M 3
Total water : 185 Kg/ M 3
Admixture : 0.6%
Fresh concrete density: 2414 Kg/ M 3
Note: sand 775 + 2% moisture, Water185 -20.5 =
164 Liters,
Admixture = 0.5% is 100ml
M30 ( 1 : 2 : 2.87)
Cement : 380 Kg/ M 3
20 mm Jelly : 654 Kg/ M 3
12.5 mm Jelly : 436 Kg/ M 3
River sand : 760 Kg/ M 3
Total water : 187 Kg/ M 3
Admixture : 0.7%
Fresh concrete density: 2420 Kg/ M 3
Note: Sand = 760 Kg with 2% moisture
(170.80+15.20)
 
STANDARD CONVERSION FACTORS
INCH = 25.4 MILLIMETRE
FOOT = 0.3048 METRE
YARD = 0.9144 METRE
MILE = 1.6093 KILOMETER
ACRE = 0.4047 HECTARE
POUND = 0.4536 KILOGRAM
DEGREE FARENHEIT X 5/9 – 32 = DEGREE
CELSIUS
MILLIMETRE= 0.0394 INCH
METRE = 3.2808FOOT
METRE = 1.0936YARD
MATERIAL CALCULATION:
CEMENT IN BAGS
01. PCC 1:5:10 1440/5*0.45 129.60Kg 2.59
02. PCC 1:4:8(M 7.5) 1440/4*0.45 162.00Kg 3.24
03. PCC 1:2:4(M 15) 1440/2*0.45 324.00Kg 6.48
04. PCC 1:3:6(M 10) 1440/3*0.45 216.00Kg 4.32
05. RCC 1:2:4(M 15) 144/2*0.45 324.00Kg 6.48
06. RCC 1:1.5:3(M 20) 1440/1.5*0.45 32.00Kg 8.64
07. RCC 1:1:2(M 25) 370.00Kg 7.40
08. RCC M 30 410.00Kg 8.20
09. RCC M35 445.00Kg 8.90
10. RCC M40 480.00Kg 9.60
11. Damp Proof Course CM1:3,20mm tk 1440/3*0.022 10.56Kg 0.21

12. 2"tk precast slab M15 324*0.05 16.20Kg 0.32
13. 3"tk precast slab M15 324*0.075 24.30Kg 0.49
14. GC Masonry CM 1:7 1440/7*0.34 70.00Kg1.40
15. Brick Work CM 1:6 1440/6*0.25 60.00Kg 1.20
16. Brick Work CM 1:4, 115tk 1440/4*0.25*0.115 10.35Kg 0.21
17. Grano Flooring CC 1:1.5:3 1440/1.5*0.45*0.05 21.60Kg 0.43
18. Plastering CM 1:3, 12mm tk 1440/3*0.014 6.72Kg 0.13

19. Wall Plastering CM 1:4,12mm tk 1440/4*0.014 5.00Kg 0.10
20. Laying Pressed Tiles Over a CM 1:4,
     20mm tk 1440/4*0.022 7.92Kg 0.16
21. Ceramic Tiles, Marble, Granite, Caddapah Slab
      CM 1:4, 20mm tk 1440/4*0.022 7.92Kg 0.16
22. Hollow Block Masonry
CM 1:6, 200mm tk/m¬2¬ 10.00Kg 0.20
 
SAND CALCULATION (CFT):
01. Any Concrete Work
(PCC, RCC) 0.45*35.315= 20.00
02. Damp Proof Course
CM `1:3, 20mm tk 1.00
03. 2"tk Precast slab M15 1.00
04. 3"tk Precast slab M15 1.50
05. SS Masonry in CM 1:7 15.00
06. Brick Work in CM 1:6 15.00
07. Brick Work in CM 1:4,115mm tk 2.00
08. Grano Flooring in CC 1:1.5:3 1.00
09. Plastering in CM 1:3, 12mm tk 1.00
10. Wall Plastering CM 1:4, 12mm tk 1.00
11. Laying Pressed Tiles over a CM 1:4, 20mm tk 1.00
12. Ceramic Tiles, Marble, Granite, Cuddapah slab
      CM 1:4, 20mm tk 1.00
 
METAL CALCULATION:
 
01. Any Concrete Work 32.00 cft
02. Grano Flooring in CC 1:1.5:3, 50mm tk 1.60cft

03. Grano Flooring in CC 1:1.5:3, 75mm tk 2.40cft
04. Grano Flooring in CC 1:1.5:3, 100mm tk 3.20cft
05. Bricks/cum 450.00 Nos
06. Size Stone/ cum 90.00 Nos
07. Rough Stone 10.00 cft
08. Bond Stone/ cum 10.00 Nos
09. Cement Paint/100 Sft 2.00 Kg
10. White Cement/100 Sft 2.00 Kg
11. Janathacem/100 Sft 1.50 Kg
12. Enamel Paint/100 Sft - 2 Coats 1.25 Litre
13. Wall Putty/100 Sft 10.00 Kg
14. Plaster of Paris/100 Sft 25.00 Kg
15. Distember/100 Sft 2.00 Kg
16. Cement Primer 0.60 Litre 0.40 Litre
17. Weathering Course
Lime 12.50 Kg
Brick bats 32.00 Kg
18. Providing Sand Gravel Mix- Cum
Sand 20.00 Cft
Gravel 40.00 Cft
19.WBM - 75mm tk - 1st Layer - 10 Sqm
Metel(60-40 mm) 35.00 Cft
Gravel 10.00 Cft
20. Pressed Tiles - Sqm 20.00 Nos
21. Hollow Block - 200mm tk 14.00 Nos
CONVERSION TABLE:
01. 1 RM 3.28 Rft
02. 1 Sqm 10.76 Sft
03. 1 Cum 35.32 Cft
04. 1 Inch 2.54 cm
05. 1 sft 0.09Sqm
06. 1 Acre 0.04 Hectare
07. 1 Hectare 2.47 Acres
08. 1 Cft 0.028 Cum
09. 1 Feet 12.00 Inch
10. 1 Feet 0.305 M
11. 1 Cum 1000.00 Litre
 
For Msproject website
www.ms-project-training.com
 
UNIT WEIGHT:
01. Concrete 25 kN/m3
02. Brick 19 kN/m3
03. Steel 7850 Kg/m3
04. Water 1000 Lt/m3
05. Cement 1440 Kg/m3
06. 1Gallon 4.81 Litres
07. Link 8" = 200mm
08. 1 Hectare 2.471 acr(10000m2)
09. 1 Acr 4046.82m2 = 100 cent
 
DEVELOPMENT LENGTH:
01. Compression 38d
02. Tension 47 & 60d
03. 1 Cent 435.60 Sft
04. 1 Meter 3.2808 ft
05. 1 M2 10.76 ft2
06. 1 Feet 0.3048m
07. 1 KN 100Kg
08. 1kN 1000N
09. 1 Ton 1000Kg = 10,000 N = 10 kN
10. 1 kG 9.81N
 
M5=2.54Bg/m3, M7.5=3.18Bg/m3, M10=4.32Bg/m3,
M20=8.64Bg/m3, M25=12.9 Bg/m3,
M40=500+100Kg/m3
1m3 Conrete = 0.9 m3 Jelly + 0.55 m3 Sand +0.225 m3
 
BRICK:
Weight = 3.17 - 3.80 Kg
Water absorption 12 to 15%
Compressive strength = 36Kn/cm2
230mm Wall/m3 = 460 Bricks + 20Cft Sand +66Kg Cement
 
Please circulate to civil Engr Grps.
+91 99606 45670

जगणं

आयुष्यभर सोबत असून,
जवळ कधी बसत नाही.
एकाच घरात राहून आम्ही,
एकमेकांस दिसत नाही.
 
           हरवला तो आपसांतला,
           जिव्हाळ्याचा संवाद.
           एकमेकांस दोष देऊन,
           नित्य चाले वादविवाद.
 
धाव धाव धावतो आहे,
दिशा मात्र कळत नाही.
ह्रदयाचे पाऊल कधी,
ह्रदयाकडे वळत नाही.
           
            इतकं जगून झालं पण,
            जगायला वेळ नाही.
            जगतो आहोत कशासाठी,
            कशालाच कशाचा मेळ नाही.
 
क्षण एक येईल असा,
घेऊन जाईल हा श्वास.
अर्ध्यावरच थांबलेला,
असेल जीवन प्रवास.
 
             अजूनही वेळ आहे,
             थोडं तरी जगून घ्या.
             सुंदर अशा जगण्याला,
             डोळे भरून बघून घ्या.
 
कविता कोणी लिहिली माहित नाही पण ज्याने लिहिली त्याला सलाम

संतोष महाडिक या शूर वीरास सलाम

श्रीनगर: कुपवाड्यातल्या हाजीनाका जंगलातल्या डोंगररांगांमध्ये ते घुसले होते. सोबत होता अमाप दारुगोळा आणि शस्त्रास्त्रांचा खच. काही तरी मोठा प्लॅन होता. काहीच दिवसांपूर्वी अतिरेक्यांच्या याच टोळीनं लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यानंतर सुमारे आठवडाभर हे अतिरेकी सुरक्षा यंत्रणांना गुंगारा देत होते.
 
         अखेर 41 राष्ट्रीय रायफल्सची बटालियन सज्ज झाली. ज्याचं नेतृत्त्व करत होते. कर्नल संतोष महाडिक. अतिरेक्यांचा खातमा करण्याच्याउद्देशानं संतोष आणि त्यांच्या बटालियननं हाजीनाका जंगलात प्रवेश केला. खड्या पहाड्या, लपण्यासाठी मुबलक जागा आणि दाट जंगल. सारं काही अतिरेक्यांसाठी परफेक्ट होतं. जणू त्यांचंच बॅटलग्राऊंड.
 
        त्यामुळे आधी अतिरेक्यांना शोधणं आणि त्यानंतर त्यांच्या खातमा करणं, असं दुहेरी आव्हान संतोष यांच्या खांद्यावर होतं. सुमारे दीड दिवसांच्या शोधमोहिमेनंतर अतिरेक्यांचा ठावठिकाणा लागला आणि संतोष महाडिकांची 41 राष्ट्रीय रायफल्स अतिरेक्यांवर जणू तुटून पडली.
 
        दोन्ही बाजूने तुफान धुमश्चक्री, आवाज फक्त गोळ्यांचा. संतोष महाडिकांच्या नेतृत्त्वात या जाँबाज टीमनं. अतिरेक्यांना काढता पाय घेण्यास भाग पाडलं. चकमक सुरु होती अतिरेकी मागे सरकत होते. अतिरेक्यांचा खातमा नजरेसमोर होता पण त्याच वेळी अघटित घडलं. मागे सरलेल्या अतिरेक्यांनी एकाच ठिकाणी दबा धरून 41 राष्ट्रीय रायफल्सवर बेछूट गोळीबार सुरु केला.
 
        टीमला लीड करणारे संतोष महाडिक सर्वात पुढे होते. अतिरेकी वरचढ ठरत असल्याचं पाहून संतोष यांनी निधड्या छातीनं अतिरेक्यांना आव्हान दिलं आणि बेछूट गोळीबार सुरु केला. पण त्याचवेळी अतिरेक्यांच्या गोळ्यांनी संतोष यांचा वेध घेतला.
 
        संतोष महाडिक कोसळले. पण त्याचवेळी 41 राष्ट्रीय रायफल्सनं गोळ्यांचा पाऊस पाडला. अतिरेकी बिथरले आणि त्यांनी काढता पाय घेतला. संतोष महाडिक निपचित पडले होते. जवानांनी आपल्या म्होरक्याला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. लष्कराच्या हेलिकॉप्टरनं संतोष यांना रुग्णालयात धाडण्यात आलं. पण वेळ निघून गेली होती.
 
         बालपणापासून देशासाठी एकदा मरायचंय. असं म्हणणारा संतोष आपल्या मातृभूमिसाठी धारातीर्थी पडला. त्याचं स्वप्न पूर्ण झालं. त्याला देशासाठी मरायचं होतं. आपल्या देशालाही असे वेडे तरुण मिळतात जे हसत हसत मृत्यूला कवटाळतात. संतोष, देशासाठी धारातीर्थी पडल्यानं तू खुश असशीलही. पण आम्ही आज उद्विग्न आहोत तुला गमावल्यानं एका निडर लीडरला गमावल्यानं.
 
भारतीय सैनिक

रतन टाटा यांनी ट्विटरवर पाठवलेला एक संदेश

 
जर्मनी हा औद्योगीकदृष्ट्या अत्यंत प्रगत देश समजला जातो. आर्थिक दृष्टीने तो एक संपन्न देश आहे. त्यामूळे या देशातील जनता ऐश्वर्यसंपन्न जीवन जगत असेल असे आपल्याला वाटत असेल.
मी नुकताच हॅम्बर्गला गेलो होतो तेव्हाचा हा अनुभव आहे. आमच्या स्थानीक प्रतिनिधीने आम्हाला जेवायला म्हणून एका चांगल्या हॉटेलमधे नेले. तेव्हा माझ्या लक्षात आले की त्या हॉटेलमधील बरीचशी टेबले रिकामीच आहेत. तेथे एक तरूण जोडपे जेवण करत होते. त्यांच्या पुढ्यात फक्त दोन प्लेट्स व दोन बिअरचे कॅन होते. मला वाटले की इतके साधे जेवण रोमँटिक कसे असू शकेल व असे साधे जेवण दिल्याबद्दल ती मुलगी त्याला सोडून तर जाणार नाही ना?

पुढील टेबलावर काही वृद्ध महिला जेवण करत होत्या. वेटर प्रत्येकीच्या डिशमधे वाढत होता व त्या महिला पण अन्नाचा कण अन कण संपवत होत्या. प्लेटमधे काहीही शिल्लक ठेवत नव्हत्या.

आम्हाला भूक लागली होती म्हणून आमच्या स्थानीक प्रतिनिधीने थोड्या जास्त डिशेस ऑर्डर केल्या. जेवण संपवून आम्ही जेव्हा निघालो तेव्हा आम्ही ऑर्डर केलेल्या अन्नापैकी बरेचसे अन्न तसेच उरले होते.

आम्ही जेव्हा निघालो तेव्हा कांही वृद्ध महिला आमच्याशी इंग्लीशमधे बोलू लागल्या. आम्ही बरेचसे अन्न टाकून निघालो होतो हे त्यांना आवडले नव्हते.

‘हे पहा! आम्ही हॉटेलचे पुर्ण बिल दिले आहे. त्यामूळे आम्ही किती अन्न मागे ठेवले याचे तुम्हाला काही देणे घेणे नाही!’ माझ्या सहकार्या्ने सांगीतले. त्यातील एक महिला फारच चिडली. तिने लगेच तिच्या पर्समधून सेल फोन काढला व कोणालातरी फोन केला. काही वेळातच सोशल सिक्युरिटीचा युनिफॉर्म घातलेला एक माणूस तेथे आला. आम्ही अन्न तसेच टाकून जात आहोत हे कळल्यावर त्याने आम्हाला तेथल्या तेथे 50 युरो ( अंदाजे 3800 रुपये) दंड केला व म्हणाला ‘जेवढे अन्न तुम्ही खाऊ शकत असाल तेवढ्याच अन्नाची ऑर्डर देत चला. पैसे जरी तुमचे असले तरी हे अन्न बनवायला जी साधन सामग्री लागते ते आमच्या सोसायटीची म्हणजे समाजाची आहे. जगात अनेक लोक असे आहेत कि त्यांना पोटभर अन्न मिळत नाही. तेथे साधनांची कमतरता आहे. साधन सामग्री वाया घालवायचा तुम्हाला काहिही अधीकार नाही.’

एका श्रिमंत देशामधील लोकांची मानसिकता बघून आम्हाला आमच्या मानसिकतेची लाज वाटली. आपण अशा देशामधून आलेलो आहोत की जेथे साधनांची कमतरता आहे. असे असताना सुद्धा आपण पुष्कळ अन्न मागवतो व वाया घालवतो.
अमेरिकेमधे सुद्धा मला हाच अनुभव आला. तेथील अमेरिकन, थाई, चायनीज, मेक्सिकन हॉटेल्समधे अन्न टाकणे किंवा अन्नाची नासाडी करणे निषीद्ध समजले जाते. काही अन्न शिल्लक राहिल्यास थर्मोकेलच्या बॉक्सेस देण्यात येतात. त्यामधे उरलेले अन्न पॅक करून घरी घेऊन जायचे असा रिवाज आहे. बुफेमधे सुद्धा लोक जेवढे पचेल तेवढेच अन्न प्लेटमधे घेतात.
आपल्याकडे मात्र उलटी परिस्थिती आहे. लग्न, मुंज, पार्टी, जेवणावळी, हॉटेल्स यामधे कितीतरी अन्न रोज वाया जात असते. बुफेमधे सुद्धा लोक प्लेटी भरभरून घेत असतात व त्यातले बरेच पदार्थ फेकून देत असतात.
आपण सुद्धा आता अन्न कसे वाया जाणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
 

परमवीर चक्र विजेत्यांच्या शौर्यकथा

मित्रांनो मी ब्रिगेडियर अनिल तळवलकर (निवृत्त) सेना मेडल यांचे परमवीर चक्र विजेत्यांच्या शौर्यकथा हे पुस्तक वाचले त्यात त्यांनी परमवीर चक्र विजेत्यांच्या विरकथा शालेय अभ्यास क्रमात नाही. आणि शाळा संपल्यानंतर बहुसंख्य नागरिकांचा  इतिहासाशी संबंध येतच नहीं. त्यामुळे आपल्या सैन्यतील वीरानी केलेल्या अतुलनीय कामगिरी बद्दल आपल्या समाजाला काहीच माहिती नहीं. आपल्या समाजातील ही त्रुटि अंशात: का होईना दूर करने गरजेचे आहे. असे त्यांच्या मनोगतात लिहिले. आणि हे खरोखर सत्य आहे.

         यासाठी आपणाला एकत्रित येऊन हे कार्य करावे लागेल त्या साठी प्रत्येक शाळेत जाऊन विरांची विरगाता शाळकरी मुलांना समजवावि लागेल. त्यामुळे स्वतंत्रयप्राप्तिनंतरचा इतिहास या देशातील नविन पिढीच्या मनात घर करुन जाईल तेव्हा आपन खरे सैनिक आहो. आपन देशासाठी काय केले , हे या जगाला कळेल आणि यामुळे परमवीर चक्र विजेता लान्स नायक करम सिंग सारख्या वीर योध्याला ,त्याच्या कुटुंबाला न्याय मिळेल.

       मित्रांनो आपल्या देशात शोकांतिका आशी परमवीर चक्र विजेता लान्स नायक करम सिंग या महान योध्याच्या घरीची स्तिथि अतिशय बिकट आहे. त्यामुळे त्यांच्या 21 वर्ष्याच्या सतनामसिंग या नतवाने त्यांना मिळालेल्या भारताच्या सर्वोच्च शोर्यपदकाचा लिलाव करण्याचे ठरविले आहे. कारण मागील 50 वर्ष, पंजाब सरकार, तसेच केंद्र सरकारने परमवीर चक्र विजेत्या ना लागु असलेले उदाहरणार्थ पेट्रोल पंप, जमीन व इतर फायदे त्यांना दिले नाहीत. ही दुःखाचीच गोष्ट नव्हे तर पूर्ण देशाला काळीमा फासणारी गोष्ट आहे. तसेच हे उदाहरण कही एका सैनिकाच्या बबतीतील नहीं तर कितीतरी सैनिकाना आपल्या देशातील एकाच खुर्चीवर बसून पूर्ण जीवन व्यतीत करणाऱ्या बाबू लोकांनी खोटी नाटी नियम व कारणे दाखवून, त्यांनी अतिशय काष्ठाने मिळविलेल्या सोयी सुविधा नकरलेल्या आहेत.
 
   जय हिन्द ।
            
बिपिन मोघे
सचिव       
भारतीय माजी सैनिक संघ वर्धा

प्रगत राष्ट्र

नागरिक हो......आता तरी....
 
Please Stand Up in Honor of the National Anthem .......
हे काही आता आपल्याला नवीन नाही..
 
सिनेमा बघायला गेल्यावर प्रत्येक थिएटर मध्ये राष्ट्रगीत लावण्यात येतं, आणि त्यानंतरच सिनेमा सुरु होतो..
 
काल का परवा एका सिनेमाघरात एक कुटुंब उभं राहिलं नाही आणि त्यांना सिनेमा घरातून हाकलवून देण्यात आलं...ते निमित्त साधून थोडीशी माझ्या मनातली ' भडास ' काढतोय इतकंच..

आपण ' भारतीय ' वर्षातले फक्त तीनच दिवस असतो..एक म्हणजे भारत पाकिस्तान क्रिकेट सामना, मग २६ जानेवरी आणि १५ ऑगस्ट..हे तीन दिवस सोडले, तर उरलेले ३६२ दिवस,आपण सगळे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, ब्राम्हण, मराठा, दलित, कोकणस्थ, ९६ कुळी, शिया, सुन्नी, रोमन आणि काथलिक असतो..' भारतीय ' मात्र फक्त वर नमूद केलेले तीनच दिवस..
 
फ्रांस मध्ये दहशतवादी हल्ला झाला त्याला अजून महिना सुद्धा व्हायचा असेल..तेव्हा मात्र प्रत्येकांनी फ्रांसच्या समर्थांना प्रित्यर्थ फ्रांसचा झेंडा आपला DP म्हणून ठेवला..भारतात हल्ला जेव्हा किती लोकांनी आपला DP बदलून भारताचा तिरंगा ठेवला ? फ्रांस मधल्या माणसाने आपला DP बदलला ?
 
मुळात फ्रांस आणि भारत ह्या दोन देशात कमालीचा फरक आहे..त्यांच्याकडे दहशतवादी हल्ला होऊन ४८ तास सुद्धा झाले नव्हते, कि त्यांची विमानं घुसवून त्यांनी ISIS च्या ठिकाणांचा धुव्वा उडवला..एका रात्रीत २६ कायदे बदलले..आमच्या इथे एका अतिरेक्याला फाशी द्यायला ५ वर्ष आणि एक कायदा बदलायला १५ वर्ष लागतात.
 
फ्रांस चे लोक, जेव्हा त्या स्टेडीयम मधून बाहेर पडत होते, तेव्हा त्यांच्या देशाचं ' राष्ट्रगीत' म्हणत बाहेर पडत होते..हे किती जणांना माहित आहे ? ह्याला म्हणतात राष्ट्प्रेम आणि राष्ट्रासाठी निष्ठा..
 
आपण स्वतःला इतर फुटकळ बाबीत इतकं अडकवून घेतलंय, कि राष्ट्राचा विचार करायला वेळ आहे कुणाला ? युरोप मधले हेच सगळे देश,दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झाले होते..आज बघा, ते कुठे आहेत आणि आपण कुठे आहोत..आपण अजूनही इथेच का आहोत ? का नाही अजूनही आपण 'प्रगत राष्ट्र ' होऊ शकलो.
 
दोष जेवढा आपल्या ' नाकर्त्या सरकारचा आहे किंवा होता तेवढाच..किंबहुना त्यापेक्षा जास्त दोष हा आपल्या जनतेचा आहे.. ह्याची कारण शोधायची झाली तर खालील प्रमाणे वर्गवारी करता येईल..
राजकीय : नेते मंडळी, ही जनतेची कामं करण्यापेक्षा एकमेकांना 'टोले' लगावण्यात खूप वेळ घालवतात.
 
साहेबांचं स्मारक, महाराजांचा पुतळा, रस्त्याचा नामकरण, राष्ट्रीय पुढाऱ्यांचे पुतळे सारख्या गोष्टीत नको तेवढे वितंडवाद घालून आपला पैसा आणि शक्ती दोन्ही फुकट घालवतात.
 
आमचं सरकार किती चांगलं होतं, आम्हाला गरीबांचा आणि शेतकऱ्यांचा किती कळवळा होता आणि तुमचं सरकार कसं कामचुकार आहे, ह्या भांडणात आपल्या राजकीय नेत्यांनी ६८ वर्ष फुकट घालवली.
 
फडतूस विषय घेऊन चर्चा आणि महाचर्चा करत बसायचं, चिखलफेक करायची आणि 'टोले ' लागावायचे..
कौटुंबिक : तुरडाळ किती महाग झाली,Maggi परत आली आणि ' जान्हवीची डिलिवरी ' कधी होणार सारख्या कौटुंबिक गोष्टीत आपण स्वतःला किती त्रस्त करून घेतो...
 
आपली बुद्धी आपण कशात आणि किती फुटकळ गोष्टीत खर्च करतो आहोत हे का कुणाच्या लक्षात येत नाही ?
 
टीव्ही वर दाखवण्यात येणारे कार्यक्रम किती सुमार दर्जाचे होत चाललेत..ते सुद्धा आपण किती चवीने 'Time pass ' च्या नावाखाली बघतो.." बाबा चा तुरुंगवास आणि "भाई " ची शिक्षा सारख्या गोष्टीत आपण इतके का उलथलोय ?
 
नागरिक : मी भारताचा नागरिक आहे, म्हणजे मला कुठेही थुंकायला, भुंकायला, कुठेही कुणाकडेही बघायला परवानगी आहे हा आपला दृष्टीकोन झाला आहे.."एखाद्यासाठी" साठी चांद-तारे तोडून आणणारे , रस्त्यात पडलेली पिशवी उचलून कचरा-पेटीत टाकणार नाहीत.." मी का म्हणून " हा प्रश्न जोवर आपण विचारतो आहोत, तोपर्यंत आपण प्रगत राष्ट्र होऊ शकत नाही..
 
देव दर्शनासाठी आपण तासंतास रांगेत उभं राहू शकतो, पिझा जॉइन्ट च्या बाहेर आपला नंबर लागेपर्यंत केविलवाणा चेहरा करून भिकाऱ्यासारखं तासंतास उभं राहू शकतो..
 
पण राष्ट्रगीत चालू असेल तर एक मिनिट वेळ काढून उभं राहू शकत नाही..
हा आहे आपल्यातला आणि प्रगत राष्ट्राटला फरक..
 
B positive , O positive सारखा " भारतीय " Positive हा आपला ब्लड -ग्रूप होत नाही, तो पर्यंत आपण प्रगत राष्ट्र व्हायची स्वप्न सुद्धा बघायला लायक आहोत का हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला  विचारायला हवा
 
 

24 तासांचे विभाजन

 
8 तास झोप
1 तास स्वतःचे अवरणे
9-12 तास जॉब..
3 तास  मित्रमंडळी / फोन / Gym/ सिनेमे/ फेसबुक ई...
2 तास फॅमिली
आणि देशासाठी...?
आपल्या कड़े वेळच नाहीये..!! कारण अपण खुप बिझी लोकं आहोत ना...!!!
देशाला वेळ देणा साठी आपल्याला बॉर्डर वर बंदूक घेउन जायची गरज नाहिये....
आपण या सगळ्या मधून वेळ काढून फ़क्त 15 मिनिटे देऊ शकतो...
ते कसे काय..?
 
1. सर्व सिग्नल पाळणे - 6-8 मिनिटे (तुम्ही थांबल्यावर आजू बाजूचे 4-5 जणं लाजेखातर थांबतात).
 
2. रस्त्यावर कचरा न टाकता कचरा पेटित जाउन टाकणे - 1 मिनिट..
 
3. ओला व् सुका कचरा वेगळा टाकने - 2 मिनिट..
 
4. whatsapp वर नेत्यांची चेष्टा करत बसण्या बरोबरच लोकांमधे नियम पाळण्याचे सन्देशही पोहोचवणे- 1 मिनिट..
 
5. रस्त्यावर न थूंकणे - 0 मिनीट्स..
 
हे सर्व केल्यामुळे आपोआपच देश स्वच्छ राहील आणि फायदा पण होईल...
तरीही अजुन 1 मिनिट शिल्लक आहे आपल्याकड़े.... बघा ती पण देता आली तर देशाचा चांगल्या कामाला..!!
- स्वच्छ भारत अभियान 

अभिनंदन : संस्कृती महाले

Sanskriti_Mahale

सोमवार, २१ डिसेंबर, २०१५

अक्कलकोटच्या तरुण क्षेपणास्त्र संशोधकास इंग्लंडच्या संरक्षण विद्यापीठाचे सुवर्णपदक

Divya Marathi : Solapur यशवंत पोपळे ।  सोलापूर
 
क्षेपणास्त्र तंत्रज्ञान प्रणालीचे प्रशिक्षण उत्तमरीत्या पूर्ण केल्याबद्दल अक्कलकोट येथील भीमाशंकर स्वामीनाथ गुरव यांना इंग्लंडच्या ‘क्रॅनफिल्ड युनिव्हर्सिटी : डिफेन्स अकॅडमी ऑफ द युनायटेड किंगडम, स्वींडन’ या विद्यापीठाने सुवर्णपदक आणि ‘बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर’ हा पुरस्कार जाहीर केला आहे. पुढील वर्षात २०१६ मध्ये पदवीदान समारंभात त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. ‘मास्टर ऑफ सायन्स इन गायडेड वेपन्स’ हे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले.
 
पुण्यातील संरक्षण मंत्रालयाच्या आयुध अनुसंधान आणि विकास संस्थापन (डिआरडिओ) संस्थेत सन २००६ पासून भीमाशंकर हे सहाय्यक निदेशक (संशोधक) पदावर कार्यरत आहेत. क्षेपणास्त्र (मिसाईल), प्रक्षेपणास्त्र (रॉकेट) आणि रायफल्सच्या आधुनिक संशोधन प्रकल्पावर संशोधक म्हणून त्यांची नियुक्ती आहे. केरळ राज्यातील कालिकतच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेतून ‘बीटेक’चा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना त्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये या संस्थेत निवड झाली होती. त्यांचे शिक्षण अक्कलकोट येथील शारदामाता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (दहावी : २०००) आणि ९५ टक्के गुणांसह संगमेश्वर महाविद्यालयात (बारावी : २००२) झाले.
 
भीमाशंकर गुरव म्हणाले, जगात क्षेपणास्त्र तंत्रज्ञान प्रणालीचे प्रशिक्षण देणाऱ्या दोनच संस्था आहेत. लंडन शहरापासून ६० मैल अंतरावरील स्वीडन येथील ‘क्रॅनफिल्ड युनिव्हर्सिटी : डिफेन्स अकॅडमी ऑफ द युनायटेड किंगडम’ आणि अमेरिकेतील ‘नेव्हल पोस्ट ग्रॅज्युएट स्कूल, मॉन्टेरिओ, कॅलिफोर्निया’ ही संस्था.
 
या प्रशिक्षणासाठी जगातून तेरा जणांची निवड झाली. भारतातून तिघांची निवड झाली. तीन भारतीयांसह अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, इटली या देशातून प्रत्येकी एक आणि ब्रिटनमधून पाच अशा एकूण १३ प्रशिणार्थींची जगभरातून निवड झाली होती. दैनंदिन कामातील कौशल्य विकास, एक लेखी परीक्षा आणि तीन मुलाखतींच्या निकषांवर अशा प्रशिक्षणासाठी निवड केली जाते.
श्री गुरव म्हणाले, भारतातून अशा क्षेपणास्त्र तंत्रज्ञान प्रणाली प्रशिक्षणासाठी निवड होणारी आमची पहिलीच तुकडी होती.  इंग्लंडमधील इंटर नॅशनल डिफेन्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमार्फत प्रशिक्षणासाठी निवड होते. पूर्वी केवळ ‘नाटो’ सदस्य राष्ट्रांतील सरकारी आयुध संशोधन संस्थामधील संशोधकांची प्रशिक्षणासाठी निवड होत असे. मात्र यावेळी भारतातील तीन संशोधकांना अशा प्रशिक्षणाची पहिल्यांदाच संधी मिळाली. ऑगस्ट २०१४ ते जुलै २०१५ असा प्रशिक्षण कालावधी होता.
या प्रशिक्षणाने भारताच्या संरक्षणासाठी स्वबनावटीचे अत्याधुनिक क्षेपणास्त्र बनवण्याचा मार्ग सुकर होणार आहे. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान प्रणाली निर्मितीवर सध्या होणारा खर्च मोठा आहे. कमीत कमी खर्चात क्षेपणास्त्र बनविणे हाच प्रशिक्षणाचा मुख्य हेतू होता. अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष निर्मिती तंत्रज्ञानाची व संशोधनाची माहिती प्रशिणार्थींना मिळाली. त्यामुळे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान प्रणालीच्या संशोधन कार्यात भारताची स्वावलंबनाकडे निश्चीतच वाटचाल होईल. सर्व प्रशिणार्थींना प्रशिक्षण कालावधीत फ्रान्समधील रॉक्सेल आणि एसएजीइएम इंग्लंडमधील एमबीडीए या क्षेपणास्त्र बनविणाऱ्या कंपन्यांना भेटी देऊन थेट निर्मिती तंत्रज्ञानाचा अभ्यास करता आला, असे श्री. गुरव म्हणाले.

रविवार, २० डिसेंबर, २०१५

"स्किल डेव्हलपमेंट : गरज नव्या युगाची"


देशात लोकसंख्या वेगाने वाढत असताना दुसरीकडे तंत्रज्ञानामध्ये दिवसेंदिवस नवनवे बदल विकसित होत आहेत. या बदलत्या विकसित तंत्रज्ञानाशी सांगड घालण्याच्या दृष्टिने उद्योग जगताला नेमक्या कुठल्या कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे, या पार्श्‍वभूमीवर नोकरी/रोजगारप्राप्त होण्याच्या दृष्टिने बेरोजगार तरूणांना असे कालसुसंगत कौशल्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. विशेषत: व्यावसायिक शिक्षण देणाऱ्‍या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून आजही जुन्या व वापरात नसलेल्या यंत्रसामग्रीचा वापर करून विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग देण्यात येते.
 
तसेच या संस्थांमधून शिकवला जाणारा अभ्यासक्रमसुद्धा जुना व कालसुसंगत नसल्याने साहजिकच अशा संस्थामधून बाहेर पडणारे विद्यार्थी जेव्हा प्रत्यक्ष नोकरीला सुरूवात करू पाहतात तेव्हा त्यांच्याकडे उद्योगधंद्याच्या दृष्टिने आवश्यक असलेले कौशल्य नसल्याने ते अकुशल ठरतात. त्यामुळे त्यांना रोजगाराच्या संधी मिळवताना अडचणी येतात व बेरोजगारांची फौज वाढत जाते. अशा अकुशल मनुष्यबळाचा वापर करून उद्योग जगतालाही अपेक्षित विकास साधता येत नाही. तसेच इंडस्ट्रीलाही आवश्यक ते कुशल मनुष्यबळ उपलब्ध न झाल्याने ते निर्माण करण्यासाठी त्यांना वेळ व पैसा खर्च करावा लागतो. म्हणूनच उद्योग जगताला अभिप्रेत असलेल्या कौशल्याचे प्रशिक्षण असलेले मनुष्यबळ निर्माण करणे गरजेचे आहे.
 
देशात आज सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर असलेली कुशल मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी 'स्किल डेव्हलपमेंट' अर्थात 'कौशल्य विकास' ही संकल्पना चळवळ होण्याची नितांत आवश्यकता आहे.
या कौशल्य विकसनासाठी केंद्र सरकारचे २८ वेगवेगळे विभाग कार्यरत आहेत. यामध्ये केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेली ‘पं. दीनदयाळ उपाध्याय कौशल्य वर्धन योजना’ तसेच अल्पसंख्याक मंत्रालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेली ‘सीखो और कमाओ’ योजना, पर्यटन मंत्रालयाने सुरू केलेली ‘हुनर से रोजगार तक’ योजना, ‘आजीविका’ यासारख्या प्रयत्नातून केंद्र सरकारसुद्धा ‘स्किल डेव्हलपमेट’ संदर्भात कार्यरत असल्याचे दिसते.
 
याशिवाय स्किल डेव्हलपमेंटसाठी प्रत्येक राज्यामध्ये एक स्वतंत्र संस्था उभारून आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून मुख्यमंत्री या संस्थेचे प्रमुख आहेत. महाराष्ट्रातही ‘महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ या नावाने सेक्शन २५ अंतर्गत कंपनी सुरू करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारने नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी (NSDA) या नावाने संपूर्ण स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रमांचा समन्वय साधणारी राष्‍ट्रीय स्तरावरील संस्थादेखील स्थापन केली आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारने तर स्किल डेव्हलपमेंटसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले आहे. याशिवाय स्किल डेव्हलपमेंटला पुढाकार देण्याच्या दृष्टिने नुकतेच नॅशनल स्किलr डेव्हलपमेंट एजन्सीने देशभरात या क्षेत्रात काम करणाऱ्‍या विविध संस्थांकडून आपापल्या कामाची माहिती तसेच नवनवीन संकल्पना मागवल्या आहेत. या कामांची व संकल्पनांची पाहणी केल्यानंतर संपूर्ण देशभरात याची व्याप्ती करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच उद्योगाभिमुख रोजगार निर्मिती करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एआयसीटीर्इ व युजीसीच्या साहाय्याने देशभरात १०० कौशल्य केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रत्येक केंद्राला रूपये ५ कोटींचे अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे.
 
