कुणी चांगले म्हणावे म्हणून
काम करू नका ,
आपण करीत असलेल्या कामाने
अनेकांचे भले होणार असल्यास
ते काम सोडूच नका.
जर आपला हेतुच शुध्द आणि
प्रामाणिक असेल तर...
आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या
टीकेला काहीच महत्व नसते.
मुखातून गेलेला राम आणि
निस्वार्थापणे केलेले काम
कधीही व्यर्थ जात नाहीत."
काम करू नका ,
आपण करीत असलेल्या कामाने
अनेकांचे भले होणार असल्यास
ते काम सोडूच नका.
जर आपला हेतुच शुध्द आणि
प्रामाणिक असेल तर...
आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या
टीकेला काहीच महत्व नसते.
चांगल्या कर्मांची फळे
चांगलीच असतात.
चांगलीच असतात.
मुखातून गेलेला राम आणि
निस्वार्थापणे केलेले काम
कधीही व्यर्थ जात नाहीत."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा