Pages

पेज

शनिवार, ३० डिसेंबर, २०१७

मदरशांना अभ्यासक्रमात संस्कृतचा समावेश हवा

नागरी सेवा परीक्षांमध्ये संस्कृत हा जास्त मार्क मिळवून देणारा विषय म्हणून ओळखला जातो.

देहरादून | Updated: December 30, 2017 3:15 PM

Madrassa: मदरशांचा प्रमुख भर हा अरबी आणि फारसी या दोन भाषांवर असतो. मात्र, भविष्यात राज्य सरकार अभ्यासक्रमात संस्कृत भाषा समाविष्ट करण्याविषयी जो निर्णय घेईल त्याचे पालन मदरशांना करावे लागेल, असे यूएमईबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

उत्तराखंडमधील मदरशांच्या अभ्यासक्रमात संस्कृत भाषेचा समावेश करावा, अशी मागणी येथील मदरसा वेल्फेअर सोसायटीने (एमडब्ल्यूएसयू) केली आहे. या उत्तराखंडमधील २०७ मदरसे एमडब्ल्यूएसयूच्या नियंत्रणाखाली आहेत. या मदरशांमध्ये तब्बल २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा शिकता यावी, यासाठी एमडब्ल्यूएसयूने राज्य सरकारला अभ्यासक्रमात संस्कृत विषयाचा समावेश करण्याची विनंती केली आहे.

‘एमडब्ल्यूएसयू’चे अध्यक्ष सिबते नाबी यांनी म्हटले की, आम्ही मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत यांना पत्र पाठवून यासंबंधी विनंती केली आहे. केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी मदरशांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ‘एसपीक्यूईएम’ ही योजना सुरू केली होती. जेणेकरुन मदरशांमधील विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित, हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्र या विषयांचे ज्ञान मिळेल. त्यामुळे या योजनेतंर्गत संस्कृत विषयाच्या शिक्षकांची भरती करण्याची परवानगी द्यावी, असे ‘एमडब्ल्यूएसयू’ने या पत्रात म्हटले आहे. या योजनेतंर्गत नोकरीवर ठेवण्यात येणाऱ्या शिक्षकांना केंद्र सरकारमार्फत वेतन दिले जाईल.

नागरी सेवा परीक्षांमध्ये संस्कृत हा जास्त मार्क मिळवून देणारा विषय म्हणून ओळखला जातो. याशिवाय, संस्कृत ही उत्तराखंडमधील अधिकृत भाषांपैकी एक आहे. त्यामुळे मदरशांमधील विद्यार्थ्यांनी संस्कृत शिकल्यास त्यांना आयुर्वेदिक आणि शल्यचिकित्सा (बीएएमएस) पदविकेच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. त्यामुळेच आम्ही सरकारला मदरशांसाठी संस्कृत विषयाच्या शिक्षकांची भरती करण्याची विनंती केल्याचे सिबते नाबी यांनी सांगितले. याशिवाय, मदरशांमध्ये संस्कृत विषय शिकवला गेल्यास त्यामुळे समाजात सामाजिक ऐक्य आणि सलोख्याचा संदेश जाईल. ही सध्या काळाची गरज आहे. संस्कृत भाषा मुस्लिमांनी शिकू नये, असे कुठेही लिहून ठेवलेले नाही. सध्याच्या घडीला देशभरात ५००० असे मुसलमान आहेत की, ज्यांना चारही वेदांचे ज्ञान आहे व ते संस्कृत उत्तमप्रकारे बोलू शकतात.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/uttarakhand-madrassa-body-wants-sanksrit-in-syllabus-1608967/

तड़प-तड़प कर मर गई कारगिल शहीद की विधवा, अस्पताल मांगता रहा आधार

तड़प-तड़प कर मर गई कारगिल शहीद की विधवा, अस्पताल मांगता रहा आधार

तड़प-तड़प कर मर गई कारगिल शहीद की विधवा, अस्पताल मांगता रहा आधार

बीमार मां को अस्पताल लेकर पहुंचा शहीद का बेटा गिड़गिड़ाता रहा, लेकिन निजी अस्पताल आधार की जिद पर अड़ा रहा।

सोनीपत (जेएनएन)। अगर आपके पास आधार कार्ड की मूल प्रति नहीं है तो हो सकता है डॉक्टर आपका इलाज ही नहीं करें। आप मोबाइल में आधार कार्ड की कॉपी रखे रहें, उसका नंबर भी सही हो लेकिन अस्पताल प्रबंधन उसे मानेगा नहीं। कम से कम यहां तो बृहस्पतिवार को यही हुआ।

एक मरीज को सिर्फ इसलिए अस्पताल प्रबंधन ने भर्ती नहीं किया, क्योंकि उसके पास आधार कार्ड की मूल प्रति नहीं थी। इलाज के अभाव में दम तोड़ देने वाली महिला कारगिल शहीद की विधवा थीं।

बीमार मां को अस्पताल लेकर पहुंचा शहीद का बेटा गिड़गिड़ाता रहा, लेकिन निजी अस्पताल का प्रबंधन आधार कार्ड जमा करवाने पर अड़ा रहा। आधार कार्ड की कॉपी मोबाइल में दिखाने के बावजूद वे नहीं माने।

महलाना गांव निवासी लक्ष्मण दास कारगिल युद्ध में शहीद हुए थे। उनकी पत्नी शकुंतला कई दिनों से बीमार थीं। बेटा पवन कई अस्पतालों में उन्हें लेकर गया था। बाद में जब शहर स्थित आर्मी कार्यालय में गया तो वहां उन्हें पैनल में शामिल शहर के निजी अस्पताल ले जाने को कहा गया।

पवन मां को लेकर अस्पताल में पहुंचे तो वहां उनसे आधार कार्ड मांगा। पवन ने मोबाइल में मौजूद आधार कार्ड का फोटो दिखाया व आधार कार्ड नंबर बताया मगर अस्पताल प्रबंधन नहीं पसीजा और पुलिस बुला ली।

पुलिस भी बेटे को ही धमकाने लगी। मां की लगातार बिगड़ती हालत देख परेशान बेटा दूसरे अस्पताल भागा लेकिन शहीद की पत्नी ने दम तोड़ दिया।

पवन का आरोप है कि अस्पताल प्रबंधन ने उसकी मां का इलाज करने के बजाय उसे बाहर निकालने के लिए पुलिस बुला ली।

अस्पताल प्रबंधन भी मान रहा है कि मौके पर पुलिस बुलाई गई थी। हालांकि, उनका कहना है कि युवक को हंगामा करता देख पुलिस बुलाई गई थी।

पवन का आरोप है कि पुलिसकर्मियों ने उनकी सुनने की बजाय उन्हें धमकाना शुरू कर दिया। अस्पताल में इलाज न होने पर हंगामा करते परिजन। हम इलाज करने के लिए तैयार थे लेकिन परिजन मरीज को इमरजेंसी वार्ड से बाहर ले गए।

दूसरे अस्पताल में ले जाते समय महिला की मौत हुई है। अस्पताल पर लगाए जा रहे आरोप निराधार हैं। अस्पताल के अपने कुछ नियम कानून हैं, जिन्हें हमें मानना पड़ता है।

पेपर वर्क पूरा करना पड़ता है। कोई मरीज गंभीर हालत में है तो तुरंत उसे दाखिल किया जाता है, उसका इलाज शुरू किया जाता है।

इससे पहले 28 सितंबर को आधार की वजह से भूख से एक बच्ची की मौत हो गई थी। दरअसल, झारखंड के सिमडेगा जिले में 11 साल की लड़की कथित रूप से भूख से तड़प-तड़प कर मर गई।

आरोप है कि उसका परिवार राशन कार्ड को आधार से लिंक नहीं करा पाया था, जिसके चलते पिछले आठ महीने से उन्हें सस्ता राशन नहीं मिल रहा था। परिवार का कहना है कि संतोषी कुमारी नाम की इस लड़की ने 8 दिन से खाना नहीं खाया था।

 

By JP Yadav

Publish Date:Fri, 29 Dec 2017 09:16 AM (IST) | Updated Date:Sat, 30 Dec 2017 07:29 AM (IST)

लोकमान्यांच्या सिंहगर्जनेला १०१ वर्षे पूर्ण

पुणे - लोकमान्य टिळक यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळणारच’, ही सिंहगर्जना करून सामान्यांच्या मनातील ब्रिटिशांविरूद्धचा असंतोष जागा केला. या घोषणेला यंदा १०१ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने उत्तर प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात ‘सकाळ प्रकाशन’ प्रसिद्ध करीत असलेल्या अरुण तिवारी यांच्या ‘ए मॉडर्न इन्टरप्रिटेशन ऑफ लोकमान्य टिलक्‍स्‌ गीतारहस्य’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

पुणे - लोकमान्य टिळक यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळणारच’, ही सिंहगर्जना करून सामान्यांच्या मनातील ब्रिटिशांविरूद्धचा असंतोष जागा केला. या घोषणेला यंदा १०१ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने उत्तर प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात ‘सकाळ प्रकाशन’ प्रसिद्ध करीत असलेल्या अरुण तिवारी यांच्या ‘ए मॉडर्न इन्टरप्रिटेशन ऑफ लोकमान्य टिलक्‍स्‌ गीतारहस्य’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

लखनौ येथील लोकभवनात शनिवारी (ता. ३०) सकाळी ११ वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक हे या पुस्तकाचे प्रकाशन करतील. सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत व्हावेत, या उद्देशाने उत्तर प्रदेश व महाराष्ट्र सरकारमध्ये सामंजस्य करारही होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, डॉ. दिनेश शर्मा, संसदीय कार्यमंत्री सुरेश कुमार खन्ना, महिला व बाल कल्याणमंत्री रिटा बहुगुणा जोशी, युवक कल्याण राज्यमंत्री डॉ. नीलकंठ तिवारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी उपस्थित राहणार आहेत.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेले मंगल पांडे, तात्या टोपे, बहादूर शाह जफर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, अशफाक उल्ला खान, चंद्रशेखर आझाद, ठाकूर रोशन सिंह, रामकृष्ण खत्री, शचिंद्रनाथ बक्षी, दीनदयाळ उपाध्याय, उधमसिंह, महावीर सिंह, चापेकर बंधू, विष्णू पिंगळे, एस. आर. राणा, ठाकूर दुर्गा सिंह, राघव, सरयुशरण यांच्या वंशजांनाही याप्रसंगी सन्मानित करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक यांचे पणतू शैलेश टिळक आणि त्यांच्या पत्नी, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्यासह हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे वंशज रवींद्र पिंगळे, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे वंशज सत्यशील आणि हर्षवर्धन राजगुरू, हुतात्मा चापेकर बंधूंचे वंशज चेतन चापेकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वंशज सात्यकी यांनाही या समारंभासाठी निमंत्रित केले आहे.

लोकमान्य टिळकांनी लखनौमध्ये ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’, ही घोषणा केली. त्याच शहरात हा ऐतिहासिक कार्यक्रम होत आहे. शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनाही उत्तर प्रदेश सरकारने या कार्यक्रमासाठी सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे लोकमान्यांचे कार्य जनमानसात निश्‍चितच पोचेल, असा मला विश्‍वास आहे. महाराष्ट्राबाहेर लोकमान्यांच्या कार्याचा गौरव होताय, हे कौतुकास्पद असून उत्तर प्रदेश सरकारचे मी मनापासून आभार मानते.
- मुक्ता टिळक, महापौर, पुणे महापालिका

सकाळ वृत्तसेवा 07.11 AM

http://www.esakal.com/pune/pune-news-lokmanya-tilak-book-publish-89701

युद्धाचा भडका उडाला, तर... - विजय नाईक

 North Korea

जगातील कोणत्याही देशांदरम्यान पारंपरिक युद्ध झाल्यास त्याचे दूरगामी परिणाम प्रत्येक देशाला कोणत्या न कोणत्या रूपात भोगावे लागतात. बहुतेक युद्धांचा परिणाम खनिज तेलांच्या किमती गगनाला भिडण्यात होतो आणि बहुतेक देशांचे कंबरडे मोडते. आपल्या देशाचे उदाहरण घेतल्यास इराक, लीबिया, आखाती देश येथील युद्धांचा फटका नोकऱ्या शोधण्यासाठी तेथे गेलेल्या लाखो भारतीयांना बसला. त्यांना मायदेशी आणण्यासाठी मोदी सरकारला शिकस्त करावी लागली.

उत्तर कोरिया व अमेरिका यांनी एकमेकांना युद्धाच्या धमक्‍या देणे सुरूच ठेवल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या दोन देशांदरम्यान खरेच अणुयुद्धाला तोंड फुटल्यास काय होईल? संभाव्य युद्धासाठी दक्षिण कोरिया व अमेरिकेने काय तयारी चालविली आहे याचा ऊहापोह आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या चालू आहे.

उत्तर कोरिया व अमेरिका यांच्यात गेले काही महिने जबरदस्त शब्द व धमकीयुद्ध सुरू आहे. त्याची चर्चा सर्वत्र असून, त्याची परिणती अणुयुद्धात होणार काय, ही चिंता जगाला भेडसावू लागली आहे. उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र प्रगतीमुळे अमेरिकेच्या कोणत्याही भागात अण्वस्त्र डागण्याची क्षमता प्राप्त केली आहे. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी अमेरिकेला युद्धाची धमकी दिली आहे, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला बेचिराख करण्याचा इशारा दिला आहे. या संभाव्य युद्धाचे काय परिणाम होतील? किम जोंग उन यांना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आवर घालू शकतील काय? युद्ध छेडल्यास त्याचे प्रशांत महासागरातील दक्षिण कोरिया, जपान, तैवान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, तसेच पूर्व व दक्षिण पूर्व आशियातील देशांवर कोणते गंभीर परिणाम होतील, आदी प्रश्‍नांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ऊहापोह चालू आहे. अंदाज बांधले जात आहेत. अमेरिकेत ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर "डूम्स डे क्‍लॉक' (विनाशाची वेळ दर्शविणारे घड्याळ) मध्यरात्री (काळरात्र)कडे सरकण्यास केवळ अडीच मिनिटे उरली आहेत, असे दर्शविते. 1947मध्ये नोबेल पारितोषिकाच्या चौदा मानकऱ्यांनी ते तयार केले होते.

जगातील कोणत्याही देशांदरम्यान पारंपरिक युद्ध झाल्यास त्याचे दूरगामी परिणाम प्रत्येक देशाला कोणत्या न कोणत्या रूपात भोगावे लागतात. बहुतेक युद्धांचा परिणाम खनिज तेलांच्या किमती गगनाला भिडण्यात होतो आणि बहुतेक देशांचे कंबरडे मोडते. आपल्या देशाचे उदाहरण घेतल्यास इराक, लीबिया, आखाती देश येथील युद्धांचा फटका नोकऱ्या शोधण्यासाठी तेथे गेलेल्या लाखो भारतीयांना बसला. त्यांना मायदेशी आणण्यासाठी मोदी सरकारला शिकस्त करावी लागली. अजूनही त्यातून आपण पूर्णपणे बाहेर आलेलो नाही. इराकमध्ये अडकलेल्या चाळीस भारतीय कामगारांचा गेली दोन वर्षे पत्ता लागलेला नाही. सीरियातील युद्धामुळे लाखो लोकांनी जीव वाचविण्यासाठी तेथून पलायन केले. निर्वासितांच्या लोंढ्यांमुळे तुर्कस्तान व तमाम युरोप त्रस्त झाला. जर्मनीत अध्यक्ष अँजेला मर्केल यांचे पद जाताजाता वाचले. "इसिस'च्या दहशतवादाचे लोण जगातील अनेक देशांत पसरले, ते वेगळेच. भारतीय उपखंडाला युद्धाचा इतिहास असल्याने पाकिस्तान व चीनबाबत आपल्याला सतत दक्ष राहावे लागते. दुसरीकडे, अण्वस्त्रनिर्मितीला जोरदार विरोध करणारे दक्षिण कोरिया व जपान यांना किम जोंग उन याने युद्ध लादल्यास आपले काय होणार, ही चिंता सतावतेय. अण्वस्त्रनिर्मिती झटपट होत नसल्याने त्यांना अमेरिकेच्या सुरक्षाछत्राखाली राहण्याशिवाय पर्याय नाही. दुसरीकडे चोरट्या मार्गाने अण्वस्त्रे मिळविण्याचे प्रयत्न "इसिस'ने सोडलेले नाहीत.

सतरा डिसेंबर रोजी सिडनीमध्ये 59 वर्षीय चो हान छान या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर आरोप आहे, की तो उत्तर कोरियाला क्षेपणास्त्राची उपकरणे व जागतिक काळ्या बाजारात कोळसा विकण्याच्या तयारीत होता. यात इंडोनेशिया, व्हिएतनाम व काही अन्य देशांतील व्यक्ती, संघटनांचाही हात असल्याचा संशय आहे. चोई गेली तीस वर्षे ऑस्ट्रेलियात राहात असून, तो मूळचा दक्षिण कोरियाचा आहे. तो उत्तर कोरियाशी संपर्क साधून होता. सर्वसंहारक शस्त्रास्त्रांबाबत संयुक्त राष्ट्रसंघ व ऑस्ट्रेलियातील कायद्यांचे उल्लंघन केल्याने त्याला अटक झाली. त्यातून आणखी काय निष्पन्न होते, ते लवकरच प्रकाशात येईल.

उत्तर कोरिया व अमेरिका दरम्यान अणुयुद्ध झाल्यास काय होईल? दक्षिण कोरिया व अमेरिकेने काय तयारी चालविली आहे? काय अंदाज बांधले आहेत, याची माहिती दिली आहे, वॉशिंग्टनस्थित पत्रकार टोबी हार्नडेन यांनी. लंडनहून प्रसिद्ध होणाऱ्या "द संडे टाईम्स'मध्ये तीन डिसेंबर रोजी त्यांचा लेख प्रसिद्ध झाला. त्यानुसार, "पेन्टेगॉनमधील एका अधिकाऱ्याच्या मते, उत्तर व दक्षिण कोरियातील हजारो लोक मृत्युमुखी पडतील. जग अस्थिर होईल. अलीकडे उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांचे वर्णन "न्यूक्‍लियर डेमन' असे केले असून, "त्यांना अणुयुद्धाची खुमखुमी आली आहे,' असा आरोप केला आहे. दक्षिण कोरिया व अमेरिका यांचे प्रचंड युद्धसराव झाले. चीनने जोंग उन यांना लगाम घातला नाही, तर युद्धामुळे जोंग उन नेस्तनाबूत होईल. उत्तर कोरियाचे अंदाजे पन्नास लाख निर्वासित चीनमध्ये घुसतील. त्यांना आश्रय देण्याची जबाबदारी चीनवर येईल.

अमेरिकेची विमाने व क्षेपणास्त्रे प्रामुख्याने उत्तर कोरियातील क्षेपणास्त्र डागण्याची कार्यालये व क्षेपणास्त्रस्थळे (बंकर) नष्ट करतील. उत्तर कोरियाला नष्ट करण्यासाठी जोंग उन सीमेवरील लष्कराचा वापर करील. त्यामुळे ठार होणाऱ्या दक्षिण कोरियन लोकांची संख्या तीन लाखांपेक्षा कमी असेल, असे लष्करी विश्‍लेषकांचे मत आहे. दक्षिण कोरियातील सरकार पडले, तर "संयुक्त कोरिया'ची उभारणी करण्यास वॉशिंग्टन व सोल सिद्ध होतील. काही विश्‍लेषकांना वाटते की ट्रम्प यांना युद्ध आकर्षक वाटत असले, तरी कोरियन द्वीपकल्पातील गुंतागुतीचे राजकारण व परिस्थितीचे त्यांना नीटसे आकलन नाही. इराकमध्ये अमेरिकेची जी स्थिती झाली, तशी इथे होण्याची शक्‍यता टाळता येणार नाही. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातील एका माजी ज्येष्ठ अधिकाऱ्याला वाटते, की कोणतेही पाऊल उचलण्याआधी जपान, दक्षिण कोरिया, तैवान, ऑस्ट्रेलिया या मित्रराष्ट्रांवर काय संकटे कोसळतील, याचा विचार ट्रम्प यांनी केला पाहिजे. कारण, दुसऱ्या महायुद्धात संहार झाला, त्यापेक्षाही अधिक संहार विद्यमान पिढीला अनुभवण्याचे अरिष्ट कोसळेल.

या चर्चेच्या मधेच, पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल नासेर खान जानजुवा यांनी गेल्या आठवड्यात भारताविरुद्ध अण्वस्त्रयुद्धाचा इशारा द्यावा, हा योगायोग समजायचा काय, की चीनशी हातमिळवणी करीत दक्षिण आशियाला अस्थिर करण्याचा पाकिस्तान व चीनचा संयुक्त डाव समजायचा? ""चीनच्या साह्याने पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या "सीपेक कॉरिडॉर' प्रकल्प हाणून पाडण्यासाठी भारत व अमेरिका यांनी हातमिळवणी केली आहे,'' असा आरोप त्यांनी केला आहे. त्यात अर्थातच तथ्य नाही.

विजय नाईक  : 08.06 AM

 

http://www.esakal.com/saptarang/vijay-naik-writes-about-north-korea-and-war-89705

बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

यशाची गुरुकिल्ली तुमच्याच हातात!

MPSC

या गोष्टी विसरू नका

मित्रांनो, स्पर्धा परीक्षा आयुष्यातील एका-एका गुणाचे महत्त्व दाखवून देणारी असते. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अभ्यासाइतकेच वेळेचे व्यवस्थापन, वाचन, स्वयंअध्ययन आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते. त्यासाठीच स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठीची गुरुकिल्ली जाणून घेणे आवश्‍यक आहे.

वेळेचे व्यवस्थापन
वेळेचे व्यवस्थापन ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरू शकते. त्यासाठी खालील गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. 

  • राज्यसेवा पूर्वपरीक्षा एप्रिल व पीएसआय, एसटीआय, एएसओ या पदांची पूर्वपरीक्षा 6 मे रोजी होणार असल्यास, आतापासून आपल्याकडे किती दिवस उपलब्ध आहेत, याची गोळाबेरीज करा. 
  • दोन्ही परीक्षांसाठी समान असणारा अभ्यासक्रम कोणता आहे व त्या अभ्यासक्रमाचे नियोजन कसे जुळवता येईल, याचा विचार करा. 
  • उरलेले दिवस अभ्यास पूर्ण करण्यासाठी विभाजित करा. 
  • दोन्ही परीक्षांचे सराव पेपर सोडविण्यासाठीचा वेळ द्या. 
  • उजळणीसाठी आवश्‍यक कालावधी निवडा. 
  • गटचर्चेसाठी द्यावा लागणारा कालावधी वेगळा काढा. 
  • सराव चाचण्यांचा सराव करताना ज्या घटकांमध्ये आपण कमी पडतो, अशा घटकांची तयारी करा.

अशा पद्धतीने वरील प्रमुख मुद्दे घेऊन वेळेचे व्यवस्थापन केल्यास निश्‍चितच चांगले गुण मिळविता येतील. फक्त त्याचा बाऊ न करता अगदी सुटसुटीतपणे प्रत्येक घटकानुसार त्याला विशिष्ट वेळ देऊन नियोजन करावे लागेल. 

Sakal Shiveri Foundation MPSC UPSC Exam Test Series

वेळेचे व्यवस्थापन कसे कराल?

  • परीक्षेमध्ये कोणकोणते विषय आहेत हे समजावून घ्या. 
  • प्रत्येक विषयामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो हे समजावून घ्या. 
  • या घटकांचे अभ्यासाच्या सोयीनुसार छोटे-छोटे टप्पे करा. 
  • हे टप्पे पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी तयार करताना शेवटचे कमीत कमी 21 दिवस उजळणीसाठी व सराव चाचण्यांसाठी असावेत. 
  • वेळेचे व्यवस्थापन करताना स्वतःची परीक्षा स्वतःच घेऊन पाहा.

स्वपरीक्षा कशी असावी...
स्वतःच स्वतःची परीक्षा घेणे हादेखील अभ्यासातील एक महत्त्वाचा पर्याय आहे. त्याचे कारण आपण मनाची समजूत घालू शकतो. मात्र, स्वतःला फसवू शकत नाही. त्यातही जेव्हा आयुष्याच्या एका महत्त्वाच्या क्षणासाठी आपण आपले सारे कौशल्य पणाला लावू इच्छित असतो, तेव्हा तर नक्कीच आपण सजग असले पाहिजे. म्हणूनच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास एका विशिष्ट वळणावर पूर्ण होत आला असताना आपण स्वतःचीच परीक्षा घेण्याचा उत्तम पर्याय विचारात घेऊ शकतो. ही परीक्षा कशी घ्यावी, का घ्यावी याविषयी थोडेसे.. 

  • परीक्षेतील प्रश्‍न सोडविण्यासाठी कमी कालावधी उपलब्ध असतो. अगदी एका प्रश्‍नाला काही सेकंद अशी स्थिती असते. 
  • अशा कमी कालावधीमध्ये प्रश्‍न झटपट आणि अचूक सोडविण्याची तयारी करण्यासाठी याचा सराव आवश्‍यक असतो. 
  • अगदी उदाहरण घ्यायचे झाल्यास बौद्धिक चाचणीच्या प्रश्‍नांचा सराव करताना 40 प्रश्‍न समोर घेऊन 20 ते 25 मिनिटांमध्ये ते सोडविण्याचा प्रयत्न करावा. या कालावधीमध्ये नेमक्‍या येणाऱ्या अडचणी आपणास समजण्यास मदत होते. 
  • असा स्वतःच स्वतःची परीक्षा घेणारा सराव प्रत्येक विषयाच्या बाबतीत झाल्यास गुणवत्ता कशीही असो, तुम्ही त्या यादीत असता हे नक्की!

वाचन

  • बऱ्याचदा परीक्षेसाठी काय वाचावे, काय नाही, हे समजत नाही. त्यातून वैचारिक गोंधळ वाढतो. 
  • असा गोंधळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. 
  • कित्येक विद्यार्थी आपल्या दैनंदिन गरजांमध्ये (गृहिणी, कामगार वर्ग, ग्रामीण अथवा शहरी भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी) इतके अडकून पडलेले असतात, की त्यांना इतर साहित्य वाचनास वेळच मिळत नाही. 
  • वाचनास वेळ मिळाला, तरी परीक्षेच्या दृष्टिकोनातून नेमके काय वाचावे याच्या माहितीचा अभाव असतो.

यावर उपाय एकच....
संपूर्ण अभ्यासक्रमाची परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी करण्यासाठी योग्य मार्गदर्शकाची मदत घ्यावी लागेल. आणि यासाठीच "शिवनेरी फाउंडेशन'ने "एमपीएससी'चे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे, डॉ. चंद्रकांत कणसे, कुंडलिक कारकर, निवृत्त सनदी अधिकारी भिवाजी पऱ्हाड व सध्या शासनसेवेत असणारे विशाल साकोरे आदींच्या मार्गदर्शनाखाली "एमपीएससी'मार्फत घेतल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाची रचना केली आहे. या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या अभ्यासाची सुरवात अगदी योग्य पद्धतीने व आत्मविश्‍वासपूर्ण पद्धतीने करता येईल. 

व्याख्याने
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तज्ज्ञांची व्याख्याने हा एक महत्त्वाचा भाग आपली बौद्धिक पातळी वाढविण्यास उपयोगी ठरतो. "शिवनेरी फाउंडेशन'च्या तंत्रात नेमके हेच हेरून संपूर्ण व्हिडिओ फितीची व्याख्याने तयार केली आहेत. या
व्हिडिओ लेक्‍चर्समुळे एखाद्या अवघड किंवा गहन विषयाचे सहज सोप्या पद्धतीने आकलन होऊ शकते. यामध्ये विषय सोपा करून सांगण्याची पद्धत असून, अभ्यासक्रमामधील अवघड संकल्पना अगदी सहजसुलभ पद्धतीने समजावून घेण्यास मदत होणार आहे. 

"शिवनेरी'चेच डिजिटल तंत्र का?

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेगवेगळ्या परीक्षांचा अभ्यासक्रम अगदी प्रत्येक घटकांनुसार उपलब्ध. 
  • प्रत्येक परीक्षेच्या स्वरूपानुसार राज्यभरातून केवळ 5 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी करून अशा विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी करून घेण्याचा पहिल्या टप्प्यात प्रयत्न. 
  • प्रत्येक परीक्षेच्या प्रकारानुसार आवश्‍यकतेप्रमाणे संगणकासाठी वेगवेगळे पेन ड्राइव्ह, तसेच विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा लाभ मोबाईलद्वारे मेमरी कार्डच्या रूपाने करून घेता येईल. 
  • या तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थ्याला संपूर्ण अभ्यासक्रम एकत्रितपणे उपलब्ध होणार. 
  • विद्यार्थ्याला कमी वेळेमध्ये संपूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी करता येईल. 
  • आवश्‍यक असलेल्या चालू घडामोडी नोंदणीकृत विद्यार्थ्यास त्याच्या व्हॉट्‌सऍप अथवा ई-मेलवर स्वतंत्रपणे अखंड उपलब्ध होणार. 
  • शंका असल्यास विद्यार्थ्याने संबंधित प्रश्‍न "शिवनेरी ऍकॅडमी'च्या ई-मेलवर पाठविल्यास 24 तासांच्या आत त्या प्रश्‍नाचे उत्तर संबंधित विद्यार्थ्याला व्हॉट्‌सऍप किंवा ई-मेलवर पाठविले जाणार. यामुळे विद्यार्थ्याला त्याच्या सोयीच्या ठिकाणीच परिपूर्ण अभ्यास करता येईल. 
  • महत्त्वाचे म्हणजे, एखादा विद्यार्थी एरवी 100 गुण मिळवत असेल, तर तो या तंत्रज्ञानाची मदत घेऊन 180 ते 200 गुणांपर्यंत पोचू शकेल.

"स्मार्ट वर्क'मधून साधले यश
स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना पहिल्या प्रयत्नात जिल्हाधिकारी होणारे बोटावर मोजण्याइतपत असतात. बरीच वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना यश मिळाले नाही, तर नैराश्‍य येते. मात्र, अभ्यासासोबतच एखादा छंदही जोपासल्यास नैराश्‍य दूर होण्यास मदत होते. नियमित अभ्यास आणि प्रामाणिकपणे परिश्रम घेतल्यास नक्कीच यशोशिखर चढता येते, असा सल्ला अचलपूर येथील उपविभागीय कार्यालयात नायब तहसीलदार पदावर कार्यरत अक्षय मंडवे यांनी "सकाळ'शी बोलताना दिला.
अक्षय मंडवे हे मूळ अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी आहेत. "हार्डवर्क' करण्यापेक्षा "स्मार्ट वर्क'वर भर देऊन कमी वेळात जास्त अभ्यास कसा करता येईल, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. पुणे विद्यापीठाचे वातावरण आणि सीनिअर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कामी आल्याचेही ते म्हणाले. शिवाय बारावीपर्यंतची शालेय पुस्तके, यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोगत आणि परिस्थितीवर मात करून यश संपादन केलेले विद्यार्थी प्रेरणास्थान असल्याने अभ्यास होत गेला आणि यशही संपादन केले, असे मंडवे म्हणाले. 

अक्षय यांचे वडील मुख्याध्यापक असल्याने घरात लहानपणापासूनच शैक्षणिक वातावरण होते. पदवीचे शिक्षण घेत असताना मोठी बहीण "एमपीएससी'ची तयारी करीत होती. तिच्यापासूनही प्रेरणा घेत कॉलेजच्या पहिल्या दिवसापासूनच स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलो. कॉलेजमधील अभ्यास, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्रात सलग तीन वर्षे अभ्यास केल्यावर यशोशिखरावर पोचल्याचे मंडवे यांनी सांगितले. दररोज आठ ते दहा तास नियमित अभ्यास केला. "हार्ड वर्क'पेक्षा "स्मार्ट वर्क'वर अधिक भर दिला. सोबतच आवडता छंद जोपासल्याने अभ्यासातही मन रमले. "एमपीएससी'ची तयारी करताना आधी "एसटीआय'साठी निवड झाली. सोबतच राज्यसेवेतही निवड झाल्याने हा मार्ग निवडला. माझ्या यशात वडील गणेश, आई सूर्यकांता, भाऊ, दोन बहिणींचा वाटा मोठा असल्याचे मंडवे म्हणाले. 

या गोष्टी विसरू नका

आधीचे लेख आणि बातम्या :

 

 

सकाळ वृत्तसेवा  मंगळवार, 26 डिसेंबर 2017

http://www.esakal.com/maharashtra/marathi-news-shivneri-foundation-mpsc-upsc-students-89201

कुलभूषणला भेटण्याआधी बांगड्या, मंगळसूत्र काढून टाका; पाकचा बेमुर्वतखोरपणा

Kulbhushan Jadhav

नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांची काल (सोमवार) त्यांच्या आई आणि पत्नीशी भेट झाली. केवळ 40 मिनिटांच्या या भेटीसाठी पाकिस्तानने कुलभूषण यांची आई आणि पत्नी दोघींचाही मानसिक छळ केल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. कुलभूषण यांना भेटण्यापूर्वी कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला मंगळसूत्र, टिकली आणि बांगड्या काढून टाकण्याचे आदेश पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिले होते.

या भेटीनंतर दोघीही लगेचच भारतात परतल्या होत्या. या दोघींनी आज (मंगळवार) परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. या भेटीनंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने यासंदर्भात धक्कादायक माहिती उघड केली.

पाकिस्तानच्या वर्तणुकीची आणखी एक संतापजनक बाब म्हणजे, प्रत्यक्ष भेटीपूर्वी कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला कपडे बदलण्यासही स्थानिक अधिकाऱ्यांनी भाग पाडले. त्यांच्या आईची पादत्राणेही पाकिस्तानने काढून घेतली आणि परतताना ही पादत्राणे दिली नाहीत, अशी माहितीही परराष्ट्र मंत्रालयाने दिली. या भेटीचा पाकिस्तानने प्रचंड गवगवा केला आहे. कुलभूषण यांचा एक व्हिडिओही पाकिस्तानने प्रसिद्ध केला आहे. भारताने या व्हिडिओतून दिसणाऱ्या कुलभूषण यांच्या परिस्थितीवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.

'कुलभूषण यांच्यावर प्रचंड दडपण असल्याचे यातून स्पष्टपणे जाणवत आहे. या व्हिडिओत त्यांनी पढवलेली उत्तरे दिली आहेत' असे परराष्ट्र मंत्रालयाचे निरीक्षण आहे. या भेटीदरम्यान पाकिस्तानने कुलभूषण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावनांची कदर करण्याइतकीही माणुसकी दाखविली नाही. कुलभूषण यांच्या आईला मराठीत बोलण्यासही पाकिस्तानने मनाई केली. इतकेच नव्हे, तर कुलभूषण यांच्याशी संवाद साधत असताना वारंवार त्यात अडथळे आणण्यात आले. विशेष म्हणजे, कुलभूषण यांच्या कुटुंबीयांबरोबर असलेले भारताचे उपउच्चायुक्त जे. पी. सिंग यांनाही हे संभाषण ऐकू दिले नाही. मात्र, एकूण तीन कॅमेरे लावून पाकिस्तानने ही संपूर्ण भेट रेकॉर्ड केली आहे.

'या भेटीसाठी ठरलेल्या गोष्टी पाकिस्तानने अजिबात पाळल्या नाहीत, असे यातून दिसून येत आहे. या भेटीसाठीचे वातावरण प्रचंड निराशाजनक आणि दडपण आणणारे होते. तरीही कुलभूषण यांच्या कुटुंबीयांनी ही परिस्थिती खूपच परिपक्वपणे हाताळली', असेही परराष्ट्र मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.

 

वृत्तसंस्था मंगळवार, 26 डिसेंबर 2017

अंतरिक्ष विभाग की वर्षांत समीक्षा

वर्षांत समीक्षा-2017

वर्ष 2017 के दौरान अंतरिक्ष विभाग के कार्यकलापों की मुख्‍य विशेषताएं निम्‍नलिखित हैं:

  • कैलेंडर वर्ष 2017 में भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो) ने 15 फरवरी, 2017 को एकल लांच में, ऑनबोर्ड पीएसएलवी-सी37 पर 104 उपग्रह तथा 23 जून, 2017 को एकल लांच में, ऑनबोर्ड पीएसएलवी-सी38 पर 31 उपग्रहों का प्रक्षेपण किया। इन उपग्रहों में भारतीय विश्‍वविद्यालय से – दो भारतीय कार्टोसैट-2 सीरीज उपग्रह, दो भारतीय नैनो-उपग्रह तथा 19 देशों- ऑस्ट्रिया, बेल्जियम, चिली, चेक गणराज्‍य, फ्रांस, फिनलैंड, जर्मनी, इटली, इस्राइल, जापान, कजाकिस्‍तान, लातविया, लिथुआनिया, स्‍लोवाकिया, स्विटजरलैंड, हॉलैंड, संयुक्‍त अरब अमीरात, ब्रिटेन एवं अमरीका के 130 विदेशी उपग्रह शामिल हैं। कार्टोसेट-2 सीरीज उपग्रहों को पांच वर्षों की डिजाइन मिशन लाइफ के साथ एक सन सिंक्रोनस आर्बिट में रखा गया है। इन उपग्रहों का मुख्‍य उद्देश्‍य  सब-मीटर रिजुलुशन (श्‍वेत-श्‍याम छवि) पर एवं दो मीटर रिजुलुशन (4 बैंड रंगीन छवि) पर धरती की ऊपरी सतह की हाई रिजुलुशन छवियां उपलब्‍ध कराना है। इन उपग्रहों से प्राप्‍त छवियां हाई रिजुलुशन छवियों की आश्‍वयकता वाले विविध अनुप्रयोगों में उपयोगी हैं, जिनमें कार्टोग्राफी, अवसंरचना योजना निर्माण, शहरी एवं ग्रामीण विकास, उपयोगिता प्रबंधन, प्राकृतिक संसाधन इवेंट्री एवं प्रबंधन, आपदा प्रबंधन शामिल हैं।
  • भारत के जियो सिंक्रोनस सैटेलाइट लांच व्हिकल मार्क II (जीएसएलवी-एफ09) ने 05 मई, 2017 को अपने सुनियोजित जियो सिंक्रोनस ट्रांसफर आर्बिट (जीटीओ) में 2230 किलोग्राम दक्षिण एशिया उपग्रह (जीसैट-9) का प्रक्षेपण किया। जीएसएलवी का प्रक्षेपण इसका 11वां प्रक्षेपण था और भारत के अंतरिक्ष बंदरगाह श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन अंतरिक्ष केन्‍द्र, एसएचएआर (एसडीएससी एसएचएआर) से दूसरे लांच पैड से इसका प्रक्षेपण किया गया। स्‍वदेशी रूप से विकसित क्रायोजनिक अपर स्‍टेज को ढोने वाले जीएसएलवी द्वारा अर्जित यह चौथी लगातार सफलता थी।
  • भारत के हैवी लिफ्ट लांच व्हिकल जीएसएलवी एमके-III के पहले डेवलपमेंटल फ्लाइट (जीएसएलवी एमके-III-डी1) का जीसैट-19 उपग्रह के प्रक्षेपण के साथ सतीश धवन अंतरिक्ष केन्‍द्र एसएचएआर, श्रीहरिकोटा से 05 जून, 2017 को सफलतापूर्वक परिचालन किया गया। यह जीएसएलवी एमके-III का पहला आर्बिट मिशन था, जिसका मुख्‍य रूप से उद्देश्‍य उड़ान के दौरान अपने संपूर्ण रूप से विकसित स्‍वदेशी क्रायोजनिक अपर स्‍टेज के प्रदर्शन समेत व्हिकल प्रदर्शन का मूल्‍यांकन करना था। लिफ्ट-ऑफ के दौरान 3136 किलोग्राम वजन वाला जीसैट-19 भारतीय भूमि से प्रक्षेपित होने वाला सबसे भारी वजन का उपग्रह बन गया।
  • 29 जून, 2017 को, जीसैट-17 दो महीनों के दौरान आर्बिट में सफलतापूर्वक पहुंचने वाला तीसरा संचार उपग्रह बन गया। जीसैट-17 को फ्रेंच गुयाना के कोरो से यूरोपीय एरियन-5 लांच व्हिकल द्वारा प्रक्षेपित किया गया।
  • भारतीय अंतरिक्ष कार्यक्रम पर दो दिवसीय अंतर्राष्‍ट्रीय संगोष्‍ठी ‘उद्योग के लिए रुझान एवं अवसर’ का आयोजन 20-21 नवम्‍बर, 2017 को नई दिल्‍ली में किया गया। इस संगोष्‍ठी का आयोजन फिक्‍की के समन्‍वय से भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो), एंट्रिक्‍स कॉरपोरेशन लिमिटेड (इसरो की वाणिज्यिक कंपनी) द्वारा किया गया। इस दो दिवसीय सम्‍मेलन में सर्वश्रेष्‍ठ प्रचलनों, भारत के अंतरिक्ष क्षेत्र के भविष्‍य के कार्य को समर्थन देने के लिए वर्तमान में जारी परिचर्चा का अनुसरण करने तथा एक समन्वित संरचना, जिसमें भारत का अंतरिक्ष क्षेत्र संवर्धित साझेदारियों एवं सहयोगों के माध्‍यम से घरेलू एवं वैश्विक अवसरों का विस्‍तार आरंभ कर सके, पर सर्वसहमति बनाने में सहायता करने पर विचार किया गया। संगोष्‍ठी का उद्देश्‍य हाल के वर्षों में भारतीय अंतरिक्ष क्षेत्र की उपलब्धियों एवं ऐतिहासिक कार्यों को रेखांकित करना तथा भविष्‍य की योजनाओं एवं कार्यक्रमों का निर्माण करना था। संगोष्‍ठी के दौरान उद्योग, नीति निर्माताओं, विचारकों एवं शिक्षाविदों के हितधारकों ने घरेलू एवं अंतर्राष्‍ट्रीय बाजार दोनों को लक्षित करते हुए भारतीय उद्योग द्वारा वाणिज्यिक क्षेत्र का दोहन करने की भारत सरकार की सक्षमकारी एवं प्रेरक नीतियों पर चिंतन बैठक की।
  • एस्‍ट्रोसेट भारत की बहुतरंग दैर्ध्‍य दूरबीन है इसमें अंतरिक्ष में अपने दो वर्ष सफलतापूर्वक पूरे कर लिए हैं। इसने एक्‍स-रे के ध्रुव्रीकरण को मापने का कठिन कार्य भी सफलतापूर्वक पूरा किया। प्रकृति खगोल विज्ञान लेख में वैज्ञानिकों के दल ने अपने 18 महीनों के शोध परिणामों के बाद कहा है कि ध्रुव्रीकरण के रूपांतर के चुबंकीय पटल पर प्रत्‍येक वस्‍तु दूसरों की तुलना में 30 गुना अधिक तीव्रता से घूमती है। यह माप पल्‍सर से कुछ ऊर्जा एक्‍स–रे उत्‍सर्जन की मौजूदा सिद्धांतों के लिए एक चुनौती है।
  • 29 सितम्‍बर, 2017 को राज्‍यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह ने गुजरात के सूरत में भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो) की उपलब्धियों से जुड़ी एक प्रदर्शनी का उद्घाटन किया। इस प्रदर्शनी का आयोजन नगर-निगम विद्याल बोर्ड के तहत हुआ जिसमें बड़ी संख्‍या में स्‍कूली बच्‍चों ने भाग लिया।
  • इसरो टेलीमेट्री ट्रैकिंग एंड कमांड नेटवर्क (आईएसटीआरएसी), भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो) अंतरिक्ष विभाग और वैज्ञानिक और औद्योगिक अनुसंधान परिषद (सीएसआईआर) राष्‍ट्रीय भौतिकी प्रयोगशाला (एनपीएल) और विज्ञान एवं प्रौद्योगिकी मंत्रालय के बीच 04 अगस्‍त, 2017 को नई दिल्‍ली में समझौता पत्र पर हस्‍ताक्षर हुए। समझौते के तहत सीएसआईआर-एनपीएल इसरो को समय और फ्रीक्‍वेंसी पर निगरानी बनाए रखने की सुविधा देते हैं।
  • मंगलयान मिशन 24 सितम्‍बर, 2017 को कक्षा में सफलतापूर्वक अपने तीन वर्ष पूरा कर चुका है। हालांकि इसको 6 माह के मिशन की समय सीमा के आधार पर ही तैयार किया गया था।

****

वीके/एएम/एसकेजे/बीपी/वाईबी/एसकेपी–6102

http://pib.nic.in/newsite/PrintHindiRelease.aspx?relid=69873

अंतरिक्ष विभाग की वर्षांत समीक्षा

वर्षांत समीक्षा-2017

वर्ष 2017 के दौरान अंतरिक्ष विभाग के कार्यकलापों की मुख्‍य विशेषताएं निम्‍नलिखित हैं:

  • कैलेंडर वर्ष 2017 में भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो) ने 15 फरवरी, 2017 को एकल लांच में, ऑनबोर्ड पीएसएलवी-सी37 पर 104 उपग्रह तथा 23 जून, 2017 को एकल लांच में, ऑनबोर्ड पीएसएलवी-सी38 पर 31 उपग्रहों का प्रक्षेपण किया। इन उपग्रहों में भारतीय विश्‍वविद्यालय से – दो भारतीय कार्टोसैट-2 सीरीज उपग्रह, दो भारतीय नैनो-उपग्रह तथा 19 देशों- ऑस्ट्रिया, बेल्जियम, चिली, चेक गणराज्‍य, फ्रांस, फिनलैंड, जर्मनी, इटली, इस्राइल, जापान, कजाकिस्‍तान, लातविया, लिथुआनिया, स्‍लोवाकिया, स्विटजरलैंड, हॉलैंड, संयुक्‍त अरब अमीरात, ब्रिटेन एवं अमरीका के 130 विदेशी उपग्रह शामिल हैं। कार्टोसेट-2 सीरीज उपग्रहों को पांच वर्षों की डिजाइन मिशन लाइफ के साथ एक सन सिंक्रोनस आर्बिट में रखा गया है। इन उपग्रहों का मुख्‍य उद्देश्‍य  सब-मीटर रिजुलुशन (श्‍वेत-श्‍याम छवि) पर एवं दो मीटर रिजुलुशन (4 बैंड रंगीन छवि) पर धरती की ऊपरी सतह की हाई रिजुलुशन छवियां उपलब्‍ध कराना है। इन उपग्रहों से प्राप्‍त छवियां हाई रिजुलुशन छवियों की आश्‍वयकता वाले विविध अनुप्रयोगों में उपयोगी हैं, जिनमें कार्टोग्राफी, अवसंरचना योजना निर्माण, शहरी एवं ग्रामीण विकास, उपयोगिता प्रबंधन, प्राकृतिक संसाधन इवेंट्री एवं प्रबंधन, आपदा प्रबंधन शामिल हैं।
  • भारत के जियो सिंक्रोनस सैटेलाइट लांच व्हिकल मार्क II (जीएसएलवी-एफ09) ने 05 मई, 2017 को अपने सुनियोजित जियो सिंक्रोनस ट्रांसफर आर्बिट (जीटीओ) में 2230 किलोग्राम दक्षिण एशिया उपग्रह (जीसैट-9) का प्रक्षेपण किया। जीएसएलवी का प्रक्षेपण इसका 11वां प्रक्षेपण था और भारत के अंतरिक्ष बंदरगाह श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन अंतरिक्ष केन्‍द्र, एसएचएआर (एसडीएससी एसएचएआर) से दूसरे लांच पैड से इसका प्रक्षेपण किया गया। स्‍वदेशी रूप से विकसित क्रायोजनिक अपर स्‍टेज को ढोने वाले जीएसएलवी द्वारा अर्जित यह चौथी लगातार सफलता थी।
  • भारत के हैवी लिफ्ट लांच व्हिकल जीएसएलवी एमके-III के पहले डेवलपमेंटल फ्लाइट (जीएसएलवी एमके-III-डी1) का जीसैट-19 उपग्रह के प्रक्षेपण के साथ सतीश धवन अंतरिक्ष केन्‍द्र एसएचएआर, श्रीहरिकोटा से 05 जून, 2017 को सफलतापूर्वक परिचालन किया गया। यह जीएसएलवी एमके-III का पहला आर्बिट मिशन था, जिसका मुख्‍य रूप से उद्देश्‍य उड़ान के दौरान अपने संपूर्ण रूप से विकसित स्‍वदेशी क्रायोजनिक अपर स्‍टेज के प्रदर्शन समेत व्हिकल प्रदर्शन का मूल्‍यांकन करना था। लिफ्ट-ऑफ के दौरान 3136 किलोग्राम वजन वाला जीसैट-19 भारतीय भूमि से प्रक्षेपित होने वाला सबसे भारी वजन का उपग्रह बन गया।
  • 29 जून, 2017 को, जीसैट-17 दो महीनों के दौरान आर्बिट में सफलतापूर्वक पहुंचने वाला तीसरा संचार उपग्रह बन गया। जीसैट-17 को फ्रेंच गुयाना के कोरो से यूरोपीय एरियन-5 लांच व्हिकल द्वारा प्रक्षेपित किया गया।
  • भारतीय अंतरिक्ष कार्यक्रम पर दो दिवसीय अंतर्राष्‍ट्रीय संगोष्‍ठी ‘उद्योग के लिए रुझान एवं अवसर’ का आयोजन 20-21 नवम्‍बर, 2017 को नई दिल्‍ली में किया गया। इस संगोष्‍ठी का आयोजन फिक्‍की के समन्‍वय से भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो), एंट्रिक्‍स कॉरपोरेशन लिमिटेड (इसरो की वाणिज्यिक कंपनी) द्वारा किया गया। इस दो दिवसीय सम्‍मेलन में सर्वश्रेष्‍ठ प्रचलनों, भारत के अंतरिक्ष क्षेत्र के भविष्‍य के कार्य को समर्थन देने के लिए वर्तमान में जारी परिचर्चा का अनुसरण करने तथा एक समन्वित संरचना, जिसमें भारत का अंतरिक्ष क्षेत्र संवर्धित साझेदारियों एवं सहयोगों के माध्‍यम से घरेलू एवं वैश्विक अवसरों का विस्‍तार आरंभ कर सके, पर सर्वसहमति बनाने में सहायता करने पर विचार किया गया। संगोष्‍ठी का उद्देश्‍य हाल के वर्षों में भारतीय अंतरिक्ष क्षेत्र की उपलब्धियों एवं ऐतिहासिक कार्यों को रेखांकित करना तथा भविष्‍य की योजनाओं एवं कार्यक्रमों का निर्माण करना था। संगोष्‍ठी के दौरान उद्योग, नीति निर्माताओं, विचारकों एवं शिक्षाविदों के हितधारकों ने घरेलू एवं अंतर्राष्‍ट्रीय बाजार दोनों को लक्षित करते हुए भारतीय उद्योग द्वारा वाणिज्यिक क्षेत्र का दोहन करने की भारत सरकार की सक्षमकारी एवं प्रेरक नीतियों पर चिंतन बैठक की।
  • एस्‍ट्रोसेट भारत की बहुतरंग दैर्ध्‍य दूरबीन है इसमें अंतरिक्ष में अपने दो वर्ष सफलतापूर्वक पूरे कर लिए हैं। इसने एक्‍स-रे के ध्रुव्रीकरण को मापने का कठिन कार्य भी सफलतापूर्वक पूरा किया। प्रकृति खगोल विज्ञान लेख में वैज्ञानिकों के दल ने अपने 18 महीनों के शोध परिणामों के बाद कहा है कि ध्रुव्रीकरण के रूपांतर के चुबंकीय पटल पर प्रत्‍येक वस्‍तु दूसरों की तुलना में 30 गुना अधिक तीव्रता से घूमती है। यह माप पल्‍सर से कुछ ऊर्जा एक्‍स–रे उत्‍सर्जन की मौजूदा सिद्धांतों के लिए एक चुनौती है।
  • 29 सितम्‍बर, 2017 को राज्‍यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह ने गुजरात के सूरत में भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो) की उपलब्धियों से जुड़ी एक प्रदर्शनी का उद्घाटन किया। इस प्रदर्शनी का आयोजन नगर-निगम विद्याल बोर्ड के तहत हुआ जिसमें बड़ी संख्‍या में स्‍कूली बच्‍चों ने भाग लिया।
  • इसरो टेलीमेट्री ट्रैकिंग एंड कमांड नेटवर्क (आईएसटीआरएसी), भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो) अंतरिक्ष विभाग और वैज्ञानिक और औद्योगिक अनुसंधान परिषद (सीएसआईआर) राष्‍ट्रीय भौतिकी प्रयोगशाला (एनपीएल) और विज्ञान एवं प्रौद्योगिकी मंत्रालय के बीच 04 अगस्‍त, 2017 को नई दिल्‍ली में समझौता पत्र पर हस्‍ताक्षर हुए। समझौते के तहत सीएसआईआर-एनपीएल इसरो को समय और फ्रीक्‍वेंसी पर निगरानी बनाए रखने की सुविधा देते हैं।
  • मंगलयान मिशन 24 सितम्‍बर, 2017 को कक्षा में सफलतापूर्वक अपने तीन वर्ष पूरा कर चुका है। हालांकि इसको 6 माह के मिशन की समय सीमा के आधार पर ही तैयार किया गया था।

****

वीके/एएम/एसकेजे/बीपी/वाईबी/एसकेपी–6102

http://pib.nic.in/newsite/PrintHindiRelease.aspx?relid=69873

दुराव्याची भिंत

Family of Kulbhushan Jadhav

कुलभूषण जाधव यांची त्यांच्या कुटुंबीयांशी पाकिस्तानने ज्या प्रकारे भेट घडवून आणली, त्यावरून आपल्या तथाकथित मानवतेचे प्रदर्शन करण्यासाठीच पाकने हा उपचार पार पाडल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेरगिरीच्या आरोपावरून मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची, त्यांच्या आई व पत्नी यांची भेट घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने मुहूर्त तर मोठा नामी शोधून काढला होता. कायदेआझम मोहंमद अली जीना यांच्या स्मृतिदिनी ही बहुचर्चित भेट झाली खरी; पण त्या भेटीचा जो काही गाजावाजा पाकिस्तानने केला, त्यामुळे त्या देशाचा कुटिल हेतूच उघड झाला. केवळ मानवतेच्या भावनेतून या भेटीस आपण परवानगी देत असल्याचा आव पाकिस्तानने आणला होता. मात्र, प्रत्यक्ष भेटीत कुलभूषण आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये काचेची भिंत उभी करण्यात आली आणि त्यांचे संभाषण झाले तेही टेलिफोनच्या माध्यमातून! जाधव यांच्या मातोश्रींना ना त्यांना मायेने जवळ घेता आले; ना त्यांना आपल्या पत्नीशी हितगूज करता आले. तसेच जाधव कुटुंबीयांना मराठीतून बोलू देण्यात आले नाही, हेही स्पष्ट झाले आहे. त्यानंतर या भेटीची छायाचित्रे आणि बातमी ज्या नियोजनबद्ध पद्धतीने प्रसारमाध्यमांना पुरविली गेली, ते पाहता आंतरराष्ट्रीय स्तरावर या भेटीचे भांडवल करण्याचा पाकिस्तानचा हेतू होता, हीच बाब अधोरेखित झाली.

तसेच भेटीनंतर पाक सरकारचे आभार मानणारा जो व्हीडिओ प्रसृत करण्यात आला, तो नेमका केव्हा चित्रित करण्यात आला होता, याबाबतही शंका घेतली जात आहे.

मृत्युदंडाची शिक्षा झाल्यानंतर जाधव यांची आपल्या कुटुंबीयांशी ही पहिलीच भेट होती. प्रत्यक्षात ही भेट ज्या प्रकारे पाकिस्तानने घडवून आणली, त्यामुळे या भेटीतून भारताच्या पदरात नेमके काय पडले, हा आता चर्चेचा विषय बनला असून, पाकिस्तानने या निमित्ताने जगभरात आपली तथाकथित मानवतावादी प्रतिमा उजळ करून घेण्यासाठीच हा डाव रचला होता, असे म्हणता येते. 

मुळात कुलभूषण जाधव यांना पकडण्यात आल्यावर पाकिस्तानने त्यांच्या विरोधात लष्करी न्यायालयात ज्या पद्धतीने आणि त्यांना भारताकडून कोणतीही मदत मिळू न देता खटला चालवला, तेव्हाच पाकिस्तानचे सारे डावपेच उघड झाले होते. या खटल्यात जाधव यांना वकिलांचे साह्य देण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने प्रथम केला; मात्र भारताने त्याचा इन्कार केल्यानंतर पाकिस्तानला घूमजाव करणे भाग पडले होते. आता या भेटीनंतर पाकिस्तानने जाधव यांना 'कॉन्सुलर ऍक्‍सेस' दिला होता की नाही, या प्रश्‍नावरून वादाचे मोहोळ उठले असून त्यातूनही पाकिस्तानची दुटप्पी वृत्तीच प्रकाशात आली आहे. या भेटीच्या वेळी भारताचे पाकिस्तानातील वरिष्ठ राजनैतिक मुत्सद्दी जे. पी. सिंग जरूर उपस्थित होते. मात्र, त्यांना ना जाधव यांच्याशी संभाषण करता आले; ना कुटुंबीयांशी झालेले त्यांचे संभाषण ऐकता आले! याचा अर्थ त्यांची तेथील उपस्थिती ही केवळ भेटीचे दृश्‍य बघण्यापुरतीच होती.

या भेटीच्या एक दिवस आधी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा असिफ यांनी दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत भारताला 'कॉन्सुलर ऍक्‍सेस' दिल्याचा दावा केला होता. हा दावा किती फसवा होता, ते प्रत्यक्षात जे काही घडले त्यावरून दिसून आले. शिवाय, असिफ यांच्या मंत्रालयानेही त्यांचा दावा खोडून काढल्यामुळे तर असिफ आणि पाकिस्तानचे पितळ उघड पडले. एकंदरीतच कमालीचे शत्रुत्व मनात ठेवून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या तथाकथित मानवतेचे प्रदर्शन घडवण्यासाठीच हा उपचार पार पाडला गेला, असे दिसते. 

अर्थात, या भेटीनंतरही भारताने 'कॉन्सुलर ऍक्‍सेस'चा आपला दावा सोडलेला नाही आणि त्यासाठी नव्याने प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. जाधव यांच्या मृत्युदंडाच्या शिक्षेस हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिलेली असताना, या खटल्यातील पुढील सुनावणीच्या वेळी काही कच्चे दुवे निर्माण होऊ नयेत, म्हणून पाकिस्तानने हा डाव अशा पद्धतीने रचला होता, असे आता दिसू लागले आहे. जाधव हे पाकिस्तानविरोधी कारवाया करत असताना, त्यांना पकडण्यात आले, हा पाकिस्तानचा दावा भारताने सातत्याने खोडून काढला आहे. त्यामुळेच पाकिस्तानला या भेटीचे नाटक करावे लागले, असे स्पष्ट होत असून, प्रत्यक्षात या भेटीचे सोयीस्कर भांडवल करण्यापलीकडे त्यातून फारसे काही निष्पन्न होऊ नये यासाठी पाकिस्तानने कमालीची दक्षता घेतली होती.

खरे तर ही भेट अशीच म्हणजे काचेची भिंत उभी करून होईल आणि संभाषणही टेलिफोनच्या माध्यमातूनच होईल, असे आपण भारत सरकारला कळविले होते आणि भारताने त्या अटी मान्य केल्या होत्या, असा दावा आता पाकिस्तान करत आहे. तसे असेल तर पाकिस्तानने रचलेल्या सापळ्यात भारत सापडला, असे म्हणावे लागेल. एकंदरीत जाधव आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये उभारलेली काचेची भिंत ही या दोन शेजारी देशांमधील संबंधांकडे पाकिस्तान कशा शत्रुत्वाच्या भावनेने बघत आहे, त्याचाच प्रत्यय आणून देणारी ठरली. अशा भिंती पाकिस्तान उभारत राहील, तोपावेतो त्या देशाबरोबरील दुरावा कायम राहील, हाच या भेटीचा बोध आहे.

http://www.esakal.com/sampadakiya/marathi-news-kulbhushan-jadhav-pakistan-india-sushma-swaraj-89313

सकाळ वृत्तसेवा  07.10 AM

भारत बनणार पाचवी आर्थिक महासत्ता

लंडन : येत्या आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक विकासदरात (जीडीपी) ब्रिटन आणि फ्रान्स या दोन आर्थिक महासत्तांना मागे टाकेल, असा अंदाज वर्तविला आहे. डॉलरच्या गंगाजळीमध्ये ब्रिटन व फ्रान्सला मागे टाकत भारत जगातील पाचवी आर्थिक महासत्ता होणार आहे.

'द सेंटर फॉर इकॉनॉमिक्‍स अँड बिझनेस रिसर्च'ने (सीईबीआर) यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार आगामी वर्षात वीज आणि तंत्रज्ञान कमी किंमतीत उपलब्ध होऊन एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेत तेजी पाहायला मिळेल. याशिवाय, आशियाई देशांच्या अर्थव्यवस्था जागतिक बाजारपेठेत वर्चस्व गाजवतील. यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे महत्त्व वाढणार आहे. या एकूणच परिस्थितीमुळे आगामी 2018 वर्षात जगातील आघाडीच्या दहा अर्थव्यवस्थांच्या यादीत आशियाई देशांचे वर्चस्व असेल, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.

ब्रेग्झिटच्या धक्‍क्‍यातून सावरत असलेली ब्रिटनची अर्थव्यवस्था 2020 पर्यंत पुन्हा फ्रान्सला मागे टाकेल. तर रशियाचे जागतिक बाजारपेठेतील स्थान आणखी घसरेल. खनिज तेलाच्या कमी किंमतीला सरावलेली रशिया ऊर्जा क्षेत्रावरच मोठ्याप्रमाणावर अवलंबून राहील. मात्र, त्यामुळे नुकसान होऊन रशियाची अर्थव्यवस्था 11 व्या स्थानावरून 17 व्या स्थानापर्यंत खाली घसरेल, असे अंदाजही सीईबीआरच्या अहवालात वर्तविण्यात आला आहे.

सध्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्बंधांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास मंदावल्याचे चित्र आहे. तरीही भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटन आणि फ्रान्सला सहजपणे माघारी टाकेल आणि जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल.
डग्लस मॅकविल्यम्स, उपाध्यक्ष सीईबीआर

2032 ला चीन बनणार महासत्ता
या अहवालामध्ये जागतिक अर्थव्यस्थेत चीनचे वाढते महत्त्वही विषद केले आहे. 2032 पर्यंत अमेरिकेला मागे टाकून चीन जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल. मात्र, अमेरिका आपले दुसरे स्थान अबाधित राखेल, असे निरीक्षण या अहवालात मांडण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या उद्योग धोरणांमुळे अमेरिकेचे मोठे नुकसान होईल, असे अंदाज बांधण्यात आले होते.

 

वृत्तसंस्था  07.10 AM

http://www.esakal.com/arthavishwa/marathi-news-marathi-websites-indian-economy-british-economy-89312

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०१७

अब टोल पर मिलेगा सेना के जवानों को सम्मान

नई दिल्ली. भारतीय सेना के जवानों को सम्मान देने के लिए नेशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडिया ने नया तरीका इज्जत किया है. इसके लिए उन्होंने अब टोल प्लाजा के स्टाफ के लिए एक नया निर्देश जारी किया है. NHAI ने टोल प्लाजा पर काम कर रहे अपने स्टाफ को ये निर्देश दिया है कि वे लोग टोल से निकलने वाले सेना के सभी जवानों को खड़े होकर सलामी देंगे. जारी निर्देश में कहा गया है कि जवान देश की सेवा करते हैं जिसके लिए उनका सम्मान होना चाहिए.

खबर के मुताबिक इस तरह के फैसले के पीछे एक बड़ा कारण था. हाल ही में सेना के कुछ जवानों की तरफ से शिकायत मिली थी कि टोल प्लाजा पर कर्मचारी उनसे बदतमीजी से बात करते हैं और कई बार तो आईडी कार्ड दिखाने के बाद भी सेना में होने का कोई और सबूत मांगने लगते हैं. सशस्त्र बल का जवान अगर वर्दी में हो तो उसे टोल नहीं देना होता, बावजूद इसके उनसे टोल देने को कहा जाता था. लगातार मिल रही शिकायतों के चलते स्टाफ के लये निर्देश जारी किया गया.

इतना ही नहीं जारी निर्देश में यह भी कहा गया है कि जवानों के आईडी कार्ड की जांच करने का काम NHAI का सीनियर अधिकारी करेगा ना कि सबसे निचले स्तर का स्टाफ. निर्देश के अनुसार सभी टोल ऑपरेटरों को ट्रेनिंग दी जाएगी, इसके लिए पर्यटन मंत्रालय और होटल मैनेजमेंट संस्थानों की मदद ली जाएगी. जारी सर्कुलर में कहा गया है कि सशस्त्र बल के जवानों को टोल प्लाजा पर अधिक आदर और सम्मान मिलना चाहिए.

https://www.newstracklive.com/news/nhai-circular-to-staff-salute-soldiers-when-they-pass-by-toll-plaza-main-national-news-creur--1182011-1.html

गुरुवार, १४ डिसेंबर, २०१७

उत्पन्नमर्यादा आता आठ लाख

क्रिमिलेअरची उत्पन्नमर्यादा सहा लाखांवरून आठ लाख करण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदन राज्य शासनाच्यावतीने ओबीसी विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांनी बुधवारी विधानसभेत केली. केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेऊनही राज्याने हा निर्णय लागू केलेला नव्हता. त्यामुळे ओबीसी समाजात असंतोष होता. या मागणीसाठी संघटनांनी रेटाही लावला होता. या निर्णयाची अधिसूचनाही तातडीने काढावी, अशी मागणी आहे.
केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने २४ जून २०१३च्या शासन निर्णयान्वये कुटुंबाची उत्पन्न मर्यादा साडेचार लाखांवरून सहा लाख एवढी केलेली होती. केंद्र शासनाने १३ सप्टेंबर २०१७च्या आदेशान्वये उत्पन्नाची ही मर्यादा सहा लाखांवरून आठ लाख एवढी केलेली आहे. याबाबत शासनाने केंद्र शासनाचे धर्तीवर राज्यातील विमुक्त जाती भटक्या जाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गमधील उन्नत व प्रगत व्यक्ती/गट याकरिता उत्पन्नाची मर्यादा सहा लाखांवरून आठ लाख करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्य लोकसेवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधीसूचित जमाती (विमुक्त जाती), भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण अधिनियम, २००१ (२००४च्या महाराष्ट्र अधिनियम क्र.८) अन्वये महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्गामधील उन्नत व प्रगत व्यक्ती/गट वगळून आरक्षणाचे फायदे लागू करण्यात आलेले आहे, अशी माहितीही प्रा. राम शिंदे यांनी विधानसभेतील निवेदनात दिली.

केंद्र सरकारने नवी दिल्लीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महाधिवेशनानंतर १३ सप्टेंबर रोजी ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादावाढीचा निर्णय घेतला. त्यानुसार ही मर्यादा आठ लाख इतकी करण्यात आली होती. त्यानंतर राज्य शासनानेही त्यासंबंधीचा अध्यादेश काढणे अपेक्षित होते. क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा शासन निर्णय झाल्याशिवाय शुल्क प्रतिपूर्ती (फ्री-शिप) उत्पन्नाची अधिसूचना निघू शकत नाही. पण, राज्य शासनाने याविषयी निर्णय न घेतल्यामुळे ओबीसी समाज संभ्रमात होता. सामाजिक न्याय विभागाच्या ६ ऑक्टोबर २००३, १२ मार्च २००७, १७ जानेवारी २००८, ३ फेब्रुवारी २०१२ व १३ मार्च २०१२च्या शासन निर्णयानुसार शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीची उत्पन्न मर्यादा ही क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेत असणे आवश्यक आहे.
प्रतिपूर्तीचाही विषय मार्गी लागावा
२७ मे २०१३ रोजी नॉन क्रिमिलेअरची मर्यादा साडेचार लाखावरून सहा लाख केल्यानंतर राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने २४ जून २०१३ रोजी सहा लाखांचे परिपत्रक काढले होते. हाच आधार घेऊन सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयांनी प्रतिपूर्ती योजनेची मर्यादा वाढविली होती. परंतु सामाजिक न्याय विभागाने ३१ ऑगस्ट २०१३ रोजी नवे शासन परिपत्रक काढून प्रतिपूर्तीची मर्यादा साडेचार लाख रुपये ठेवण्याचाच खोडा घातला होता. ओबीसी संघटनांनी आंदोलन करून शासनाचे या मुद्याकडे लक्ष वेधले होते. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी हा मुद्दा प्रकर्षाने मांडला होता. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने २०१६च्या पहिल्याच अधिवेशनात या मुद्यावर आवाज उठविला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी २० ऑगस्ट २०१६ रोजी प्रतिपूर्ती योजनेची मर्यादा वाढ केली होती. आठ लाखांची मर्यादा वाढीच्या निर्णयानंतर आता शुल्क प्रतिपूर्तीचाही विषय मार्गी लागावा, अशी मागणी आहे.

सैनिकी जीवनातील आठवणी : कुणाचे पूर्व संचित कुणाच्या कामा

भूतकाळातील कोणाचा धवल प्रराक्रम कोणाच्या कसा कमी येईल हे सांगता येत नाही. अडीचशे वर्षांपूर्वी झालेल्या पानिपतच्या ऐतिहासिक युद्धाच्या स्मृती आजही जागृत ठेवणारे पराक्रमी सदाशिव भाऊंच्या शौर्याने अद्यापही मोहरून जाणारे लोक जेव्हा भेटतात तेव्हा पूर्वजांच्या या कार्याचा अभिमान वाटल्यावाचून राहत नाही.

तो काळ होता १९६५ च्या युद्धाचा. युद्धाच्या धामधुमीत भारतीय वायू दलाचे एक विमान पानिपतच्या आसपास तांत्रिक बिघाडामुळे उतरवावे लागले होते. विमान उतरले ते नेमके दलदलीच्या जागेत . महत्वाचे म्हणजे या विमानात बराच दारुगोळा होता . त्यामुळे दलदलीत अडकून पडलेले हे विमान कोणत्याही परिस्थिती बाहेर काढून परत ते वायुदलाच्या सेवेत दाखल करण्याची गरज होती . वेळ आणीबाणीची होती . अशाच प्रसंगी सैनिकांचीही कसोटी असते . परिस्थिती अशी होती की मदत मिळविण्यासाठी विमान सोडून जाता येत नव्हते .

तांत्रिक विभाचा प्रमुख या नात्याने मी त्या लढाऊ विमानतला Technical Snag दूर केला होता पण प्रश्न होता दलदलीतून विमान बाहेर काढायचे कसे?  त्या वेळेचे वातारण असे होते की आपलीच माणसे आपल्याला शत्रू समाजात होती, संशयाने पाहत होती. विमान बाहेर काढणे मला आणि माझ्या ४ -५ सहकार्यांना अशक्य होते . जवळपास गाव नाही . विमान खेचण्यासाठी ट्रॅकर नाही व अन्य कसलेही जड वाहन नाही .

प्रत्येक क्षण युगासारखा वाटत होता. आमचे विमान अशा रीतीने चिखलात रुतले आहे याची नुसती गंध वार्ता जरी सीमेपलीकडे लागली असती, तर लाख मोलाचे लढाऊ विमान दारुगोळा आणि त्यातून महत्वाचे म्हणजे अमूल्य असे अभियंता आणि तांत्रिक कर्मचारी प्राणास मुकले असते. प्रसंग मोठा बांका होता.

तांत्रिक विभागाचा प्रमुख म्हणून सारी जवाबदारी माझ्यावरच होती. आम्ही जवळपास पहिले तर तेथे जाट लोकांची वस्ती होती. आम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी बोलणारे त्यांची भाषा आम्हाला कळेना त्यातल्या एकाने विचारले “कहाके राहनेवाले हो?”

मी म्हटलो “हम मराठा है महाराष्ट्र के राहनेवाले है”  तो “म्हणाला सदाशिव भाऊ के गाव वाले” मी म्हटलो “हा वही के राहनेवाले है”.

एवढे शब्द उच्चरायचा अवकाश, त्याला काय वाटले कुणास ठाऊक त्याने वस्तीवरच्या सगळ्या जाट बांधवाना बोलावले. त्यांना जवळच्या गावात पिटाळून, एकाला ट्रॅकर दुसऱ्याला टायर ट्यूब, तिसऱ्याला साखळ्या एअर कॉम्प्रेसर असे साहित्य आणायला पाठवले.

तासाभरात सर्वजण साहित्या सह आले. मोठ्या ट्यूब दलदलीत रुतवून विमानाच्या पोटाखाली घातल्या कॉम्प्रेसर ने ट्यूब मध्ये हवा भरली विमान वर उचलले जातानाच लांब लचक मुळ्या विमाना खाली घातल्या. दक्षता म्हणून मुळ्या खाली टायर टाकले अन मग ट्रॅक्टर च्या मदतीने ते विमान सपाट जमिनीवर आणले. आम्हाला हायसे वाटले हे सगळे होता होता अंधार पडला. त्यावेळी विमान उडविणे शक्यच नव्हते म्हणून आम्ही रात्री तेथेच मुक्काम केला.

त्या रात्री जाट बांधवांनी सुमारे अडीचशे वर्षा पूर्वी झालेल्या पराक्रमी पानिपत युध्याच्या आठवणी, पोवाड्यातून आमच्या समोर उलगडल्या. पानिपतच्या युद्धाची त्या दैदिप्यमान इतिसाहिक घटनेची जेवढी माहिती त्या जाट बांधवांना होती तेवढी आम्हाला नाही याची तेव्हा लाज वाटली.

७०० वर्षांपूर्वी राष्ट्रीय एकात्मता जोपासणारे संत नामदेव, इतिहासाला कलाटणी देणारे पराक्रमी सदाशिव भाऊ, इतिहास निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज अशांच्या महाराष्ट्रात जन्मण्याचे भाग्य मला लाभले याचा सार्थ अभिमान वाटला. अन मी पुढच्या कमला लागलो .

वीरकुमार दोशी

वायू सैनिक दल ( सेवानिवृत्त )

बुधवार, १३ डिसेंबर, २०१७

आधार संख्या और पेन संख्या तथा फॉर्म 60 देने की अंतिम तिथि बढ़कर 31/03/2018 हुई

विभिन्न अभिवेदनों और बैंकों से प्राप्त जानकारी पर विचार करने के बाद आधार संख्या और पेन संख्या अथवा फॉर्म 60 जमा करने की आखिरी तारीख 31 मार्च, 2018 करने का फैसला किया गया है। इस संबंध में आवश्यक अधिसूचना जारी कर दी गई है।

इससे पहले कालेधन को सफेद में बदलने से रोकने के प्रावधानों (रिकॉर्डों के रख-रखाव) के अंतर्गत दूसरे संशोधन नियम, भारत के राजपत्र में 01/06/2017 को प्रकाशित हुए थे। इसमें व्यवस्था की गई थी कि

  • यदि कोई व्यक्ति आधार को दर्ज कराने के योग्य है और उसे पेन संख्या मिल जाती है और उसने प्रतिवेदन कंपनी के साथ खाता आधारित संबंधों को शुरू करने के वक्त आधार संख्या अथवा पेन संख्या जमा नहीं कराई है, तो वह व्यक्ति खाता आधारित संबंध शुरू होने की तारीख से छह महीने की अवधि के भीतर उसे जमा करा सकता है। बशर्ते वह व्यक्ति आधार के लिए दर्ज होने योग्य हो और उसके पास पेन संख्या हो और उसका अधिसूचना की तारीख से पहले प्रतिवेदन कंपनी के साथ खाता आधारित संबंध हो, वह व्यक्ति 31 दिसंबर, 2017 तक आधार संख्या और पेन संख्या जमा करा सकता है।
  • यदि व्यक्ति छह महीने की अवधि के भीतर आधार संख्या और पेन संख्या जमा कराने में विफल रहता है तो वह खाता तब तक संचालित नहीं कर सकता जबतक व्यक्ति द्वारा आधार संख्या और पेन संख्या जमा नहीं कराई जाती।

सैन्य कर्मियों की तलाकशुदा बेटियों को भी परिवारिक पेंशन की सुविधा मिलेगी, वैसी स्थिति में भी जब तलाक की अर्जी माता-पिता के जीवनकाल में ही दाखिल की गई हो

सितंबर 2015 में जारी रक्षा मंत्रालय के एक पत्र के अनुसार, वर्तमान में केवल उन्ही बच्चों को परिवारिक-पेंशन का पात्र माना जाता है जो माता-पिता पर आश्रित हैं और सरकारी कर्मचारी या उसकी पत्नी/पति के मृत्यु के समय अन्य शर्ते को पूरा करते हैं। इसी संदर्भ में, तलाकशुदा बेटियाँ परिवारिक-पेंशन के योग्य हैं जो अन्य शर्ते पूरा करती हों यदि सक्षम न्यायालय ने उनके माता व पिता में से किसी एक के जीवन काल में तलाक का निर्णय दिया हो।
सरकार को शिकायतें मिली है कि तलाक प्राप्त करने की कार्यवाही एक लम्बी प्रक्रिया है जिसके पूरे होने में कई वर्ष लग जाते हैं। ऐसे कई मामले सामने आए हैं जिसमें सरकारी कर्मचारी/पेंशन भोगी की बेटी ने माता-पिता दोनों के या किसी एक के जीवित रहते ही तलाक की अर्जी सक्षम न्यायालय में दाखिल की थी लेकिन तलाक के अंतिम आदेश आने तक दोनों में से कोई भी जीवित नहीं था।
मामले की जाँच की गई और रक्षा मंत्रालय के पत्र दिनांक 17 नवंबर, 2017 के माध्यम से यह निर्णय लिया गया है कि सैन्य कर्मियों की उन बेटियों को, वैसे मामलों में पारिवारिक पेंशन की सुविधा दी जानी चाहिए जिसमें बेटियों ने सक्षम न्यायालय में माता-पिता के या दोनों में से किसी एक के जीवनकाल में या अपने पति/पत्नी के जीवित रहते ही तलाक की अर्जी दायर कर दी हो और तलाक का अंतिम आदेश उनकी मृत्यु के पश्चात् आया हो, बशर्ते कि दावेदार पारिवारिक पेंशन पाने के अन्य सभी शर्तों को पूरा करता हो। ऐसे मामलों में पारिवारिक पेंशन, तलाक का आदेश मिलने के दिन से लागू माना जाएगा।

*****

वीके/जेके/सीएल-5616

सोमवार, ११ डिसेंबर, २०१७

रक्षा राज्य मंत्री ने भारतीय वायु सेना के ऑनलाइन परीक्षा के लिए वेब पोर्टल का उद्घाटन किया

रक्षा राज्य मंत्री श्री सुभाष भामरे ने आज वायु सेना मुख्यालय में भारतीय वायु सेना की ऑनलाइन परीक्षा के लिए एक वेब पोर्टल का उद्घाटन किया। इस अवसर पर उन्होंने भारतीय वायुसेना को प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी के 'डिजिटल भारत' के दृष्टिकोण में योगदान के लिए बधाई दी। उन्होंने प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डीएसी) के सहयोग से ऑनलाइन परीक्षा प्रणाली तैयार करने के लिए भी भारतीय वायु सेना को बधाई दी। इस अवसर पर एयर मार्शल एसबी देव पीवीएसएम, एवीएसएम, वीएम, वीएसएम, एडीसी, वाइस चीफ ऑफ एयर स्टाफ के साथ अन्य वरिष्ठ वायु सेना अधिकारी भी उपस्थित थे।


भारतीय वायुसेना उन तीन सेवाओं में पहले स्थान पर है, जिसने अधिकारियों और एयरमैन कैडर की भर्ती के लिए सूचना प्रौद्योगिकी आधारित ऑनलाइन परीक्षण प्रणाली को अपनाया है। इस प्रस्ताव को 24 अक्टूबर, 2016 को रक्षा मंत्री ने सिद्धांत रूप में अनुमोदित किया था। सी-डैक के सहयोग से भारतीय वायुसेना जनवरी, 2018 से ऑनलाइन परीक्षा प्रणाली अपनाने जा रहा है। जिसके लिए ऑनलाइन पंजीकरण 15 दिसंबर, 2017 से शुरू होंगे।


भारतीय वायुसेना और सी-डीएसी के बीच 31 अक्टूबर, 2017 को एक समझौता पत्र पर हस्ताक्षर किए गए थे। 2018 में होने वाली एफ-कैट और एयरमैन कैडर की परीक्षा नई प्रणाली के आधार पर होगी।

***

वीएल/एएम/बीएस/सीएस-5810

रविवार, १० डिसेंबर, २०१७

ओझर येथील ‘एचएएल’ला चाळीस ‘सुखोई-३०’ची ऑर्डर

नाशिक  (रविवार, 10 डिसेंबर 2017)

- ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लिमिटेड कारखान्यात सुखोई-३० या लढाऊ विमानांचे काम पुढील दीड वर्षे पुरेल इतकेच असल्याने त्यानंतर कामे कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे; परंतु केंद्र सरकार एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्‍चर वाया जाऊ देणार नाही. त्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी पुढील ३० वर्षे पुरेल इतके सुखोई ओव्हर ऑइलिंगचे काम दिले जाणार आहे. त्याचबरोबर आणखी चाळीस सुखोई-३० विमाने तयार करण्याची ऑर्डरही ‘एचएएल’ला मिळेल, असे आश्‍वासन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज दिले.

ओझर टाउनशिपमधील किनो थिएटरमध्ये ‘मेक इन इंडिया’अंतर्गत राबविण्यात आलेल्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप समीट-२०१७ मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डॉ. भामरे म्हणाले, की संरक्षण क्षेत्रात नाशिकच्या ओझर येथील ‘एचएएल’ने आतापर्यंत ६५ टक्के उत्पादनाचा वाटा उचलला आहे. सध्या सुखोई-३० ही लढाऊ विमाने तयार करण्याचा शेवटचा टप्पा सुरू आहे. २०१९ पर्यंत सुखोईची कामे राहतील. त्यानंतर मात्र कामे मिळणार नसल्याची भीती कामगार, अधिकारीवर्गात आहे. पण पुढील ३० वर्षे सुखोईचे ओव्हर ऑइलिंगचे काम ओझर ‘एचएएल’मध्ये केले जाणार असल्याने कर्मचाऱ्यांनी भीती न बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले.

आतापर्यंत आपण रशियाकडून तंत्रज्ञान घेऊन लढाऊ विमाने तयार करायचो; परंतु ‘मेक इन इंडिया’अंतर्गत नवउद्योजक तयार करण्यासाठी एचएएलने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपअंतर्गत उत्पादनाला सुरवात केली आहे.

आतापर्यंत संरक्षण क्षेत्रातील ४० टक्के कामे आउटसोर्सिंगने करून घेण्यात आली आहेत. देशांतर्गत कौशल्याला वाव देऊन रोजगारनिर्मिती करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करून देशासाठी सहकार्य देण्याचे आवाहन त्यांनी उद्योजकांना केले. या वेळी एचएएलचे व्यवस्थापकीय संचालक टी. सुवर्णा राजू, सिमेलाचे सीईओ पी. जयपाल, एचएएलचे अतिरिक्त महासंचालक निर्मल थसय्याह आदी उपस्थित होते. ओझर मिग कॉम्प्लेक्‍सचे मुख्य कार्यकारी अधिकारी दलजित सिंग यांनी भविष्यात ‘पीपीटी’मधूनच कामे करताना उत्पादनाबरोबरच संशोधन व विकास क्षेत्रातही हाच फॉर्म्युला अमलात आणला जाणार असल्याचे सांगितले. या वेळी ‘सुखोई-३० एमकेआय’च्या बांधणीकरिता शंभरावा असेंब्ली पार्ट डायनामॅटिक टेक्‍नॉलॉजी लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदयंत मल्होत्रा यांच्याकडून स्वीकारण्यात आला. ‘एचएएल’मुळे संरक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्याचे श्री. मल्होत्रा यांनी सांगितले.

या वेळी संघटनेचे खजिनदार अविनाश कुलकर्णी, संघटक सचिव बाळासाहेब थोरात, उपाध्यक्ष सचिन माळोदे, यजुवेंद्र बरके, सहचिटणीस श्रीकांत पगार, प्रवीण गाढे, कार्यकारिणी सदस्य राहुल कोळपकर, सुधीर राजगुरू, कमलेश बनकर, सोमनाथ जाधव, मुकुंद क्षीरसागर, किशोर जाधव, रमेश कदम, विजय न्याहारकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

खासगी कंपन्यांना हेलिकॉप्टर निर्मितीचा परवाना
‘एचएएल’चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक टी. सुवर्णा राजू यांनी भविष्यात भारतीय लष्कराला नागरी मोहिमांसाठी मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या ‘एएलएच ध्रुव’ या हेलिकॉप्टर निर्मितीचा परवाना देशातील काही खासगी कंपन्यांना देणार असल्याचे सांगितले. ‘एएलएच ध्रुव’ या हेलिकॉप्टरचा वापर प्रामुख्याने कमी अंतराची प्रवासी वाहतूक, व्हीआयपी प्रवास, नैसर्गिक आपत्तीत शोध आणि बचाव मोहीम, तातडीची वैद्यकीय मदत पुरविणे यांसाठी भारतीय लष्कराला करता येईल, असे त्यांनी सांगितले.

ओझर प्रकल्प बंद पडणार नाही, काळजी नको
ब्रह्मोस क्षेपणास्त्र वाहून यशस्वी चाचणी करण्यात सुखोई-३० हे लढाऊ विमान यशस्वी ठरले आहे. त्यामुळे देशाला आणखी चाळीस सुखोई विमानांची गरज असल्याने ती तयार करण्याची ऑर्डर ‘एचएएल’ला मिळेल. तेजस हेलिकॉप्टरचे काम बेंगळुरू येथील प्रकल्पातून चालते. ते  शेअरिंग बेसिसवर ओझर येथील प्रकल्पातून सुरू करण्याचे नियोजन आहे. बेंगळुरू येथून हेलिकॉप्टरचे पार्ट ओझर येथे आणून जोडणी करण्याचे काम दिले जाणार असल्याने ओझर प्लांट बंद पडणार नाही, याची काळजी सरकार घेत असल्याचे डॉ. भामरे म्हणाले. लढाऊ हेलिकॉप्टर व हलक्‍या लढाऊ विमानांच्या पाचव्या आधुनिक आवृत्तीचे कामदेखील ओझर प्रकल्पात तयार करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

सीबीडीटी ने आधार लिंक कराने की अंतिम तिथि 31 मार्च 2018 तक बढ़ाई

हाल ही में लाए गए आयकर अधिनियम-1961 की धारा 139एए (01 जुलाई 2017 से प्रभावी) के तहत आयकरदाताओं को अपना आधार नंबर पैन नंबर (स्थायी खाता संख्या) से लिंक करना अनिवार्य है। कुछ आयकरदाताओं को अपना आधार नंबर पैन नंबर से लिंक करने में आ रही समस्याओं को ध्यान में रखते हुए लिंक कराने की अंतिम तिथि 31 अगस्त, 2017 तक बढ़ा दी गई थी। इसके बाद फिर से यह अंतिम तिथि 31 दिसंबर 2017 तक बढ़ाई गई।

लेकिन यह नोटिस किया गया है कि अभी भी कुछ करदाताओं ने अपना पैन नंबर, आधार नंबर से लिंक नहीं किया है। ऐसे में इन्हें लिंक करने की अंतिम तिथि अब 31 मार्च, 2018 तक बढ़ा दी गई है।

गुरुवार, ७ डिसेंबर, २०१७

लष्कराला राजकारणापसून दूर ठेवा - जनरल बिपिन रावत

नवी दिल्ली - येथे काल (बुधवार) झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी लष्कराला राजकारणापासून बाजूला ठेवणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

यावेळी त्यांनी जून्या दिवसांची आठवण काढत, महिला आणि राजकारण या दोन विषयांवर संरक्षण दलामध्ये चर्चा होऊ नये, असा नियम पूर्वी होता. परंतु काळाच्या ओघात या गोष्टींनी शिरकाव असून, हे टाळणे आवश्यक असल्याचे मत बोलताना व्यक्त केले.

नवी दिल्ली - येथे काल (बुधवार) झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी लष्कराला राजकारणापासून बाजूला ठेवणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

यावेळी त्यांनी जून्या दिवसांची आठवण काढत, महिला आणि राजकारण या दोन विषयांवर संरक्षण दलामध्ये चर्चा होऊ नये, असा नियम पूर्वी होता. परंतु काळाच्या ओघात या गोष्टींनी शिरकाव असून, हे टाळणे आवश्यक असल्याचे मत बोलताना व्यक्त केले.

मुंबईत एलफिस्टन रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर लष्कराला पादचारी पूल बांधण्याची सूचना करण्यात आली होती. त्यावर बरीच टीका झाली. परंतु, पूर अथवा भूकंपासारख्या संघर्षाच्या परिस्थितीत नागरिकांना मदत करणे, याचा संरक्षण दलाच्या कामांमध्ये समावेश होतो, अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७

देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यास भारतीय सेना सक्षम - बिपीन रावत

बेळगाव - काश्‍मीर असो वा डोकलाम देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यास भारतीय सेना सक्षम आहे. कोणत्याही परिस्थितीस सामोरे जाण्यास आम्ही सज्ज आहोत, असे मत लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी शुक्रवारी (ता. 3) बेळगावात व्यक्त केले.

बेळगाव - काश्‍मीर असो वा डोकलाम देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यास भारतीय सेना सक्षम आहे. कोणत्याही परिस्थितीस सामोरे जाण्यास आम्ही सज्ज आहोत, असे मत लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी शुक्रवारी (ता. 3) बेळगावात व्यक्त केले.

मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या 23 आणि 24 बटालियनला मानाचा ध्वज प्रदान कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

रावत म्हणाले, जम्मू-काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्याठिकाणी शांतता प्रस्तापित करण्याचे काम सुरूच आहे. पाकिस्तानकडून या शांततेला तडा देण्याचे काम वारंवार होते. प्रक्षोभक भाषणातून तरुणांना भडकविण्याचे प्रयत्न होत असतात. सोशल मीडियामुळे शांतता प्रस्थापित करण्याच्या कामात व्यत्यय येत असतो. पण आम्ही देशाच्या सुरक्षेततेसाठी प्रसंगी कठोर पावले उचलतो. लष्कराकडून कोणत्याही प्रकारे मानवाधिकारांचे उल्लंघन होत नाही. ती एक कारवाई असते.

श्री. रावत म्हणाले, डोकलाममध्ये भारतीय आणि चीनी सैन्यात समोरासमोर खडाखडी झाली नाही. आमच्या जवानांचे मनोबल जबरदस्त असल्यामुळे कोणत्याही परिस्थितिला आम्ही सामोरे जाऊ शकतो. जवानांनाही ताण असतो. घरगुती समस्यांमुळे काही जवानांनी आत्महत्या केली. पण आम्ही सर्व एक कुटुंबच असल्याची वागणूक जवानांना मिळत असते. त्यामुळे आमच्या पराक्रमाबाबत कोणीही बोट रोखू शकत नाही.
यावेळी रावत यांनी मराठा लाईट इन्फंट्रिच्या कामगिरीबाबत माहिती सांगितली.

उत्तर कोरिया ही त्यांची समस्या
उत्तर कोरियाने घेतलेल्या अणू चाचणीबाबत लष्कर प्रमुख बिपीन रावत यांना विचारले असता ते म्हणाले, उत्तर कोरियाने घेतलेली अनुचाचणी आणि त्याला असलेला अमेरिकेचा विरोध याबाबत मी अधिक बोलू शकत नाही. ही त्यांची बाब आहे. त्यावर आपले सरकार, परराष्ट्र खाते निर्णय घेतील.

रविवार, १२ नोव्हेंबर, २०१७

सैनिक चंदू चव्हाण यांना दोन महिन्यांची शिक्षा

नवी दिल्ली : ‘सर्जिकल स्ट्राइक’नंतर २०१६ मध्ये भारत- पाकिस्तान सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेलेले लष्करी जवान चंदू बाबूलाल चव्हाण यांना लष्करी न्यायालयाने दोन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.

चंदू चव्हाण यांच्यावर लष्करी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने जानेवारी २०१७ मध्ये भारताच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर त्यांच्यावर लष्करी न्यायालयात कोर्ट मार्शलद्वारे सुनावणी करण्यात आली.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये राजस्थानमध्ये सीमेवर तैनात असताना चंदू चव्हाण पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. पाकिस्तानने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. अखेर भारताला त्यांना परत आणण्यात यश आले होते.

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०१७

रक्षा क्षेत्र में मेक इन इंडिया कार्यक्रम को धार देने के लिए रक्षा मंत्री ने उद्योग जगत के प्रतिनिधियों से वार्तालाप किया

रक्षा मंत्री श्रीमती निर्मला सीता रमण ने रक्षा क्षेत्र में मेक इन इंडिया कार्यक्रम को धार देने के लिए एक राउंड टेबल बैठक में भारतीय उद्योग परिसंघ (सीआईआई) के प्रतिनिधियों से वार्तालाप किया, जिनमें भारतीय कंपनियों और विदेशी कंपनियों के प्रतिनिधि शामिल थे। वर्तमान सरकार ने रक्षा उत्‍पादन नीति-2016 लागू करने सहित अनेक महत्‍वपूर्ण नीतिगत उपाय किए हैं। इस नीति में अन्‍य बातों के अलावा रक्षा साजोसामान के डिजाइन और विर्माण में स्‍वदेशी को बढ़ावा दिया गया है।

राउंड टेबल बैठक में रक्षा विनिर्माण में निजी भागीदारी संबंधी विभिन्‍न मुद्दों पर व्यापक विचार-विमर्श किया गया। इसमें यह आश्वासन दिया गया कि वर्तमान सरकार रक्षा क्षेत्र में निजी भागीदारी बढ़ाने के मार्ग में आने वाली सभी बाधाएं दूर करने के प्रति वचनबद्ध है ताकि इस क्षेत्र में अधिकाधिक विदेशी निवेश आकर्षित  किया जा सके।

******

वीके/आरएस/एमबी- 5230

बुधवार, २५ ऑक्टोबर, २०१७

रक्षा क्षेत्र में स्वदेशीकरण महत्वपूर्ण है : रक्षा राज्य मंत्री

रक्षा राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे ने कहा है कि स्वदेशीकरण किसी भी संगठन के लिए महत्वपूर्ण होता है। लेकिन रक्षा क्षेत्र के लिए यह अधिक आवश्यक है क्योंकि इससे आत्मनिर्भरता बढ़ती है, जो राष्ट्रीय सुरक्षा के लिए महत्वपूर्ण है। उन्होंने आज यहां समस्याओं के समाधान के लिए “भारतीय सेना का स्वदेशी प्रौद्योगिकीय सशक्तिकरण” विषय पर एक सम्मेलन का उद्घाटन किया।

डॉ. भामरे ने कहा है कि सभी हितधारकों को स्वदेशीकरण के महत्व को पूरी तरह से अपनाना चाहिए और भविष्य के सभी अधिग्रहण कार्यक्रमों में “मेक इन इंडिया” को लागू करना चाहिए। उन्होंने भारतीय सेना की सराहना करते हुए कहा कि सेना ने इस उद्देश्य की दिशा में न केवल कई पहल की है बल्कि सैन्य डिजाइन ब्यूरो भी गठित किया है, जो भारतीय उद्योग तथा शैक्षणिक समुदायों की चर्चाओं और सहभागिता सुविधा उपलब्ध कराने के लिए असाधारण संगठन है।

रोजमर्रा के सभी पहलुओं में प्रौद्योगिकी व्याप्त है यह कहते हुए उन्होंने बताया कि युद्ध में इसकी प्रासंगिगता सबसे महत्वपूर्ण है और बेहतर प्रौद्योगिकियों वाले पक्ष की हमेशा जीत होगी। उन्होंने कहा, ‘पूरी तरह से स्वदेश में विकसित प्रौद्योगिकी से रक्षा क्षेत्र सही मायने में आत्मनिर्भर होगा।’ रक्षा राज्य मंत्री ने बताया कि हाल ही में सरकार ने रक्षा और अंतरिक्ष प्रौद्योगिकी जैसे महत्वपूर्ण क्षेत्रों में प्रौद्योगिकी विकसित करने के लिए कई पहल की है। रक्षा मंत्रालय में विशिष्ट परियोजनाओं के लिए प्रौद्योगिकीय विकास कोष है। उन्होंने कहा कि देश में मेड इन इंडिया मंच को पूरी तरह से अंगीकार करने के लिए स्किल इंडिया और स्टार्ट अप इंडिया जैसी पहलों से रक्षा क्षेत्र में आवश्यक पारिस्थितिकीय तंत्र का निर्माण होगा।

डॉ. भामरे ने कहा है कि सरकार ने रक्षा क्षेत्र को अपने ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम के केंद्र में रखा है। उन्होंने कहा कि विभिन्न कंपनियां देश के अत्यधिक प्रतिभावान और कुशल जन बल का उपयोग कर भारत में निवेश करने की इच्छा व्यक्त कर रही हैं। इस क्षेत्र में काफी संभावनाएं हैं और मित्र देशों को भी उत्पादों का निर्यात किया जा सकता है। डॉ. भामरे ने समारोह स्थल पर समाधान और नवाचार की एक प्रदर्शनी का भी उद्घाटन किया।

कार्यक्रम में सेना प्रमुख जनरल बिपिन रावत ने कहा कि सेना के लिए आवश्यक उपकरणों की जरूरतों के बारे में जानकारी हासिल करने के लिए सेना ने देश में शैक्षिक और उद्योग को प्रोत्साहित किया है।

इस अवसर पर फिक्की के महासचिव डॉ. संजय बारू, भारत फोर्ज लिमिटेड के मुख्य प्रबंध निदेशक (सीएमडी) श्री बाबा एन कल्याणी और लेफ्टिनेंट जनरल (सेवानिवृत्त) सुब्रत साहा ने भी अपने विचार रखे।

इस कार्यक्रम में भारतीय सेना, रक्षा मंत्रालय, फिक्की के वरिष्ठ अधिकारी और उद्योग तथा शैक्षिक समुदाय के कई प्रतिनिधि शामिल हुए।

दूरसंचार विभाग ने मोबाइल नम्बर से आधार कार्ड को जोड़ने की प्रक्रिया को सरल किया

दो अन्य सुविधाजनक विकल्प के साथ उपभोक्ता की आसानी के लिए नए ओटीपी आधारित विकल्प की शुरूआत

उद्योग द्वारा इस कदम का स्वागत और सरकार का समर्थन करने की अपील

दूरसंचार सेवा प्रदाताओं द्वारा आधार कार्ड को मोबाइल नम्बर और मोबाइल उपभोक्ताओं की पुनः सत्यापन प्रक्रिया से जोड़ने संबंधी उच्चतम न्यायालय के 16 फरवरी के आदेश के अनुपालन में तेजी लाने के लिए दूरसंचार विभाग (डीओटी) ने बुधवार को व्यापक दिशा-निर्देश जारी किए।

नए नियमों के अनुसार दूरसंचार विभाग ने आधार कार्ड को पंजीकृत मोबाइल नम्बर से जोड़ने के तीन नए तरीके शुरू किए हैं। ये तरीके हैं - ओटीपी (वन टाइम पासवर्ड) आधारित, एप्प आधारित और आईवीआरएस सुविधा। इन नए तरीकों से उपभोक्ताओं को दूरसंचार कंपनियों के स्टोर्स पर जाए बगैर आधार कार्ड को अपने मोबाइल नम्बर से जोड़ने में मदद मिलेगी। दूरसंचार विभाग ने वरिष्ठ नागरिकों, दिव्यांग जनों और गंभीर बिमारी से पीड़ितों की सुविधा के लिए ऐसे उपभोक्ताओं के घर जाकर पुनः सत्यापन करने की भी सिफारिश की है। नए दिशा-निर्देशों के अनुसार दूरसंचार ऑपरेटरों को इन सेवाओं का अनुरोध करने वालों के लिए ऑनलाइन प्रक्रिया उपलब्ध करवानी चाहिए और उपलब्धता के आधार पर पुनः सत्यापन की प्रक्रिया पूरी करने के लिए उनके घर जाना चाहिए।

इस बारे में दूरसंचार राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री मनोज सिन्हा ने कहा, ‘महत्वपूर्ण सरकारी सेवाओं और सूचनाओं तक देश के सभी नागरिकों की पहुंच बनाने के लिए आधार नम्बर प्रणाली तैयार की गई थी, जिसकी समय-समय पर उन्हें आवश्यकता हो सकती है। देश में मोबाइल का प्रयोग तेजी से बढ़ रहा है और उपभोक्ताओं को मोबाइल नम्बर के साथ आधार नम्बर को जोड़ने की सुविधा प्रदान की जानी चाहिए। सरकार प्रयास कर रही है कि कम समय में सुविधा जनक तथा ऊर्जा गंवाए बिना उपभोक्ताओं तक सरकारी सूचनाएं और सेवाएं पहुंचाई जाए जो उनका अधिकार भी है।’

सीओएआई के प्रतिनिधि ने कहा, ‘दूरसंचार विभाग का नवीनतम स्पष्टीकरण उद्योग और उपभोक्ताओं के अनुरूप है जिसकी इस समय जरूरत है। हालांकि इन दिशा-निर्देशों को लागू करने में कुछ समय लगेगा लेकिन उपभोक्ताओं के मोबाइल नम्बर को ई-केवाईसी आधारित आधार से जोड़ना उपभोक्ताओं के लिए सुविधाजनक बनाने में हम सरकार के साथ मिलकर कार्य कर रहे हैं। हम सभी आवश्यक प्रक्रिया लागू कर रहे हैं ताकि ओटीपी, एप्प आधारित और आईवीआरएस सुविधा सहित दिए गए अतिरिक्त तरीकों का इस्तेमाल किया जा सके। हमें आशा है कि तेजी और आसानी से मोबाइल उपभोक्ता अपने आधार पंजीकृत मोबाइल नम्बर (एआरएमएन) का उपयोग कर ई-केवाईसी नियम को पूरा करेंगे।’ 

अगस्त महीने के एक परिपत्र में दूरसंचार विभाग ने दूरसंचार सेवा प्रदाताओं को आंख की पुतली (आईरिस) और अंगुलियों के निशान आधारित आधार का  सत्यापन कराने का निर्देश दिया था। नए नियमों में यह स्पष्ट निर्दिष्ट किया गया है कि दूरसंचार सेवा प्रदाताओं को इसके लिए उचित भौगोलिक क्षेत्र में आईरिस रीडर तैनात करना चाहिए।

निजता के नियमों को ध्यान में रखते हुए दूरसंचार विभाग ने यह अनिवार्य किया है कि दूरसंचार सेवा प्रदाताओं के एजेंट की पहुंच उपभोक्ताओं के ई-केवाईसी डाटा तक पहुंच न हो और ग्राहकों के नाम तथा पते ही नजर आने चाहिएं। ग्राहक देश के किसी भी स्थान से अपने मोबाइल नम्बरों का सत्यापन या पुनः सत्यापन कर सकते हैं फिर चाहे उनका मोबाइल कनेक्शन किसी भी सेवा क्षेत्र का क्यों न हो।

सामान्य भविष्य निधि (जीपीएफ) और अन्य समान निधियों पर 1 अक्टूबर 2017 से 31 दिसंबर 2017 तक 7.8 प्रतिशत ब्याज

केंद्र सरकार ने वित्त वर्ष 2017-18 के दौरान सामान्य भविष्य निधि और अन्य समान निधि में जमा राशि पर 1 अक्टूबर 2017 से 31 दिसंबर 2017 तक 7.8 प्रतिशत ब्याज देने की घोषणा की है। यह ब्याज दर 1 अक्टूबर 2017 से लागू होगी। इस संबंध में एक अधिसूचना जारी की गई है और 23 अक्टूबर 2017 को इसे भारत के राजपत्र में प्रकाशित किया गया है।

 

PIB

सोमवार, २३ ऑक्टोबर, २०१७

सीमा सुरक्षा बल ने अर्ध मैराथन 2017 का आयोजन कियाः शहीदों के लिए दौड़ आयोजित

केन्द्रीय युवा मामले एवं खेल राज्य मन्त्री (स्वतंत्र प्रभार) एवं सूचना तथा प्रसारण राज्य मन्त्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठौर ने आज यहाँ शहीदों की याद में बीएसएफ अर्ध मैराथन 2017 को झण्डी दिखाई।

     इस मैराथन में दिल्ली के निवासियों एवं प्रतिभागियों का अभूतपूर्व उत्साह दिखा जिन्होंने एक विशेष ध्येय के लिए दौड़ने में रूचि दिखाई। इस दौड़ के लिए 4865 प्रतिभागियों ने पंजीकरण कराया। इसके अतिरिक्त, सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) प्रहरी परिवार ने बड़ी संख्या में इसमें भाग लिया। श्री राठौर ने सीमा सुरक्षा बल के शहीदों के प्रति श्रद्धांजलि अर्पित की तथा अर्ध मैराथन को झण्डी दिखाई।

     केन्द्रीय गृह राज्य मन्त्री श्री किरेन रिजिजू ने 05 किलोमीटर दौड़ के दूसरे खण्ड को झण्डी दिखाई। श्री रिजिजू ने भी बीएसएफ के महानिदेशक के.के.शर्मा एवं बीडब्ल्यूडबल्यूए के सदस्यों समेत सीमा बल के अन्य सदस्यों के साथ शहीदों के लिए दौड़ में हिस्सा लिया।

     बीएसएफ अर्ध मैराथन को भारतीय एथलेटिक्स की गोल्डन गर्ल के नाम से मशहूर पद्मश्री सुश्री पी.टी. ऊषा, ओलम्पिक में पदक हासिल कर चुके निशानेबाज पद्मभूषण श्री अभिनव बिन्द्रा, अर्जुन पुरस्कार विजेता गोल्फर श्री अमित लूथरा एवं फिल्म अभिनेत्री सुश्री स्वरा भास्कर का समर्थन प्राप्त था और इस अवसर पर ये सभी उपस्थित थे।

     बीएसएफ हाफ मैराथन को श्री विराट कोहली, मोहम्मद शामी एवं युसुफ पठान का भी समर्थन प्राप्त था जिन्होंने अपने सोशल मीडिया पोस्ट के द्वारा इस ध्येय को समर्थन दिया। श्री अक्षय कुमार ने भी शहीदों के लिए बीएसएफ अर्ध मैराथन 2017 को समर्थन दिया है। केन्द्रीय मानव संसाधन विकास एवं जल संसाधन, नदी विकास एवं गंगा संरक्षण राज्य मन्त्री डा. सत्यपाल सिंह एवं विख्यात शास्त्रीय नृत्यांगना सुश्री सोनल मान सिंह भी विजेताओं को पुरस्कार दिए जाने के अवसर पर उपस्थित थीं।

     समारोह में शहीदों के परिवारों को भी सम्मानित किया गया। सभी पदक एवं पुरस्कार सीमा सुरक्षा बल के शहीदों को समर्पित थे। सभी प्रतिभागियों को पदक एवं प्रमाण-पत्र प्रदान किए गए।

PIB : 22 Oct 2017

रविवार, २२ ऑक्टोबर, २०१७

व्हाइट हाउसमध्ये दिन..दिन...दिवाळी : वृत्तसंस्था

White House

वॉशिंग्टन : सध्या भारतासह जगभरात दिवाळीची धूम आहे. यास व्हाइट हाउसदेखील अपवाद राहिले नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही आज ओव्हल कार्यालयात दिवाळी साजरी केली. ट्रम्प यांच्यासह सीमा वर्मा, संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या राजदूत निकी हेलीसह प्रशासनाचे वरिष्ठ भारतीय भारत- अमेरिकी प्रतिनिधींनी दिवाळी साजरी केली. सीमा वर्मा या सेंटर फॉर मेडिकेअर अँड मेडिकेड सर्व्हिसेसच्या प्रशासक आहेत.

     अध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये पहिली दिवाळी साजरी करताना देशातील विज्ञान, औषधी, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात भारत-अमेरिकी नागरिकांच्या अमूल्य योगदानाचे कौतुक केले. दिवाळीनिमित्त आयोजित सोहळ्यात यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनचे अध्यक्ष अजित पै, मुख्य उपप्रेस सचिव राज शाह यांनी सहभाग घेतला. ट्रम्पने ओव्हल ऑफिसमध्ये दिवाळी साजरा केल्याचा व्हिडिओ शेअर करत फेसबुकवरदेखील एक पोस्ट केली आहे. ट्रम्प म्हणाले की, भारतीयांबरोबर प्रकाशाचा सण दिवाळी साजरा करताना मी भाग्यवान समजतो. या सोहळ्यात ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्पदेखील सहभागी झाली होती. व्हाइट हाउसमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी आपल्या कार्यकाळात सुरू केली. मात्र बुश यांनी व्यक्तिगतरीत्या कधीही दिवाळी सोहळ्यात सहभाग घेतला नाही.

     "जेव्हा आपण दिवाळी साजरी करतो, तेव्हा विशेषत: जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीची निर्मिती करणाऱ्या भारतीयांची आठवण काढतो. भारत हा हिंदू धर्माचे निवासस्थान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या दृढ संबंधाला आपण अधिक महत्त्व देतो.
- डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष अमेरिका

गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

'देशसेवेसाठी आपला एक मुलगा तरी सैन्यात भरती झाला पाहिजे' संदीप जगदाळे

pune

दिपोत्सवा दरम्यान प्रत्येक नागरिकांने एक पणती शहिद जवानासाठी पेटवली. 'भारत माता की जय', 'वंदे मातरम' शहिद 'सौरभ फराटे अमर रहे' या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने भव्य रांगोळ्या साकारण्यात आल्या. अमनोरा मधील शिवानी हरसोरा, निकिता जितकर, सुमीत लोकरे आदी तरुणांनी पणत्या सजवून कार्यक्रमाची शोभा वाढविली .

हडपसर : सैन्यातील माझा मुलगा सौरभ हा दहशतावदी हल्ल्यात शहीद झाला. दुसरा मुलगा देखील सैन्यदलाच्या सेवेत आहे. माझ्या पेक्षा देश मोठा आहे. त्यामुळे दुःख बाजूला ठेवून माझ्या नातवाला देखील मी सैन्यदलात भरती करणार आहे. आज बहुतांश पालक माझा मुलगा केवळ डॅाक्टर, इंजीनीआर झाला पाहिजे, अशी स्वप्ने बाळगतात. मात्र देशसेवेसाठी आपला एका तरी मुलागा सैन्यदलात भरती झाला पाहिजे, हे स्वप्न ठेवणा-या पालकांची संख्या वाढायला हवी, असे कककळीचे अवाहन शहिद जवान सौरभ फराटे यांच्या मातोश्री मंगल फराटे यांनी केले.

अमनोरा येथील सोशल रिस्पॉन्सीबिलिटी फोरमच्या वतीने शहीद जवाणांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'एक दिवा जवानांसाठी' उपक्रम घेवून दिपोत्सवाचे आयोजन केले होते, याप्रसंगी फराटे बोलत होत्या. यावेळी फोरम व अमनोरा नागिराकांतर्फे सौरभ फराटे यांच्या आई मंगल फराटे व वडील नंदकुमार फराटे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून दिपोत्सवास सुरवात केली. तसेच श्रीनाथ म्हस्कोबा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांच्या हस्ते फराटे कुटूंबीयांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी फोरमचे सदस्य शैलेश तुपे, डॉ अमोल पाटील, राजेन्द्र जितकर, डॉ अविनाश तोडकर, हेमंत अभंग, दिलीप पुंड, प्रदीप जोशी, दीपक भापकर, संतोष शेडगे, निरंजना बाजपाई, सरला कासट, संगीता भुजबळ, सविता दरेकर, राधिका अशोक, स्विटी सिंघल, किरण नागवडे, वैभव परब, मयंक मित्तल, सुहास गुंडेवार, स्वप्नील शर्मा, शशिकांत साळुंखे, प्रवीण तुपे, शशिकांत लोकरे तसेच 350 हून अधिक नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. अमनोरा मधील आर 2 व आर 3 सेक्टर मध्ये हा दिपोत्सव साजरा करण्यात आला.

फोरमचे संयोजक हेमंत अभंग म्हणाले, देशाच्या सीमांच्या सुरक्षेत तैनात असणारे सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत व दिवाळी सण आनंदाने साजरा करु शकतो. देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फोरम तर्फे एक दिवा जवानांसाठी उपक्रम घेण्यात आला.

दिपोत्सवा दरम्यान प्रत्येक नागरिकांने एक पणती शहिद जवानासाठी पेटवली. 'भारत माता की जय', 'वंदे मातरम' शहिद 'सौरभ फराटे अमर रहे' या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने भव्य रांगोळ्या साकारण्यात आल्या. अमनोरा मधील शिवानी हरसोरा, निकिता जितकर, सुमीत लोकरे आदी तरुणांनी पणत्या सजवून कार्यक्रमाची शोभा वाढविली .

प्रस्तावित शहीद जवान सौरभ फराटे स्मारकासाठी अमनोरा मधील नागरिकांच्या वतीने 25,000 रूपयांचा सहाय्यता निधी उपलब्ध करून दिला तसेच तसेच स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी सिटीझन्स सोशल रिस्पॉन्सीबिलिटी फोरम तर्फे महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे अभंग यांनी नमूद केले.

 

शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

सैनिक कुटुंबीयांसाठी गावात प्रतिनिधी असावा : लेफ्टनंट जनरल सतीश नवाथे (निवृत्त)

पुणे : ''देशाच्या रक्षणार्थ लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबाकडे समाज फारसे लक्ष देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. देशातील खेड्यांमध्येही सैनिकांची कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यासाठी प्रत्येक गावात सैनिक कुटुंबीयांसाठी एक प्रतिनिधी असायला हवा, तरच सैनिकांच्या कुटुंबीयांची खरी परिस्थिती समाज व सरकारसमोर येऊ शकेल,'' असे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सतीश नवाथे यांनी व्यक्त केले.

रोटरी क्‍लब ऑफ पूना मिडटाउन आणि सैनिक मित्रपरिवार आयोजित भाऊबिजेनिमित्त शहीद व बेपत्ता जवानांच्या वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला.

हभप मकरंदबुवा औरंगाबादकर, अशोक मेहेंदळे, आनंद सराफ, अभिजित म्हसकर, सुरेश पवार, विष्णू ठाकूर, राजू पाटसकर, शिल्पा पुंडे, स्वाती ओतारी, कल्याणी सराफ, जयश्री देशपांडे उपस्थित होते. विश्‍वलीला ट्रस्ट, सेवा मित्रमंडळ, पूना गेस्टहाउस यांसह विविध संस्थांनी उपक्रमाला सहकार्य केले. अशोक मेहेंदळे यांनी स्वागत केले. गिरीश पोटफोडे यांनी सूत्रसंचालन केले.

बुधवार, १८ ऑक्टोबर, २०१७

एक दिया शहीदों के नाम ...

IMG-20171018-WA0035

 

एक दिया शहीदों के नाम ...

ते सीमेवर लढले म्हणून

गावात आपल्या आज

दिवाळी आली आहे....

 

दिवा त्यांच्या घरातील विझवून

आपल्या घरी दिवाळी आली आहे...

 

तुमच्या आनंदा बरोबर

दुःख त्यांचे ही असू दया...

 

तुमच्य दारी एक दिवा

शाहीदांसाठी असू दया...

 

दिवाळी आपणास सुख समृध्दीची, आनंदाची, भरभराटीची आणि आरोग्यदायी जावो.