विशेष कौतुकाची बाब म्हणजे नुकतेच १९ ऑगस्ट २०१४ ला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्यावतीने महाराष्ट्र राज्यातील पहिले स्किल डेव्हलपमेंट सेंटर जालना जिल्ह्यातील अंबड येथे ‘महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्र’ या नावाने सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात डायलिसिस टेक्निशियन, रोबोटीक्स टेक्निशियन, र्फोकलिफ्ट ऑपरेटर, पेंट शॉप टेक्निशियन यासारखे २० अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. हे सर्व अभ्यासक्रम उद्योग जगतातील तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करून तयार करण्यात आले आहेत. सध्या या केंद्रात २५०० विद्यार्थी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण घेत आहेत.
 
याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या ‘शिका व कमवा’ योजनेत राज्यातील सुमारे १५ हजार विद्यार्थी १८६ नामांकित कंपन्यांमधून ऑन द जॉब ट्रेनिंग स्वरूपाचे प्रशिक्षण घेत आहेत. प्रशिक्षण काळात या विद्यार्थ्यांना दरमहा किमान ६ ते ७ हजार रूपयांचे विद्यावेतन देण्यात येते, तसेच शासनमान्य डिप्लोमाचे शिक्षण मोफत देण्यात येते.
 
कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी सर्वात आधी आवश्यकता आहे ती असे प्रशिक्षण देऊ शकणाऱ्‍या प्रशिक्षकांची. ही गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने शासकीय तंत्रनिकेतनमधील अध्यापकांसाठी ‘शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा’ हा एक उल्लेखनीय कार्यक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येते. यामध्ये शिक्षकांना प्रत्यक्ष कंपनीची भेट घडवून आणली जाते. तसेच कंपनीच्या कामकाजासोबतच कंपनीतील वरिष्ठ तज्ज्ञ अधिकाऱ्‍यांशी संवाद साधला जातो.
 
या सर्व घटकांमुळे थोड्याफार प्रमाणात का होर्इना बेरोजगार तरूणांमध्ये नवा उत्साह व उमेद निर्माण झाली आहे. विविध व्यवसायांना डोळ्यासमोर ठेऊन स्किल डेव्हलपमेंटच्या सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे श्रमप्रतिष्ठा वाढीस लागली आहे. उद्योग जगतामध्येही त्यांना हवे असलेले कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत आहे. या जाणीव जागृतीमुळे पोषक वातावरण तयार झाले आहे. पर्यायाने नवे औद्योगिक प्रकल्प सुरू होण्यास वाव निर्माण झाला आहे. उद्योगासाठी आवश्यक असलेले मॅन, मटेरियल आणि मनी यापैकी 'स्किल मॅन पॉवर' उपलब्ध होण्याची संभावना वाढीस लागल्यामुळे उद्योग जगताच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. यामुळे देशांतर्गत गुंतवणुकीसोबतच थेट परकीय गुंतवणुकीचा वेग वाढल्याने देशाची अर्थव्यवस्थाही वाढीस लागली आहे. या सर्व बाबींमुळे 'मेक इन इंडिया' हे स्वप्न प्रत्यक्षात येणे सोपे झाले आहे.
 

नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन

एनएसडीसी अंतर्गत ३१ प्रकारचे वेगवेगळे सेक्टर स्किल कौन्सिल स्थापन करण्यात आले असून उद्योग जगताच्या मदतीने विविध प्रकारच्या रोजगारसंधी निश्चित केल्या आहेत. या रोजगार संधीनुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. जम्मू काश्‍मीरमधील युवकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्‍टीने एनएसडीसी अंतर्गत कौशल्य प्रशिक्षण देणारी 'उड्डाण' ही योजना सुरू करण्यात आली आहे. याशिवाय कौशल्य प्रशिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्‍या संस्थांना ६% दराने कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा देऊ केली आहे.
 
शासकीय व शैक्षणिक स्तरावर कौशल्य विकसनासाठी होत असलेले प्रयत्न देशातील सर्व राज्यांमध्ये सुरू आहेतच. पण खरी गरज आहे ती या दृष्‍टीने समाजमन तयार होण्याची. देशाच्या विकासात कौशल्य विकासाची किती नितांत आवश्यकता आहे हे धोरणकर्त्‍यांनी कितीही वेगवेगळ्या व्यासपीठांवरून पटवून दिले तरीही चित्र बदलण्यासाठी आणि प्रत्यक्षात शाश्‍वत व सर्वांगीण विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू होण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविणे आवश्यक आहे.
 
शाळा, शिक्षक, महाविद्यालय, महाविद्यालयांचे शिक्षक, विद्यार्थी, पालक शिक्षणतज्ज्ञ, देशातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्‍या शासकीय व खाजगी शिक्षण संस्था, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे, औद्योगिक कारखाने, उत्पादन व सेवा क्षेत्रातील प्रतिनिधींनी कौशल्य निर्मितीस चालना देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. देशाच्या विकासात आत्तापर्यंत महाराष्ट्राचा फार मोठा सहभाग राहिलेला आहे तो असाच कायम ठेवण्यासाठी या सर्व बाबींवर त्वरेने कालबद्ध कार्यक्रम आखून अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. असे घडल्यास 'स्किल इंडिया' ही देशाची ओळख जगासमोर निर्माण होर्इल. 
 
-विश्‍वेश कुलकर्णी
(यशस्वी ग्रुप या स्किल डेव्हलपमेंट क्षेत्रात काम करणाऱ्‍या संस्थेचे अध्यक्ष)
मोबा : 9422001571
 
 
BRIG(DR) SK AMBIKE,
VSM. DIRECTOR.
YASHASWI ACADEMY FOR SKILLS.

आनंदाय नम:

रोजच्या जीवनात बरेच वेळा असं वाटतं की आपल्या मनासारखं काहीच होत नाही. होतील असं वाटणारी कामं ठप्प पडतात, अडकतात. कितीही प्रयत्न केले तरी ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या होत नाहीत.

मग निराशा येते, राग येतो आणि आपली खूप चिडचिड होते. आपण रागावलो की तो राग मित्रांवर किंवा घरच्यांवर काढला जातो. मग राग गेला की आपल्याला वाईट वाटतं, आपण त्यांची क्षमा मागतो आणि ते आपल्याला माफही करतात. पण बोललेले शब्द परत घेता येत नाहीत. आपण ज्या कारणामुळे चिडलो होतो ती गोष्ट क्षुल्लक वाटू लागते.
 
असं झालं की मला एक गोष्ट आठवते. एक माणूस देवाचे आभार मानत असतो. तो म्हणत असतो की "माझ्याकडे नवे बूट नव्हते म्हणून मी दु:खी होतो त्या वेळी तू मला एक माणूस दाखवलास ज्याच्याकडे पाय पण नव्हते. मग माझी तक्रार आपोआप मुकी झाली."
थोडक्यात सांगायचं तर आपण छोट्या दु:खांकडे लक्ष देऊन त्यांना मोठं करतो पण छोट्या सुखांकडे लक्षच देत नाही.
जसं बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहिजे तशा होत नाहीत, तसं त्याहून कितीतरी जास्त गोष्टी आपल्याला खुश करायचा प्रयत्न करत असतात. पण आपल्या एक लहानशा दु:खाच्या नादात आपण त्या दहा खुश करणाऱ्या गोष्टींना विसरतो.
 
जर आतापर्यंतचे विचार पटले असतील, तर मनात एक प्रश्न पण आला असेल. आपण या लहान सुखांकडे लक्ष कसं द्यावं? काही मनासारखं नाही झालं तर त्याला पटकन मनातून बाहेर काढून जे आपल्याला सुख देतं ते कसं करावं?
याचं उत्तर माझ्या एका मित्राकडून मला शिकायला मिळालं. आमची मैत्री जशी वाढू लागली तसं त्यांनी मला एक मजा सांगितली. तो म्हणाला की आम्ही एकामेकांशी बोलायला लागलो की 'आजची चांगली गोष्ट काय?' असा प्रश्न विचारायचा. प्रश्न सोपा आहे पण पहिले काही दिवस मला नीट उत्तरंच देता येत नव्हतं. मी 'आजची चांगली गोष्ट काही नाही' असं म्हटलं की तो, 'काहीतरी असेल, नीट विचार कर' असं म्हणायचा.  मग मी काहीतरी छोट्यातलं छोटं छान आहे म्हणून सांगायचो. तोपण साध्या सोप्या गोष्टी 'आजची चांगली गोष्ट' म्हणून सांगायच्या.
काही दिवस हा प्रकार सुरू राहिला आणि मला लहानातल्या लहान गोष्टी पण 'आजची चांगली गोष्ट' वाटू लागल्या. आज एका दुकानात मस्त कॉफी प्यायली, आज मस्त आठ तास गजर न लावता झोप झाली, आज अचानक एक जुना मित्र भेटला , अशी आमची उत्तरं येऊ लागली. मग त्याच्या प्रश्नाचा खरा अर्थ लक्षात आला. जसं आपण लहान दु:खांकडे लक्ष देतो तसं या प्रश्नामुळे आम्ही लहान सुखांकडे लक्ष देत होतो आणि कोणालातरी सांगितलं की ते सुख परत मनात यायचं. मग 'आजची चांगली गोष्ट'च्या ऐवजी 'आजच्या चांगल्या गोष्टी' अशा वाढू लागल्या. खरंच दिवसातल्या वाईट गोष्टी या चांगल्या गोष्टींसमोर शुल्लक वाटू लागल्या. आता तर मी स्वत:ला हा प्रश्न रोज झोपायच्या आधी विचारतो. गेलेला दिवस संपवताना त्यांतली एकतरी चांगली आठवण परत जगली पाहिजे. अशा छोट्या सुखांकडे नीट लक्ष दिलं तर एक एक करून सगळेच दिवस मजेत जाऊ लागतात.
 
तुम्ही पण हा प्रयोग करून बघा. जसं आपण बंद असलेल्या मंदिरासमोरून जातानाही 'आत देव आहे' या विश्वासाने नमस्कार करतो, तसं या प्रयोगावर पण विश्वास करून बघा. अट फक्त एकच, की तुम्ही 'आजची चांगली गोष्ट काय?' या प्रश्नाला काहीतरी उत्तरं द्या....


मोदींच्या विदेश यात्रा

आधी थोडे मागे जावूया. रशियाच्या विघटना नंतर कोल्डवॉर संपले आणि अमेरिकेला युद्ध सामग्री उत्पादनासाठी कारण मिळेना. तेथूनच अमेरिकेत मंदीचे वारे घोंगावू लागले. रशीयाची अवस्था तर आणखीनच बिकट झाली. उदा. रशियन फायटर विमानाचे इंजिन आणि बॉडी(फुजीलाज) दोन ठिकाणी बनत असे. हे दोन्ही कारखाने दोन वेगवेगळया देशात गेले. याच विमानाची ही दोन्ही अंगे करण्याचे कारखाने भारतात असल्याने दोन्ही देशांना भारतावर अवलंबून राहायची पाळी आली.
.
डॉलरने सोन्याशी नाते तोडले आणि फक्त दादागिरीच्या जोरावर त्याला किंमत राहिली आहे. इराकने तेलाच्या बदल्यात डॉलर आणि पौण्ड घेणे बंद केले आणि युरो व रुबलची किंमत वाढू लागली. सद्दामचा बळी घेवून अमेरिकेने आणि इंग्लंडने आपापली चलने वाचवली.
.
इथे रशीया चीन आणि भारत मिळून अमेरिकेला तोड निर्माण होण्याच्या शक्यतांची चर्चा सुरू झाली.
.
अमेरिकेने त्याला तोड म्हणून चीनला आपला कारखाना बनवला. ब्रांड अमेरिकन, कारखाना चीनमध्ये आणि बाजारपेठ भारत.
.
भारताला उत्पादक देश बनविण्यापासून थांबवणे गरजेचे होते. आणि ते काम भारतातील परदेशी पैशावर आणि माग्सेसे अवार्डवर फुगलेल्या एन्जिओने सांभाळले. भारतातील लोकांकडे क्रयशक्ती आहे आणि क्रयशक्ती असलेल्यांची प्रचंड संख्याही आहे. चीन मधील बहुसंख्यांकडे क्रयशक्ती नाही. आणि उत्पादनाचा खर्च कमी आहे.
.
अचानक भारतीय स्त्रियांमधील सौंदर्य प्रचंड प्रमाणावर वाढले. दरवर्षी एक दोन जगतसुंदऱ्या भारतीय बनू लागल्या. भारतीय बाजारपेठ, चीनमध्ये स्वस्तात बनलेल्या आणि पश्चिमी ब्रांड मुळे महाग झालेल्या वस्तूंनी भरून गेली.
.
उदा. अंगूर मध्ये बनणाऱ्या नाईक आदिदास वगेरे कंपन्यांचे बूट चीन मध्ये दीडदोनशे रुपयात बनू लागले आणि ब्रान्द्च्या नावाखाली भारतात बाराशे ते बारा हजार रुपयात विकले जाऊ लागले.
.
इथे चीन आणखीन एक डाव खेळला. त्याने डॉलरच्या बदल्यात गोल्ड बॉंड मागायला सुरवात केली. जेंव्हा चीन हे बॉंड वाटवू लागेल तेंव्हा फोर्टनॉक्स रिकामी होईल. आणि डॉलरच्या ऐवजी चीनी चलनाचा वापर आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू होईल. या सोन्याचा चीनने आपल्या चालानाशी संबंध जोडला तर ते अजेय होईल.
.
चीनची क्षेत्रीय महत्वाकांक्षा कधीच लपून राहिली नाही. त्याने आपल्या सर्व शेजारी देशांना सामरिक धाकात ठेवायला सुरवात केली. अक्षरशः छळ मांडला.
.
तीबेटनंतर त्याला आता भारतचा लचका तोडायचा होता. नेपाळ आणि बंगला देश्मधून भारतातील माओवाद्याना शस्त्र आणि पैशाची रसद पुरवली जात होती
अरुणाचल पासून आंध्र पर्यंत उभापट्टा त्यांनी पोखरला होता. इथून पूर्वेकडील भारत युद्धात जिंकणे हा त्यांचा डाव आहे. ब्रिगेडीअर महाजन गेली कित्येक वर्षे चीन २०२० ते २०२५ मध्ये भारतावर हल्ला करायची कशी तयारी करत आहे हे सांगत होते. सैनिकी अधिकारी पण सरकारला सांगताच असणार. पण लक्षात कोण घेतो अशी परिस्थिती होती. भारताला उत्पादक देश बनण्य पासून रोखण्याचा हाही एक भाग होता. भारताभोवती आपल्या तळांचा वेढा टाकण्याचे चीनचे उद्योग चालूच होते. मालदीव, लंका, बांगलादेश, एकेक बंदर चीनच्या ताब्यात देत होते.
.
गेल्या पंधरावर्षातील चीनच्या कष्टांवर मोदिनी एका वर्षातच पाणी ओतले.
.
चीन भोवतीच्या सर्व देशांना त्यांनी आपलेसे करून घेतले. चीनच्या उत्तरेला असलेल्या मंगोलियाबरोबरील हातमिळवणी हा तर त्यातील सर्वात मोठा आघात चीन वर होता. चीनच्या प्रसिध्द भिंती या याच देशातील लोकांच्या आक्रमणापासून वाचण्या साठी बांधल्या होत्या. चीनच्या पाकी कारवायांना ही वेसण आहे.
.
व्हीएतनामच्या समुद्रात दोन तेलविहिरी भाड्याने घेवून त्यांच्या रक्षणासाठी म्हणून दोन युद्धनौका चीनच्या समुद्रात आज उभ्या आहेत.
.
लंकेतील चीन्पक्षीय राजपक्षे यांचाच मित्र त्यांच्या विरुध्द गेला आणि त्यांना सर्व विरोधी पक्षांचे समर्थन मिळून ते राष्ट्राध्यक्ष झाले. राजपक्षे यांचे खापर मोदी अजय दोवाल आणि लंकेतील भारतीय राज्दुतावर फोडतात. ते कितीही खरे असले तरी ते कोणीच मान्य करणार नाही. करायचेच नसते. आल्याआल्या लंकेतील बंदरातून चीनची हकालपट्टी झाली. कराराचा भंग केल्याच्या नावावर. चितगांव बंदरही त्यांच्या हातातून गेल्यातच जमा आहे.
.
नेपाळला आपलेसे करत मोदींनी तेथून होणारी माओवाद्यांची रसद तोडली आणि आता बंगलादेशहून होणारीही बंद होईल. इथे पर्रीकरानी खेळलेले डावपेच कशासाठी आहेत हेही महत्वाचे आहे. ते नंतर बघू.
.
मोदींना भारत ही बाजारपेठ न ठेवता उत्पादनाची खाण बनवायची आहे. म्हणूनच स्कील डेव्हलप्मेंट आणि मेक इन इंडिया चे वारे वाहत आहेत.
.
या सगळ्या साठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर, मुख्य म्हणजे रस्ते ही बाजू गडकरी सांभाळताहेत. आणि त्याला खोडा घालण्यासाठी जमीन अधिग्रहणाला विरोध होत आहे. त्याला आणखीन एक पैलू आहे.
.
कॉंग्रेसची एक जुनी पद्धत आहे. जिथे कुठे डेव्हलपमेंट होणार असेल त्याची माहिती गुप्त ठेवली जाते, किंवा गुप्तपणे विकली जाते असे म्हणा. काल्यापैशाच्या आधारे तेथील जमिनी ही माहिती असलेली लोकं स्वस्तात विकत घेवून ठेवतात. मग अनेक वर्षांनी तेथे डेव्हलपमेंट होते. भाव चांगला मिळतो. कित्येक नेत्यांची अक्षरशः हजारो एकर जमीन अशी घेवून ठेवलेली आहे. आता जर गडकरींनी झपाट्याने रस्ते बांधले आणि लगेच त्या भागाचा विकास होऊ लागला तर आणखीन दहा वर्षांनी मिळणारी वाढीव किंमत आज मिळणार नाही. म्हणून त्यांना त्या जागांचा भाव दसपट हवा आहे. शेतकरी वगेरे काही नाही. जमीन अधिग्रहणात या मंडळींच्याच जमिनी सरकारला विकत घ्याव्या लागणार आहेत. आणि त्यांना दसपट भाव हवा आहे. बाकी काही नाही.
.
लवकरच रुपयाला सोन्याचे पाठबळ लाभणार आहे. अगदी सहज. चीनसारखा आटापिटा न करता. या सगळ्या महत्वाच्या गोष्टी करण्यात एक वर्ष खर्ची पडले. राज्यसभेतील अडवणूक नसती तर आणखीनही लवकर झाले असते.
.
वर्षभरात मोदी जेव्हढे दिवस परदेश दोर्यांवर होते त्याहूनही थोडे जास्तच दिवस दरवर्षी मनमोहनजी परदेशी असत. पण त्या अर्थ तज्ञाला दहा वर्षात यातील काहीही करता आले नाही हीच खरी शोकांतिका आहे.
.
कम्युनिस्ट तत्वाज्ञानानी जगाचा कोणताही फायदा झाला नाही, खरेतर सगळ्यांना त्रासच झाला. पण आता आपल्या भारतीय अर्थचिंतकामुळे "अनिल बोकील यांच्या मुळे" भारतच काय अन सगळ्या जगात अर्थक्रांती होवून सुबत्ता येईल. सूरवात झालीच आहे. कसे ते पुढच्या वेळी.
 