 

शुभेच्छुक

अॅड. सुरेन्द्र सोनवणे

9422264829

जय हिंद

भारत माता कि जय

 

 

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०१७

डा. कलाम ने भारत की रक्षा एवं अंतरिक्ष प्रणालियों को आत्म निर्भर बनाने में अग्रणी भूमिका निभाई: उपराष्ट्रपति

स्वच्छ एवं हरित भारत‘ के लिए रैली को झंडी दिखाई

उपराष्ट्रपति श्री एम वेंकैया नायडू ने कहा है कि डा. कलाम ने भारत की रक्षा एवं अंतरिक्ष प्रणालियों को आत्म निर्भर बनाने में अग्रणी भूमिका निभाई। उपराष्ट्रपति आज यहां डा. एपीजे अब्दुल कलाम की 86वीं जयंती के अवसर पर आयोजित समारोहों के एक हिस्से के रूप में ‘स्वच्छ एवं हरित भारत‘ के लिए रैली को झंडी दिखाने के अवसर पर एकत्र जनसमूह को संबोधित कर रहे थे।

उपराष्ट्रपति महोदय ने कहा कि डा. कलाम नाव बनाने वाले के पुत्र थे जो अपने परिवार की आजीविका में मदद करने के लिए बचपन में अखबार बांटा करते थे। उन्होंने कड़ी मेहनता, लगन एवं आत्म विश्वास की बदौलत वहां से भारत के प्रथम नागरिक बनने तक की अविस्मरणीय यात्रा की। उन्होंने कहा कि ‘लोगों के राष्ट्रपति‘ स्कूली छात्रों एवं युवाओं को हमेशा सलाह दिया करते थे कि ‘स्वप्न देखने की हिम्मत करो और आसमान तक पहुंचने की कोशिश करो।‘

उपराष्ट्रपति महोदय ने कहा कि भारत के राष्ट्रपति के उत्कृष्ट पद पर पहुंचने के बावजूद डा. कलाम हमेशा जीवन भर सरल और विनम्र बने रहे तथा उन सबके साथ हमेशा प्यार और गर्मजोशी से मिलते थे जो उनके साथ काम करते थे या उनके परिचित थे, चाहे वे कियी भी पद पर या किसी भी पृष्ठभूमि के क्यों  न रहे हों। उपराष्ट्रपति महोदय ने स्मरण किया कि उन्होंने डा. कलाम से कई अवसरों पर मुलाकात की थी और उनके साथ की गई कोई भी चर्चा उनके लिए सीखने का एक अनुभव होता था।

उपराष्ट्रपति महोदय ने कहा कि डा. कलाम का विजन 2020 तक भारत को एक विकसित देश के रूप में पूरी तरह रूपांतरित होते देखना था और उन्हें भरोसा था कि लोगों की प्रतिभा, लगन और कड़ी मेहनत को देखते हुए भारत के लिए यह दर्जा हासिल करना मुश्किल नहीं था। उपराष्ट्रपति महोदय ने कहा कि डा. कलाम हमेशा कहा करते थे कि ‘मजबूती ही मजबूती का सम्मान करती है‘ और वह भारत को एक अग्रणी आर्थिक शक्ति के रूप में उभरते देखना चाहते थे।

एसकेजे/आरके

डा. कलाम संदेश वाहिनी विजन 2020 बस द्वारा रामेश्वरम से राष्ट्रपति भवन आने वाले बच्चों ने राष्ट्रपति से मुलाकात की

डा. कलाम संदेश वाहिनी विजन 2020‘ बस द्वारा रामेश्वरम से राष्ट्रपति भवन आने वाले बच्चों ने आज (15 अक्टूबर, 2017) राष्ट्रपति भवन में राष्ट्रपति श्री राम नाथ कोविंद से मुलाकात की।

इस अवसर पर बोलते हुए, राष्ट्रपति महोदय ने कहा कि डा. कलाम आज तक की सबसे महान शख्सियतों में से एक रहे हैं। उन्होंने कहा कि वह डा. कलाम और एक वैज्ञानिक, एक विद्वान तथा भारत के राष्ट्रपति के रूप में उनकी महान उपलब्धियों को नमस्कार करते हैं। उन्होंने कहा कि किसी भी देश के युवाओं के चरित्र का निर्माण करने के सर्वश्रेष्ठ तरीकों में एक तरीका उन्हें महान हस्तियों की जीवन गाथाओं को पढ़ने के लिए प्रेरित करना है।

राष्ट्रपति महोदय ने कहा कि डा. कलाम भारत के सबसे महान दूरदर्शी व्यक्तियों में एक थे और उन्हें श्रद्धापूर्वक ‘भारत के मिसाइल मैन‘ तथा ‘लोगों के राष्ट्रपति‘ के रूप में याद किया जाता है। उन्होंने दिल के लिए किफायती स्टेंट या पोलियो पीडि़तों के लिए हल्के वजन की नली के व्यासों (कैलिपर्स) की डिजाइन तैयार करने से लेकर नाभिकीय प्रौद्योगिकी तक विभिन्न क्षेत्रों में अपनी भागीदारी के माध्यम से भारत की वैज्ञानिक विरासत में अपना ऐतिहासिक योगदान दिया है। भारत डा. कलाम के उल्लेखनीय योगदान को कभी भी नहीं भुला पाएगा। उनके मन में शिक्षण एवं शिक्षा के प्रति बहुत ज्यादा लगाव था और उन्होंने वास्तव में युवा मस्तिष्कों को सोचने और नवप्रर्वतन करने के लिए प्रेरित किया। उन्हें लोगों एवं युवाओं का बहुत अधिक प्यार हासिल था। वह छात्रों से प्रेम करते थे तथा उन्हीं के बीच उन्होंने अपना अंतिम समय व्यतीत किया।

राष्ट्रपति महोदय ने कहा कि डा. कलाम संदेश वाहिनी बस डा. कलाम की जीवन गाथा को बहुत ही मनोरंजक तरीके से प्रस्तुत करती है। उन्होंने इस अभिनव प्रयास की सराहना की। उन्होंने कहा कि उन्हें भरोसा है कि बड़ी संख्या में भारत के लोगों, खासकर, युवाओं को डा. कलाम के जीवन, उनकी कृतियों एवं उनके विजन पर आधारित चलंत प्रदर्शनी को देख कर लाभ पहुंचा होगा।

डा. कलाम संदेश वाहिनी हाउस ऑफ कलाम एवं चिन्मय विश्वविद्यालय द्वारा आरंभ की गई थी। वाहिनी में डा. कलाम के जीवन की विभिन्न घटनाओं तथा भारत की प्रमुख वैज्ञानिक उपलब्धियों का चित्रण किया गया है जिसका उद्वेश्य आम लोगों को शिक्षित और प्रेरित करना है। प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी ने 27 जुलाई, 2017 को डा. कलाम स्मारक के उद्घाटन समारोह के दौरान रामेश्वरम में इसे झंडी दिखाई थी। यह वाहिनी विभिन्न राज्यों से गुजरती हुई आखिर नई दिल्ली के राष्ट्रपति भवन आ पहुंची।

इससे पहले, राष्ट्रपति महोदय ने भारत के पूर्व राष्ट्रपति डा. एपीजे कलाम की जयंती के अवसर पर राष्ट्रपति भवन में उनकी प्रतिमा के समक्ष पुष्पांजलि अर्पित की। डा. कलाम के परिवार के सदस्यों के साथ साथ राष्ट्रपति भवन के अधिकारियों एवं कर्मचारियों ने भी इस अवसर पर पुष्पांजलि अर्पित की।

एसकेजे/आरके

रविवार, ८ ऑक्टोबर, २०१७

माजी सैनिकांनी दिला वयोवृध्दांना काठीचा आधार : जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनचा उपक्रम


अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने पाथर्डी तालुक्यातील जोहारवाडी येथील 52 वयोवृद्ध महिला व पुरुषांना एक आधार काठीचा या उपक्रमातंर्गत मोफत काठ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी माणिक दारोकर, दिलीपराव काळे, उद्धराव थोटे, सरपंच मच्छिंद्र सावंत, उपसरपंच कविता सावंत, फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, खजिनदार भाऊसाहेब करपे, सचिव निवृती भाबड, विश्‍वस्त संभाजी वांढेकर, जगन्नाथ जावळे, दिगंबर शेळके, प्रदीप कराळे, सुरेश चव्हाण, मानवधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश वाघ, दादासाहेब सावंत, सीताराम सावंत, सुदाम सावंत, सुधीर कराळे, सागर म्हस्के, योगेश वांढेकर, लालासाहेब सावंत, सुरेश सावंत आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
मच्छिंद्र सावंत म्हणाले की, देशाच्या सिमेवर सैनिक नागरिकांना संरक्षण देत आहे. तर माजी सैनिक सामाजिक उपक्रमाद्वारे वयोवृध्दांना काठीचा आधार दिला आहे. जीवाची बाजी लावून देशाचे रक्षण करणारे सैनिक सेवानिवृत झाल्यावर आपल्या पेन्शनमधून समाजकार्य करतात ही अभिमानास्पद गोष्ट आहे. जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनचे चालू असलेले उपक्रम प्रेरणादायी व दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवाजी पालवे म्हणाले की, वयोवृध्द नागरिक घरातील अडगळ नसून, संस्कृती जोपासण्याचे काम ते करतात. ज्येष्ठ नागरिक हीच घरातील खरी संपत्ती असते. त्यामुळे घराला घरपण व शिस्त राहते. निवृती भाबड यांनी मनुष्यरुपी ईश्‍वराची सेवा फाऊंडेशनच्या वतीने चालू असल्याचे सांगून, घेण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. भाऊसाहेब करपे  म्हणाले की, आपले असतित्व वडिलधार्‍या व मातेसमान असलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी जोडलेले आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना सन्मान देणे हे सर्वांचे प्रथम कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.  

सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

आई-वडिलांची जबाबदारी नाकारणाऱ्या मुलाचा पगार १५ टक्के कापला जाणार

मुलाविरोधात वृद्ध आई वडिलांना तक्रार करण्याचाही अधिकार

सरकारी कर्मचारी असूनही तुम्ही जर घरात असलेल्या आई-वडिलांची जबाबदारी नाकारलीत तर तुमचा पगार १५ टक्के कापला जाणार आहे. आसाम विधानसभेने या संदर्भातले विधेयक नुकतेच मंजूर केले आहे. मुलाच्या खात्यातून कापलेला पगार हा आई-वडिलांच्या खात्यात जमा होणार आहे. ‘प्रणाम’ (पॅरेन्ट रिस्पॉन्सबिलिटी अँड नॉर्म्स फॉर अकाऊंटबिलिटी अँड मॉनिटरींग) असे या विधेयकाचे नाव आहे.

शुक्रवारीच हे विधेयक आसाम विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. ज्या मुलाने आपल्या आई-वडिलांची जबाबदारी नाकारून त्यांना वृद्धाश्रमात धाडले आहे असे आई-वडील हे लेखी तक्रार करु शकतात. सरकारद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या समितीकडे ही तक्रार पीडित आई-वडिलांनी करायची आहे. त्यानंतर ९० दिवसात आई-वडिलांची जबाबदारी नाकारणाऱ्या मुलावर कारवाई केली जाईल, असेही आश्वासन आसाम सरकारतर्फे देण्यात आले आहे.

वृद्ध आई-वडिलांवर त्यांच्या निवृत्तीच्या काळात एकाकी आयुष्य व्यतीत करण्याची वेळ येऊ नये. तसेच त्यांची रवानगी कोणत्याही वृद्धाश्रमात केली जाऊ नये म्हणून आम्ही हा कायदा आणला असल्याचे स्पष्टीकरण हेमंत बिस्वा शर्मा यांनी ‘द टेलिग्राफ’ सोबत बोलताना दिले आहे. आपल्या देशातील एकाही राज्यात असा कायदा आत्तापर्यंत झालेला नाही. आसामने या प्रकारच्या कायद्याची सुरुवात केली आहे. हा कायदा सुरूवातीला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असला तरी तो लवकरच सार्वजनिक क्षेत्र आणि खासगी क्षेत्रातही लागू होणार आहे, असेही शर्मा यांनी म्हटले आहे.

गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

धुळ्याच्या जवान शास्त्रज्ञाला सैन्यदलाचा पुरस्कार

एल. बी. चौधरी : 06.18 PM

सोनगीर (जिल्हा धुळे): देशाच्या संरक्षणासाठी जीव धोक्यात घालून दररोज मृत्यूशी संघर्ष करीत हिमालयाच्या निर्मनुष्य व ऑक्सिजनची कमतरता असलेल्या हिमाच्छादित भागात कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय सैन्यदलातील जवानांचे बर्फ कोसळण्याच्या घटनेत प्राण जावू नये म्हणून आधीच सुचना देण्याचे कार्य 'रक्षा अनुसंधान तथा विकास संघटन रक्षा मंत्रालय न्यू दिल्ली' अंतर्गत 'हीम तथा अवधाव संस्थान' करते. या संस्थानात प्रकल्प शास्त्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या धुळ्यातील अमोल युवराज महाले (वय 24) या शास्त्रज्ञाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्याला बर्फ व हिमस्खलन अध्ययन प्रतिष्ठानकडून (मनाली, हिमाचल प्रदेश) स्वातंत्र्यदिनी सेना प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. या सन्मानामुळे धुळ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अमोलचे वडील युवराज उखा महाले सेनादलात हवालदार होते. सध्या जिल्हा सैनिक कार्यालयात कार्यरत असून, सैनिक भुवन (धुळे) येथे राहतात. अमोल ने आठवी पर्यंत राजे संभाजी सैनिक शाळा, दहावीपर्यंत जे. आर. सिटी व बीएस्सी जयहिंद महाविद्यालयात तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एमएस्सी (भुगर्भशास्त्र) केले. त्यानंतर दिल्लीला स्पर्धा परीक्षा (saptem) दिली. मनालीला मुलाखत झाली. आणि त्याची निवड सैन्यदलातील हीम तथा अवधाव संस्थान मध्ये प्रकल्प शास्त्रज्ञ म्हणून अवघ्या दहा महिन्यापूर्वी झाली. त्याच्या सोबत मुंबई व दिल्ली आयआयटीमधील 20 जण प्रकल्प शास्त्रज्ञ म्हणून काम करीत असून तो एकटाच महाराष्ट्राचा असून आयआयटी विद्यार्थी नाही. तरीही त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला एकट्याला सेना प्रशस्ती पत्रक मिळाले आहे. यासंदर्भात अमोलने त्यांच्या भयावह व अत्यंत कठीण कामाबद्दल माहिती दिली. ते नुसते ऐकूनही माणूस सुन्न होतो.

हिमालयाची उंची वाढण्याच्या कारणांचा शोध घेणे व हिमस्खलन प्रक्रियेचा अभ्यास हा त्यांचा संशोधनाचा विषय आहे. मनाली पासून शेकडो किलोमीटर हिमालयाच्या 22 हजार फूट उंचीवर प्राणवायूची कमतरता असलेल्या हिमाच्छादित भागात हिमस्खलनाचा अभ्यास केला जातो. विद्यूत चुंबकीय लहरी सोडून बर्फाचा थर तपासून कोणता थर कच्चा आहे याची माहिती जाते. रॅमसंग रॉडने तसेच स्कीइंग करून बर्फ कच्चा आहे की काय तसेच हवामानशास्त्रानुसार हवेची दिशा, आर्द्रता, तापमान, ढगाचा प्रकार याचा अभ्यास केला जातो. बर्फावरील दाब, ताण व विकनेसचा अभ्यास स्नो लेअर स्टॅटीग्राफीने केला जातो. अमोल स्नो फिजिक्समध्ये तरबेज झाले आहेत. या सर्व अभ्यासावरून लेह, लद्दाख व सियाचिन भागात बर्फात राहतांना सुरक्षित मार्गाची (सेफ झोन मार्क) आखणी केली जाते. त्याच मार्गाने सैनिकांना ये जा करण्यास सांगितले जाते.

मनाली ते लेह दरम्यान हिमस्खलनाचा अभ्यास करुन त्यांनी अनेक नवीन बाबी उघडकीस आणल्या. व अधिक सुरक्षितता मिळेल असे प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना आर्मी कमांडेशन पुरस्कार मिळाला. त्यांचा सत्कार करण्यात आला. व त्यांची भारतीय भुविज्ञान सर्वेक्षण मध्ये प्रशिक्षणार्थी भुवैज्ञानिक म्हणून निवड होऊन त्यांचा हिमनदी प्रशिक्षण कार्यक्रमात समावेश करण्यात आला. या प्रशिक्षणात देशातील केवळ 20 जणांची निवड झाली असून अमोल महाले महाराष्ट्रातील एकमेव आहेत. हिमनदीचा उगम, पाण्याचा घर्षणामुळे पात्र मागे सरकणे, पाण्याचा वेग तसेच बर्फात चालणे व जीव कसा वाचवावा याचे मार्गदर्शन प्रशिक्षणात मिळणार आहे. अमोलला हिम तथा अवधाव संस्थानचे डायरेक्टर डॉ. आशुतोष गांजू, भुवैज्ञानिक डॉ. सत्यप्रकाश शुक्ल, कर्नल एस. एच. मान. कर्नल दिनेश दिक्षीत यांचे मार्गदर्शन लाभले.