Shared by  Dhananjay Kesheo Kelkar

मंगळवार, १५ डिसेंबर, २०१५

पंतप्रधान मोदींना 'ऑर्डर' देणारा हाच तो मराठी माणूस

Last Updated: Tuesday, December 15, 2015 - 15:39

पंतप्रधान मोदींना 'ऑर्डर' देणारा हाच तो मराठी माणूस....

'भिडे गुरुजींनी मला इथं आमंत्रित केलेलं नाही तर मी त्यांच्या हुकूमावरून इथे आलोय'

मुंबई : एखादा साधारण: माणूस दिसणारी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणाऱ्या या व्यक्तीचा फोटो सध्या सोशल वेबसाईटवर वायरल झालाय.

'भिडे गुरुजींनी मला इथं आमंत्रित केलेलं नाही तर मी त्यांच्या हुकूमावरून इथे आलोय' असं वक्तव्य नरेंद्र मोदींनी लोकसभेदरम्यान महाराष्ट्रातील एका रॅलीत केलं होतं. त्यांनंतर हे भिडे गुरुजी कोण आहेत? हे जाणून घेण्याची लोकांची उत्सुकता अधिकच ताणली गेली. शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरेही भिडे गुरुजींना आपले आदर्श मानतात.

कोण आहेत हे भिडे गुरुजी...
सातारा-सांगली-कोल्हापूर या महाराष्ट्रातल्या पश्चिम पट्ट्याला भिडे गुरुजी कोण आहेत हे सांगण्याची गरज लागणार नाही.

८५ वर्षांचे भिडे गुरुजींची आज भारतातल्या अनेक नेटिझन्सशीही ओळख झालीय. शिवप्रतिष्ठानचे नेते संभाजी भिडे यांना सगळे जण 'भिडे गुरुजी' म्हणूनच ओळखतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांच्या जीवनावर विशेष परिणाम दिसून येतो.

संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते
हिंदुत्ववादी कार्यकर्ते असलेले संभाजी भिडे यांनी एम.एस.सी पूर्ण केलंय. त्यांनी पुणे विद्यापिठातून फिजिक्समध्ये गोल्ड मेडलही पटकावलंय. त्यांनी काही काळ प्रोफेसर म्हणूनही काम केलं. परंतु, ते आरएसएसमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी आपल्या सगळ्या इच्छांचा त्याग करत संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

शिवप्रतिष्ठानची स्थापना
१९८० मध्ये त्यांनी आपला मार्ग थोडा वळवला आणि शिवप्रतिष्ठान या संघटनेची स्थापना केली. भिडे गुरुजींनी आजपर्यंत राजकीय पक्षांपासून लांब राहणच पसंत केलंय.
गुरुजी आपल्या साध्या राहणीमानासाठी ओळखले जातात. त्यांच्या नावावर आजही स्वत:च घर नाही... ना त्यांच्या पायात कधी चप्पल असते...

'जोधा-अकबर'च्या वादात उडी
भिडे गुरुजी अनेकदा वादातही आलेत. २००८ साली आलेल्या जोधा-अकबर या सिनेमाला विरोध करताना त्यांनी सिनेमाचे पोस्टर फाडले होते. इतकंच नाही तर आपल्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी या सिनेमाचं स्क्रिनिंगही बंद पाडलं होतं.

[ZeeNews]